tag:blogger.com,1999:blog-24900721169443979742024-03-13T21:03:35.012+05:30फाटक्या माणसाची भटकंती.फाटक्या माणसाच्या आयुष्यातील थोडीशी भटकंती आणि त्या संदर्भातल्या काही आठवणी.Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.comBlogger55125tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-47647236763058354982015-09-08T18:02:00.001+05:302015-09-09T18:51:42.681+05:30भूतान बाईक ट्रीप - पूर्वातयारी - कागदोपत्री<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
मे २०१२ ला मी लंडन वरुन काम संपवून कायमचा मुंबईत परतलो. याच दरम्यान नाचऱ्याने सर्वांना भूतान बाईक ट्रीप बद्दल ई-मेल पाठवला होता. जे कोणी या ट्रीपसाठी इच्छुक असतील त्यांनी अभिजीतला लागणारी त्यांच्या बद्दल ची सर्व माहिती मागवली होती. मी नाचऱ्याच्या परवानगीने हा ई-मेल अभिजीत राव आणि सिद्धेश शिरसाटला पाठवला. कारण मी आणि अभिजीत रावने पण या ट्रीप बद्दल बरेचदा चर्चा केल्या होत्या. रावने आणि मी बऱ्याच छोट्या मोठ्या बाईक ट्रीप एकत्र केल्या आहेत. लेह बाईक ट्रीप नंतर सिद्धेश व त्याची मैत्रीण उर्वशी मला बोलली होती कि अश्या बाईक ट्रीप वर त्यांना पण यायला आवडेल. उर्वाशीचे मला फार काही जास्त माहीत नव्हती, म्हणून मी तिच्या बद्दल पक्के धरले नव्हते.<br />
<br />
नाचऱ्या बरोबर सिद्धेशने एक - दोन ट्रेक केले होते आणि राव बद्दल त्याला जास्त काही माहिती नव्हती. त्यामुळे तो थोडा चिन्तादायक होता. पण मला बाईक ट्रीपसाठी रावची संपूर्ण खात्री होती आणि मी त्याची सर्वस्वी जवाबदारी घायला तयार आहे असे सांगितले. नाचऱ्याला माझा स्वभाव माहिती आहे, मी जर अश्या प्रकारची भूमिका घेतो तर मी खात्री पूर्वकच घेतो, नाही तर मग घेतच नाही. त्यामुळे त्याने राव आणि सिद्धेशला पण ट्रीपसाठी सामील करून घेतले.<br />
<br />
पुढे कालांतराने सिद्धेश मला त्याची मैत्रीण उर्वशी पण या ट्रीप वर येण्यास फारच इच्छुक आहे असे पुन्हा सांगू लागला. तसे पहिले गेले तर आता ती माझी पण मैत्रीण झाली होती. मग मला तिचा पण फोन आला आणि तीला पण भूतान ट्रीप वर यायचे आहे म्हणून ती माझ्या कडे विनवणी करू लागली. जून २०१२ मध्ये मी, सिद्धेश, उर्वशी आणि बाकीचे दुसरे काही मित्र मिळून गोवा परिसरातल्या सापांवर अभ्यास करण्यासाठी एकत्र काम केले होतो. तेव्हा पासून उर्वशी पण बाईक ट्रीपसाठी मस्त मुलगी आहे याची मला खात्री झाली होती. ती आणि ऐश्वर्या मिळून ट्रीप वर फारच धमाल करतील असे मला वाटत होते. मला तिच्या येण्या बद्दल काही हरकत नव्हती आणि मी जर तिच्या येण्या बद्दल बोललो असतो तर नाचरे ही काही बोलला नसता. पण तरी ही औपचारिकता म्हणून मी सिद्धेशलाच तिच्या बद्दल नाचरेला विचारायला सांगितले. नाचऱ्याने उर्वशी बद्दल माझ्याकडे चौकशी करून तिला येण्याची परवानगी दिलीच. <br />
<br />
बर्याच जणांनी अभिजीत नाचरेला त्यांचे येण्याचे नक्की केले आणि काही नेहमी प्रमाणे १० वेळा सांगून पण नक्की करायचे बाकी होते. पहिल्या फळीत होकार देणाऱ्यान मध्ये अभ्या - मनाली, मी, अभिजित राव, सिद्धेश, अमेय म्हात्रे आणि त्या वेळेला त्याची होणारी बायको. ट्रीप होई पर्येंत ती त्याची बायको होणार होती. एवढ्यांनी नक्की केले होते. सिद्धेश त्याच्या बायकोला म्हणजे अनन्याला या ट्रीपसाठी तयार करत होता. ऐश्वर्या व आदित्य यांचे अजून नक्की ठरायचे होते. दीपाली व अमोल यांचे पण ठरायचे बाकी होते. या वेळेला जर अमोल नाही आला तर मग दीपालीला पण येता येणार नाही. त्या दोघांना जोडप्यानेच येण्याची परवानगी नाचऱ्या कडून होती. विधुलाचे पण अजून नक्की ठरायचे होते. कुलदीप, उन्मेष, पूनम, आशिष यांनी या ट्रीपसाठी नाही असे सांगितले. राजेशला यायचे होते पण त्याल आर्थिक तयारी करायची होती आणि मग तो नक्की काय ते सांगणार होता. अभ्याने येणार्या सर्व लोकांना फाइनल रूट आणि बाकी सर्व माहिती पाठवली. यात ट्रीपसाठी येणारा खर्च आणि वगैरे - वगैरे सर्व माहिती दिली होती. <br />
<br />
नाचऱ्याने पाठवलेल्या रूट मध्ये सिक्कीम नव्हते घेतले. मी लगेच नाचऱ्याला फोन लावला आणि सिक्कीम आपण या ट्रीप मध्ये करत नाही आहोत या बद्दल विचार पूस केली. त्याने मला वेळे अभावी सिक्कीम - भूतान एकत्र करता येणार नाही आणि त्या बदली आपण फक्त भूतानच करत आहोत असे सांगितले. त्याने मला हे ही सांगितले कि मात्र आपण भूतान संपूर्ण आणि व्यवस्थित फिरणार आहोत. सिक्कीम मध्ये बघण्या सारखे तसे बरेच जास्त काही नाही आहे, असे नाचऱ्याने सांगितले. मग मी त्याला विचारले कि जर समज तरी पण आपण सिक्कीम पटा - पट पाहायचे ठरवले तर किती दिवस जास्त लागतील? मग तो मला बोलला कि सिक्कीम मध्ये तसे फक्त जाताना डार्जीलिंग, पुढे गॅंगटॉक आणि नथुला पास हेच करावे आणि यासाठी सुधा किमान ४ - ५ दिवस तर लागणारच. नाचऱ्याच्या मते आपल्याला भूतानलाच कमीत कमी १५ दिवस लागणार आहे आणि मग ४ - ५ दिवस अजून सर्वांना सुट्ट्या मिळणार नाही. मग मी नाचऱ्याला सांगितले की ज्यांना सिक्कीम व भूतान दोन्ही करायचे असेल त्यांना दोन्ही करू दे आणि ज्यांना फक्त भूतान करायचे आहे ते फक्त भूतान करतील. नाचरे स्वता फक्त भूतानच करणार होता. मी त्याला सिक्कीमचा व भूतान दोन्हीचा पण प्लान करायला सांगितला. अभ्याने सर्वांना सिक्कीम व भूतान दोन्ही बद्दल पण विचारणा केली, पण त्यातून फक्त मी, राव व सिद्धेशच निघालो.<br />
<br />
अभ्याने येणाऱ्या सर्व लोकांनी पहिल्या मीटिंगसाठी भेटायचे ठरवले. पण ज्या दिवशी त्याने सर्वांनी भेटायचे ठरवले त्या दिवशी मला फक्त २ - ३ तासांसाठीच वेळ होता कारण त्या दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. मी जास्त वेळ देऊ शकणार नव्हतो. मग मी नाचऱ्याला सांगितले की मी येईन तर फार थोड्या वेळेसाठी आणि मीटिंग ठेवणार असशील तर ती माझ्या घरा पासून फार लांब नको. जसे की ठाणे, दादरला येऊन जायला मला फार वेळ होईल. मग मी त्याला पवई किंवा ठाणे घोडबंदर वगैरे असे पर्याय सुचवले. कारण हि ठिकाणे ठाण्यातल्या लोकांना पण बरे पडतील आणि मला पण. शेवटी त्याला मी घोडबंदर जवळ एक मंदिर सुचवले आणि ते त्याने मान्य केले.<br />
<br />
आम्ही ठरवल्या प्रमाणे घोडबंदरच्या मंदिरा कडे सर्वांनी भेटायचे ठरले, त्या प्रमाणे सारेच तिकडे ठरलेल्या वेळेत पोहोचले. मी आधीच सांगितलेल्या प्रमाणे मिटिंगला उशिराने पोहोचलो. मी गेल्या - गेल्या लगेच मीटिंगला सुरवात झाली. मंदिराच्या आवारातच खाली मांडी घालून आम्ही बसलो आणि मिटिंग चालली होती. मीटिंगसाठी नाचरे दाम्पत्य, सिद्धेश, दीपाली, अमृता, बेंद्रे बंधू - भगिनी आणि त्यांची आई पण आली होती. बेंद्रे परिवाराला मिटिंग नंतर कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचे होते, म्हणून ऐश्वर्या आज साडी नेसून आली होती. सर्व आज ऐश्वर्याची मजबूत टेर खेचत होतो. मी येण्या पुर्वी सर्व मंडळी भेटली होती आणि लांबूनच ऐश्वर्याला साडीत पाहताच मी तर थक्कच झालो आणि जोरात हसायला लागलो. मी हसलेला पाहून सर्वच पुन्हा हसू लागले. नाचऱ्याने मीटिंग मध्ये भूतानचा रूट सांगितला आणि सर्वांना भूतानचा नकाशा पण दिला. बाकीची सर्व चर्चा करून त्याने प्रथम तिकीट बुकिंगसाठी पैसे पाठवण्याचे सर्वांना आवाहन केले. त्याच मिटिंग मध्ये त्याने सर्वांना सांगितले कि मी, राव व सिद्धेश सिक्कीम व भूतान दोन्ही पण करणार आहोत, जर कोणाला दोन्ही करायचे असेल तर आमच्या बरोबर करू शकतात. हे हि त्याने जाहीर केले.<br />
<br />
आता पर्येंत येणारे म्हणून जे होत त्यात पण बरीच मंडळी गळल्याचे ही कळले. अमोल चे येण्याचे अजून नक्की काही ठरत नव्हते. तर मग मी लगेच दीपालीला बोललो "या ट्रीप वर पण तुला माझ्या मागेच तुला बाईक वर बसावे लागणार वाटते". तेवढ्यात लगेच नाचऱ्याने घोटे दाम्पत्य एकत्रच पाहिजेत या ट्रीप वर. नाहीतर दीपालीला एकटीला येता येणार नाही असे बजावले. वरुन त्याने मला पण बजाऊन सांगितले की मला या ट्रीप वर अक्षता शिवाय यायला देत आहे हि मेहरबानी समज. पुढल्या ट्रीप वर अक्षता नसेल तर मग मला एकट्याला पण यायला देणार नाही, असो बाबा नाचऱ्याच्या पुढे आमचे कुठे चालते म्हणून मी लगेच गप्प बसलो. अमेय म्हात्रे आणि त्याची होणारी बायको पण वगळल्याचे कळाले. राजेश्चेही अजून नक्की ठरायचे होते.<br />
<br />
बेंद्रे परिवाराला पुढे जायचे होते म्हणून ते निघाले आणि आम्ही बाकी सर्व चर्चा करत बसलो. या वेळी सुद्धा मी सराव बाईक ट्रिपचा मुद्दा काढला. लेहच्या वेळी आम्ही काही सराव ट्रीप केल्या नव्हत्या हा मुद्दा हि मी बाहेर चर्चे ला काढला. मात्र या वेळी अभ्याने सुद्धा माझी बाजू घेतली आणि सराव ट्रीप वर जास्त जोर दिला. भूतान बाईक ट्रीपच्या आधी किमान ४ - ५ सराव बाईक ट्रीप करू असे ठरले आणि आमची भूतान बाईक ट्रीपची पहिली मिटिंग बरखास्त केली. मंदिरातून निघालो आणि घोडबंदरा जवळ जाऊन सर्वांनी चहा घेतला. थोडा वेळ चहा बरोबर गप्प मारल्या आणि निघालो आप - आपल्या घरी.<br />
<br />
अभ्याने भूतान बाईक ट्रीपची अजून राहिलेली सर्व पूर्व तयारी करू लागला आणि जून - जुलै मध्ये आमची पहिली सराव ट्रीप माळशेज घाटला असे ठरवले आणि सर्वांना कळवून टाकले.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0Ghodbunder Road, Thane, Maharashtra, India19.2597254 72.96953639999992419.1397984 72.808174899999926 19.3796524 73.130897899999923tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-13871419847368085072015-09-07T18:36:00.000+05:302015-09-07T18:36:01.134+05:30भूतान बाईक ट्रीप - संकल्पना आणि उगम <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: left;">
<span style="font-family: inherit;">एप्रिल - <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">जून<span style="font-family: inherit;"> </span></span>२०१०</span>, मी <span style="font-family: inherit;">माझ्या<span style="font-family: inherit;"> ऑफिसच्या </span></span>कामासाठी सौदी अरेबियाला गेलो होतो आणि तिकडेच मी आमची लेह </span>बाईक ट्रीप<span style="font-family: inherit;">चा ब्लॉग लिहीत असताना मनात विचार आला की या पुढची </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">आता कोणती<span style="font-family: inherit;"> </span>करायची<span style="font-family: inherit;">. लगेच </span>लेह ब्लॉग लिहायचा ठेवला बाजूला आणि <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">इंटरनेट </span>वर शोधायला</span> लागलो. <span style="font-family: inherit;">शोध मोहिमे तून मला </span>काही <span style="font-family: inherit;">४ - ५<span style="font-family: inherit;"> </span></span>विविध परिसरातल्या </span>बाईक ट्रीप<span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">च्या </span> माहिती <span style="font-family: inherit;">मिळाल्या</span>. राजस्थान, केरला, कर्नाटका, तमिळ नाडू, <span style="font-family: inherit;">ईशान्यपुर्व </span>भारत आणि सिक्कीम - भूतान. या सर्वातून माझी प्रथम पसंती </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">ईशान्यपुर्व </span></span>भारत आणि सिक्कीम - भूतान कडेच गेली. </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">ईशान्यपुर्व </span></span>भारत बाईक <span style="font-family: inherit;">ट्रीप</span>साठी <span style="font-family: inherit;">बऱ्याच </span>दिवसांची मोठी </span>ट्रीप <span style="font-family: inherit;">लागणार हो<span style="font-family: inherit;">ती,</span> जवळ - जवळ महिना तर कमीत - कमी <span style="font-family: inherit;">लागणारच होता</span>. सध्या सर्वांच्या नोकरीच्या <span style="font-family: inherit;">परिस्थितीतून </span>महि<span style="font-family: inherit;">न्या</span> भ<span style="font-family: inherit;">रा<span style="font-family: inherit;">ची</span></span> तर नक्कीच सुट्टी </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">मिळेणार </span>नाही याची मला खात्री होती. त्यामुळे <span style="font-family: inherit;">नाहीलाजास्तव </span>मला <span style="font-family: inherit;">माझ्या</span> मनाला सिक्कीम - भूतान </span>ट्रीप <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">साठी</span> तयार करावे लागले. वास्तविक अरुणाचल, आसाम, मेघालय हे ईशान्यपुर्वेचे राज फिर<span style="font-family: inherit;">ण्या</span>साठी अप्रतिम आहेत. सिक्कीम व भूतान पण त्याच परिसरात <span style="font-family: inherit;">आहे</span> आणि भूतान म्हणजे परदेशी </span>ट्रीप<span style="font-family: inherit;">. या सर्व <span style="font-family: inherit;">मुद्यांवरून </span>शेवटी <span style="font-family: inherit;">माझ्या</span> मनात सिक्कीम - भूतान<span style="font-family: inherit;">ला पुढची बाईक <span style="font-family: inherit;">ट्रीप<span style="font-family: inherit;"> </span></span></span>नक्की असे ठरले<span style="font-family: inherit;">. </span></span>मी <span style="font-family: inherit;">सिक्कीम - भूतान <span style="font-family: inherit;">ट्रीप</span>चा प्लान, रूट <span style="font-family: inherit;">वगैरे </span>पाहायला लागलो.</span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"> इंटरनेट </span></span></span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">वर </span></span>बर्याच लोक<span style="font-family: inherit;">नी</span> या </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">केल्या <span style="font-family: inherit;">आहेत असे कळले आणि</span> मग त्यांचे ब्लॉग <span style="font-family: inherit;">वा</span>च<span style="font-family: inherit;">णे चालू झाले. या सर्वांच्या </span>रू<span style="font-family: inherit;">ट</span>चा वर - वर <span style="font-family: inherit;">अभ्यास </span>करू <span style="font-family: inherit;">लागलो</span>. याच </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"> </span></span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">इंटरनेट </span></span></span>वर<span style="font-family: inherit;">च्या </span></span></span>भटकंतीच्या दरम्यान मला <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">आमच्या ग्रुप साठी जवळ पास </span>साजणारा </span>रूट प्लान <span style="font-family: inherit;">मिळाला<span style="font-family: inherit;"> </span></span>आणि त्यात <span style="font-family: inherit;">आमच्या</span> पद्धतीचे अजून काही बदल करून </span>मी <span style="font-family: inherit;">हा वर - वरचा आराखडा </span><span style="font-family: inherit;">रोहन चौधरी आणि अभिजीत </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">ना</span>चरे</span>ला पाठवला. <span style="font-family: inherit;">खऱ्या </span>अर्थाने माझ्या बाजूने भूतान </span>बाईक ट्रीप<span style="font-family: inherit;">ची संकल्पना आणि सुरवात अशी <span style="font-family: inherit;">झाली</span>. <span style="font-family: inherit;">बहुदा </span>रोहन <span style="font-family: inherit;">आणि अभी हि </span>या </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">बद्दल विचार करतच होते. पण <span style="font-family: inherit;">माझ्या</span> या <span style="font-family: inherit;">ई-मेल </span>ने तर पुढची </span>ट्रीप <span style="font-family: inherit;">भूतान<span style="font-family: inherit;">चीच </span>हे सर्वांच्या मनात कोरून ठेवले असेल असे मला वाटते. </span></div>
<div style="text-align: left;">
<br /></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">माझ्या<span style="font-family: inherit;"> ई-मेल</span></span> वर रोहन आणि <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">माझी</span> </span>बोला - बोली <span style="font-family: inherit;">चालू झाली<span style="font-family: inherit;">.</span></span> बरेचदा आम्ही <span style="font-family: inherit;">चॅट</span> वर पण या विषयावर <span style="font-family: inherit;">बोलू लागलो</span>. पुढे </span>मी <span style="font-family: inherit;">अभिजीत <span style="font-family: inherit;">राव</span> आणि प्रशांत आचरेकरला पण या </span>ट्रीप <span style="font-family: inherit;">बद्दल कळवले. <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">मे </span></span>२०१० ला </span>मी जेव्हा <span style="font-family: inherit;">सौदी वरुन परत आलो तेव्हा अभिजीत <span style="font-family: inherit;">नाचरे</span> बरोबर या विषयावर <span style="font-family: inherit;">चर्चा केली</span>. पण<span style="font-family: inherit;"> </span>येत्या <span style="font-family: inherit;">२</span> वर्षांत अभ्याला<span style="font-family: inherit;"> </span>काय ही </span>ट्रीप <span style="font-family: inherit;">जमणार नव्हती आणि अभ्या शिवाय आम्ही काय ही </span>ट्रीप <span style="font-family: inherit;">करणार नव्हतो. अभ्या तर आमचा <span style="font-family: inherit;">मोरखा</span> आहे आणि त्या शिवाय कुठलही <span style="font-family: inherit;">मोठ एक्स</span></span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">पी</span></span>डीशन मी तर </span>नक्कीच नाही करणार. </span>मग मी जेव्हा<span style="font-family: inherit;"> </span><span style="font-family: inherit;">मुंबईत <span style="font-family: inherit;">आलो तेव्हा नाचऱ्या<span style="font-family: inherit;">ला </span></span>बोल<span style="font-family: inherit;">लो</span> की ही </span>ट्रीप <span style="font-family: inherit;">जेव्हा तुला <span style="font-family: inherit;">जमेल </span>तेव्हा करू. </span></div>
<div style="text-align: left;">
<br /></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: inherit;">आता भूतान </span>ट्रीप <span style="font-family: inherit;">तर लगेच होणार नव्हती म्हणून मग </span>मी <span style="font-family: inherit;">अभिजीत <span style="font-family: inherit;">राव</span>ला आमची कोकण सागरी<span style="font-family: inherit;"> </span>किल्ले<span style="font-family: inherit;"> </span>राहिलेली </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">करू असे <span style="font-family: inherit;">बोललो<span style="font-family: inherit;"> </span></span>आणि या मुळे अक्ष<span style="font-family: inherit;">ता</span>ला पण </span>बाईक ट्रीप<span style="font-family: inherit;">ची सवय <span style="font-family: inherit;">होईल</span>. <span style="font-family: inherit;">मे - </span> जून २०१०<span style="font-family: inherit;"> </span>ला<span style="font-family: inherit;"> </span>आम्ही आमची कोकण </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">पूर्ण करून घेतली. <span style="font-family: inherit;">१०११</span> <span style="font-family: inherit;">मध्ये<span style="font-family: inherit;"> </span></span>मला ऑफीसच्या कामासाठी एक वर्षासाठी <span style="font-family: inherit;">लंडनला</span> जावे <span style="font-family: inherit;">लागले</span> होते. लंडन <span style="font-family: inherit;">मध्ये</span> असताना </span>मी <span style="font-family: inherit;">या <span style="font-family: inherit;">सर्वांशी संपर्कात </span> होतोच. याच <span style="font-family: inherit;">कालावधीत</span> रोहन <span style="font-family: inherit;">त्याच्या </span>परिवारा बरोबर <span style="font-family: inherit;">तो भूतान<span style="font-family: inherit;">ची</span></span> टूर करून आला होतो. या नंतर कधी तरी </span>मी <span style="font-family: inherit;">नाचरे<span style="font-family: inherit;">शी </span>बोलताना एकदा त्याला विचारले की <span style="font-family: inherit;">आपण</span> कधी करणार रे <span style="font-family: inherit;">आपली</span> भूतान </span>बाईक ट्रीप<span style="font-family: inherit;">. त्या वेळी मला <span style="font-family: inherit;">नाचरे<span style="font-family: inherit;"> बोलला <span style="font-family: inherit;">कि </span></span></span>करूया आपण भूतान बाईक ट्रीप येत्या वर्ष <span style="font-family: inherit;">भरात</span>. फक्त </span>मी <span style="font-family: inherit;">त्याला <span style="font-family: inherit;">बोललो</span> की </span>मी <span style="font-family: inherit;">लंडन <span style="font-family: inherit;">मध्ये</span> असताना प्लान करू नकोस.<span style="font-family: inherit;"> </span>मला ट्रीप वर यायला </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">फार </span>अडचण <span style="font-family: inherit;">होईल. </span> तरी पण जर तू भूतान ट्रीप मी लंडन मध्ये असताना प्लान करशील तर<span style="font-family: inherit;"> मला किमान ४<span style="font-family: inherit;"> <span style="font-family: inherit;">-<span style="font-family: inherit;"> ५ महिने आधी <span style="font-family: inherit;">सांग </span>म्हणजे सुट्टी<span style="font-family: inherit;">, विमानाची तिकिटे <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">वगैरे </span>यांची तयारी करायला वेळ पाहि<span style="font-family: inherit;">जे</span></span></span></span></span></span></span></span>. मग अभ्या ने मला गवाही दिली कि मी भारतात येत नाही तो पेर्येंत आपण भूतान बाईक ट्रीप<span style="font-family: inherit;"> <span style="font-family: inherit;">नाही <span style="font-family: inherit;">करणार<span style="font-family: inherit;">. </span></span></span></span> </span><br />
<br />
<span style="font-family: inherit;">याचा <span style="font-family: inherit;">दरम्यान ना</span>चरे दाम्पत्यांना मुलगा <span style="font-family: inherit;">झाला</span>. आता मला वाटले की अजुन <span style="font-family: inherit;">२ </span>-<span style="font-family: inherit;"> ३ </span> वर्ष तरी काय </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">ना</span>चरे </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">प्लान नाही <span style="font-family: inherit;">करणार</span>. पण पुढे <span style="font-family: inherit;">नाच<span style="font-family: inherit;">ऱ्या</span><span style="font-family: inherit;">च्या </span></span>हालचाली वरुन तो भूतान </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">बहुदा <span style="font-family: inherit;">१ - २</span> वर्षांत प्लान करतो आहे असे मला जाणवायला लागले होते. <span style="font-family: inherit;">माझ्या </span>मनात तर पूर्ण गोंधळ </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">झाला</span> </span>होता. </span>कि अभ्या भूतान बाईक ट्रीप करतो आहे कधी. मला या ट्रीप वर अक्षताला घेऊन जायचे होते. माझी फार इच्छा होती कि मी व अक्षताने भूतान बाईक ट्रीप एकत्र करायची. पण अभ्याच्या हालचाल पाहून काही कळायचे नाही, कधी वाटायचे कि तो आता १ - २ वर्षात ट्रीप करेल आणि कधी कधी वाटायचे कि त्याला ट्रीप साठी पुढे २ - ३ वर्ष तरी लागतील. एक तर मी<span style="font-family: inherit;"> लंडन <span style="font-family: inherit;">मध्ये होतो</span> आणि आता आम्हाला पण <span style="font-family: inherit;">आयुषात<span style="font-family: inherit;">ली</span></span> पुढची प्लॅनिंग चालू <span style="font-family: inherit;">करायची होतो. पण या सर्व गोंधळात पुढे <span style="font-family: inherit;">करायचे </span>काय हा आमच्या पुढे गहन प्रश्न पडला होता<span style="font-family: inherit;">.<span style="font-family: inherit;"> माझे सर्व <span style="font-family: inherit;">प्राधान्य होते भूतान बाईक <span style="font-family: inherit;">ट्रीप मी व अक्षताने एकत्र करावे<span style="font-family: inherit;">. पण शेवटी <span style="font-family: inherit;"></span></span></span></span></span></span></span>आमचे प्राधान्य बदलावे लागले आणि आम्हाला पण आयुषातल्या पुढच्या <span style="font-family: inherit;">प्लॅनिंग <span style="font-family: inherit;">च्या दिशेने जावे लागले<span style="font-family: inherit;">. पण तरी हि <span style="font-family: inherit;">माझे मन </span><span style="font-family: inherit;">मात्र भूतान बाईक ट्रीप मी व अक्षताने एकत्र करावी या दिशे कडे होते<span style="font-family: inherit;">. असो<span style="font-family: inherit;">, </span></span></span></span></span></span>त<span style="font-family: inherit;">री</span>ही </span>मी <span style="font-family: inherit;">अभ्याला सांगून ठेवले होते की जेव्हा <span style="font-family: inherit;">त्याला</span> योग्य वाटेल तेव्हा भूतान </span>बाईक ट्रीप<span style="font-family: inherit;">ची प्लॅनिंग कर </span>मी बाईक ट्रीप<span style="font-family: inherit;">साठी लंडन वरुन काय जगाच्या <span style="font-family: inherit;">पाठी</span> वरुन कुठून पण <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">येईन</span> आणि आयुष कुठे का असे <span style="font-family: inherit;">ना<span style="font-family: inherit;"> मी तरी पण भूतान बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">साठी नक्की येईन<span style="font-family: inherit;">. मात्र आता अक्षता येईल याची मी खातरी नाही देऊ शकणार<span style="font-family: inherit;">.</span></span></span></span></span></span></span></div>
<div style="text-align: left;">
<br /></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: inherit;">मार्च <span style="font-family: inherit;">२०१२ मध्ये </span></span>मी <span style="font-family: inherit;">अक्षताच्या <span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">डोहाळे </span><span style="font-family: inherit;"> </span></span> साठी लंडन वरुन मुंबईला आलो हो<span style="font-family: inherit;">तो</span>. <span style="font-family: inherit;">त्याच वेळेला माझ्या वाढदिवस होता<span style="font-family: inherit;">. <span style="font-family: inherit;">माझ्या वाढदिवसाच्या </span></span></span>दिवशी <span style="font-family: inherit;">नाचरे</span> मला भेटायला <span style="font-family: inherit;">आमच्या कांदिवलीच्या </span>घरी आला होता. आता पर्येंत<span style="font-family: inherit;">च्या<span style="font-family: inherit;"> </span></span>माझ्या वाढदिवसा पैकीची सर्वात <span style="font-family: inherit;">मौल्यवान </span>भेट अभ्याने मला दिली<span style="font-family: inherit;">. ती म्हणजे, </span>आमच्या लेह </span>बाईक ट्रिपचा मी <span style="font-family: inherit;">जो ब्लॉग लिहिला होता ना <span style="font-family: inherit;">त्याचे</span> त्याने कलर प्रिंट कडून एक पुस्तक बनवले आणि ते त्याने मला <span style="font-family: inherit;">वाढदिवसाची </span>भेट म्हणून दिले. पुस्तक पाहून तर मी चकितच <span style="font-family: inherit;">झालो कि </span> </span>मी <span style="font-family: inherit;">एवढे <span style="font-family: inherit;">लिहिले</span>. मला तर खात्रीच होत नव्हती की </span>मी <span style="font-family: inherit;">एवढे लिहू <span style="font-family: inherit;">शकतो</span> आणि शकलो. <span style="font-family: inherit;">पुस्तक रुपी <span style="font-family: inherit;">ब्लॉग </span>पाहून मला फारच आनंद झाला<span style="font-family: inherit;">.</span> असेच </span>पुस्तक <span style="font-family: inherit;">नाचऱ्या<span style="font-family: inherit;">ने रोहन</span></span>च्या लेह सफरनामाच्या पण बनून त्याला दिले होते. पण नक्कीच <span style="font-family: inherit;">रोहनच्या </span>आणि <span style="font-family: inherit;">माझ्या </span>ब्लॉग ची काहीच तुलना नाही <span style="font-family: inherit;">आहे<span style="font-family: inherit;">.</span> रोहनच्या </span> लिखाण उच्च दर्जाचे आहे आणि <span style="font-family: inherit;">माझे</span> लिखाण फाटके आहे. त्या <span style="font-family: inherit;">पुस्तकात</span> </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">नाचऱ्या<span style="font-family: inherit;">ने </span></span>प्रस्तावना लिहिली आहे<span style="font-family: inherit;">. या प्रस्तावनेत माझ्या </span>लेखनातल्या</span> <span style="font-family: inherit;">भरपूर</span> चुका अक्षताने बारकाईने <span style="font-family: inherit;">शो</span>धून <span style="font-family: inherit;">काढून</span> दुरुस्त <span style="font-family: inherit;">केल्या</span> बद्दल तिचे सर्वात जास्त आभार मानले आहे. हे कार्य अध्यापही अक्षता कडून चालू आहे आणि वेळे अभावी<span style="font-family: inherit;"> आता अक्षताला जमत नाही म्हणून <span style="font-family: inherit;">माझ्या आईची मदत होत आहे<span style="font-family: inherit;">. </span></span></span>या एक आनंदाच्या <span style="font-family: inherit;">धक्या </span>नंतर </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">नाचऱ्या<span style="font-family: inherit;">ने </span></span></span>मला अजुन एक सुखद धक्का दिला<span style="font-family: inherit;">. </span>तो म्हणजे की <span style="font-family: inherit;">जू</span>न <span style="font-family: inherit;">२०१३ </span>मधे <span style="font-family: inherit;">आपण</span> भूतान </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">करतो आहे आणि त्याने त्याची तयारी सुरू केली आहे. <span style="font-family: inherit;">१० </span> मार्च <span style="font-family: inherit;">२०१२</span> ला </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">नाचऱ्या<span style="font-family: inherit;">ने </span></span>माझे</span> आणि घरचे वातावरण आनंदमय करून ठेवले होते. </span></div>
<div style="text-align: left;">
<br /></div>
<div style="text-align: left;">
मी <span style="font-family: inherit;">तर फारच <span style="font-family: inherit;">खुश </span>होतो की आता आमची दुसरी मोठी </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">होणार आणि <span style="font-family: inherit;">ते<span style="font-family: inherit;"> </span></span>ही परदेशात</span><span style="font-family: inherit;">. मी </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">नाचऱ्या<span style="font-family: inherit;">ला </span></span></span>सांगितले की त्याला माझी </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">मदत </span> कुठे लागेल तेथे आणि तेव्हा सांग. वास्तविक </span><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;"><span style="font-family: inherit;">नाचऱ्या<span style="font-family: inherit;">ला </span></span></span></span>प्लॅनिंग <span style="font-family: inherit;">मध्ये<span style="font-family: inherit;"> </span></span>आमची तशी जास्त मदत लागतच नाही. तो यात <span style="font-family: inherit;">परिपूर्ण</span> मुरलेला आहे. हीच आणि अश्या <span style="font-family: inherit;">तऱ्हेने<span style="font-family: inherit;"> </span></span>आमच्या भूतान </span>बाईक ट्रीप <span style="font-family: inherit;">ची सुरवात <span style="font-family: inherit;">झाली</span>.</span></div>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-91546919548053957872015-09-07T15:43:00.002+05:302015-09-07T15:43:28.592+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - वीडियो<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe width="320" height="266" class="YOUTUBE-iframe-video" data-thumbnail-src="https://i.ytimg.com/vi/r4cAtyJ-gsE/0.jpg" src="https://www.youtube.com/embed/r4cAtyJ-gsE?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe></div>
<br /></div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-86069753657844649602015-09-07T15:11:00.003+05:302015-09-07T15:16:37.465+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - नऊवा दिवस (देवरुख ते मुंबई)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
१३ जून २०१०, गजर लावल्या प्रमाणे ४ वाजता आम्ही उठायचा प्रयेत्न केला पण थोडा पुढे-पुढे असे करत ४.३० - ५ वाजताच्या दरम्यान उठलो आणि प्रातविधी उरकून शेवटच्या निघायच्या तयारीला लागलो. ५.३० - ६ च्या दरम्यान उजाडण्याची चिन्हे दिसायला लागली, म्हणून मी दरवाजा तून बाहेर गेलो. बाहेर पाहतो तर मला पाउसाची पण मजबूत चिन्हे दिसत होती. किंबहुना काल रात्री नक्की पाऊस येऊन गेलेला असे जाणवले. आता पुढे जर जोराचा पाऊस लागला तर एवढ्या सर्व सामाना बरोबर आमची फार वाट लागणार हे मला जाणवत होते. म्हणून मी आमचे जरा समान कमी केले आणि देवरुखच्या घरीच ठेवले. <br />
<br />
सर्व सामान बाईक वर लावले आणि त्यावर ताडपत्री पण बांधून घेतली. आम्ही ६.३० - ७ च्या दरम्यान देवरुख सोडले. हळू - हळू मुंबईच्या दिशेने कूच करत होतो. संगमेश्वर पार करून धामणी मध्ये बाईकला पेट्रोल पाजले आणि आम्ही पण तिकडेच टपरी वर चहा बिस्किटाचा नाश्ता केला. आम्हाला पाऊसाच्या आधी जास्तीत-जास्त पुढे जायचे होते. म्हणून नाश्त्यासाठी जास्त वेळ नाही घेतला. धामणी वरुन निघालो ते अरवली पर्येंत पण पोहोचलो नव्हतो आणि काळे ढग दाटून आले आणि जर पुढे जातो न जातो तर जो मजबूत पाऊस कोसळला. नशीबाने आम्ही त्यावेळेला आरवलीच्या चौकात होतो. त्या वेळेला एक चहाचे दुकान उघडे होते. लगेच त्यांच्या दारातच बाईक लावली आणि आम्ही शिरलो आत. बराच वेळ पाऊस कोसळत होता. तो पर्येंत आम्ही पुन्हा एकदा चहा घेतला आणि थोडा नाश्ता पण केला.<br />
<br />
जसा पाऊस थोडा कमी झाला, तसे मी लगेच जाऊन बाईक वर लावलेले आमचे सर्व मोल्यवान सामान बागेत प्लास्टिक मध्ये ठेवले. या मोल्यवान बॅगा आम्ही पाठी वर लावल्या आणि मग स्वतावर बॅगा सहित पॉन्चो चढवला. आता तर मी आणि बाईक दोघे हि निळ्या ताडपत्रीने झाकल्या सारखे दिसत होतो. बाईक वरच्या सर्व सामानावर निळी ताडपत्री बांधली होती आणि माझा पॉन्चो पण निळ्या ताडपत्रीचाच होता. रस्त्या वर उभे असलेला प्रत्येक व्यक्ती आमच्या कढे पाहत होते आणि मनात बोलत असावे की, काय वेडे आहेत हे, एवढ्या पाऊसात अंगावर आणि बाईक वर ताडपत्री बांधून चालले आहेत. त्यांच्या हसण्याला आम्ही पण आमच्या हसण्याचा जोड देऊन पुढे हळू - हळू जात होतो. सावर्डयाच्या पुढे जाई पर्येंत जरा पाऊस होता आणि नंतर संपूर्ण बंद झाला. आता आम्हाला या ताडपत्रीत गरम होऊ लागले होते. जरा रस्त्याच्या बाजूला थांबलो आणि पॉन्चो काढून घेतला. तसाच उभ्या उभ्या ने एक छोटासा ब्रेक झाला आणि पुढे निघालो. या परिसरा मधे जास्त पाऊस नव्हताच आणि पंडून पण गेला नव्हता त्यामुळे रस्ता बर्या पैकी सुका होता. याच संधीचा मी फायदा घेऊन थोडी बाईक पळवायला लागलो. ४० - ५० च्या स्पीडने आता आमची चिपळूण गाठले.<br />
<br />
पुन्हा एक छोटासा उभ्या - उभ्या चिपळूणात ब्रेक घेतला आणि पुढे निघालो आता जरा आभाळ मोकळे होऊन उन्ह पण यायला लागले होते. वातावरण मस्त झाले होते, हवेत जरा थंडावा आणि वरुन उन्ह. काय मस्त वाटत होते मला बाईक चालवायला त्या रस्त्या वरून. यातच आम्ही निसर्गाची वेग-वेगळे रूप पाहत परशुराम घाट चढू लागलो आणि पुढे खेडच्या दिशेने निघालो. घाट चढून लोटे, लावेल पार करत भरणा नाक्यावर आलो आणि आम्ही परत एक ब्रेक घेतला. आता बराच वेळ आमच्या वर पाऊसाने मेहेरबानी केली होती आणि त्यामुळेच आम्हाला जरा पटा - पट पुढे येता आले. भरणा नाक्या वरुन सुटलो आणि नातू नगर पार करून कशेडी घाटाच्या पायथ्या पर्येंत पोहोचलो. एवढ्या परत आम्हाला पाऊसाने गाठले. आता आमच्या जवळ - पास रस्त्याला कुठे हि शेड पण नव्हती. तसेच रस्त्याच्या बाजूला उभे राहू पॉन्चो घालून घेतले. या वेळेला पाऊस फार काय जास्त जोरात नव्हता. पण थोड्या सरी मध्ये मध्ये येत होत्या. हळू - हळू आम्ही या पाऊसाच्या सरीतून कशेडी घाट चढत होतो. जस - जसे घाट चढू लागलो तसे पाऊस कमी होत होता. घाट चडून वर गेल्यावर खिंडीत तर पाऊस अजिबातच नव्हता. पाऊस सरला म्हणून लगेच आम्ही महाडच्या दिशेने घाट उतरू लागलो.<br />
<br />
कशेडी घाट उतरून पोलादपूरला आलो. घाटाच्या या बाजूला तर अजिबातच पाऊस नव्हता. या परिसरात तर पाऊस जराही आला नव्हता, त्या मुळे पुन्हा या संधीचा फायदा घेत आम्ही सुसाट सुटलो ते लगेच महाडला कामत कडे थांबलो. आता जरा भूख लागली म्हणून थोडेसे पोठ भरून घेतले आणि फ्रेश होऊन पुढे निघालो. महाड सोडले आणि गोरेगाव, माणगाव, कोलाड पार करून नागोठण्याला आलो. नागोठण्याला पण गोविंदा कामत कडे थांबलो. हे आमचे नेहमीचे थांबायचे ठिकाण आहे. फ्रेश होऊन थोडा आराम केला आणि चहा घेऊन निघालो पुढे. आता या पुढचा रस्ता फार रहदारीचा असतो म्हणून जरा बाईक हळू - हळू जाऊदे असे म्हणत आम्ही पुढे चाललो होतो. पण आज आमच्या सुदैवाने आम्हाला या ठिकाणी फार जास्त ट्रॅफिक नाही लागले आणि सुसाट बाईक पळावत आम्ही वडखळ, कर्नाळा पार करून पळस्पे फाट्यावर आलो.<br />
<br />
आता मात्र आम्ही दोघे पण फारच थकलो होतो. सकाळ पासून नुसती बाईक चालवत होतो आणि लवकर घरी पोहोचण्यासाठी नुसती पळ-पळ चालली होती. मुंबईच्या जवळ आल्यावर जरा बरे वाटले आता २ - ३ तासात घरी पोहोचू असे वाटले. पळस्पे फाट्यावर दत्त स्नॅक्स कढे मिसळ पाव खाऊन घेतली आणि मस्त गरम-गरम चहा मारला आणि घराकडे निघालो. २ एक तासात ऐरोली मार्गे पवई पार करून गोरेगाव महानंदाच्या जवळ आलो होतो. आता परत आभाळ गडगडायला लागले आणि पुन्हा जोराचा पाऊस कोसळायला चालू झाला. लगेच बस स्टॉपच्या जवळ बाईक लावली आणि बस स्टॉपच्या आडोश्याला उभे राहिलो. आता पॉन्चो बॅगेतून काढायचा आणि घालायचा दोघांनाही कंटाळा आला होता. वास्तविक आम्ही आता फारच थकलो होतो आणि घर पण तसे जवळ आले होते. साहजिकच आहे ना? एवढी बाईक चालवून आणि मागे बसून सुधा थकायला होणारच ना. अक्षताची तर हि पहिलीच मोठी बाईक ट्रिप होती. तरी पण ती ने फारच छान पेलली हि बाईक ट्रीप. थोड्या वेळाने पाऊसाची सर थोडी सरली आणि आम्ही परत बाईक वर स्वार होऊन घरी कांदिवलीला आलो.<br />
<br />
अश्या प्रकारे आमच्या मनातली आणि आम्ही जशी करायची ठरवली होती तशी कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप २ भागात का होईना पण आम्ही पूर्ण केली. फक्त मला दुसऱ्या बाईक ट्रीप वर सुजय नसल्याचे फार वाईट वाटले. कालांतराने मला सुजय अक्षता होती म्हणून नाही आला हे मुळ कारण कळाल्यावर तर फारच वाईट वाटले. असो पण जर मला कोकण बाईक ट्रीप बद्दलच्या आठवणी विचारल्या तर सर्वात जास्त पहिली कोकण बाईक ट्रिपच जास्त आठवते. दुसरी बाईक ट्रीप आमचे उरलेले किल्ले पूर्ण करायचे म्हणून केली होती असे मला वाटते.<br />
<br />
दुसऱ्या बाईक ट्रीप वरचे आमचे पहिला आणि शेवटचा दिवस फारच लांबचा होता. हेच दिवस पहिल्यांदा बाईक ट्रीप करणार्याला फारच कठीण जातात. पण अभिजीत रावच्या मते या बाईक ट्रीप वर अक्षताने कधीही प्रवासाचा त्रास होतो आहे असे चेहऱ्यावर सुद्धा दाखवले नाही. किंबहूना त्याच्या मते तर दुसरी बाईक ट्रीप सर्वात जास्त अक्षतानेच एंजॉय केली, कारण या संपूर्ण त्रासच्या बाईक ट्रीप वर आम्हाला कितीही त्रास झाला तरी अक्षता हसतच होती. वास्तविक हे अभीजीतचे मत खरे होते . अक्षताने हि बाईक ट्रीप फारच एंजॉय केली होती<br />
<br />
ही होती माझी, अभिजित राव, सुजय, राजू, उन्मेष आणि अक्षताची कोकणातील सागरी किल्ले पाहण्यची बाईक वरची भटकंती.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-5182759356926851662015-09-07T12:45:00.002+05:302015-09-07T12:47:33.702+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - आठवा दिवस (देवरुख आराम)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
१२ जून २०१०, काल झालेल्या पळ-पळी मुळे आज सर्वच जरा थकले होते आणि आज तसे आमचा काय कुठेही जायचा प्लान नव्हता. आरामात सर्व १०.३० - ११ च्या दरम्यान उठलो. उन्नु सकाळीच जरा आमच्या आधी उठला होता. लगेच त्याने जाऊन बाहेरून सर्वांसाठी चहा घेऊन आला. फ्रेश होऊन आम्ही आरामात चहा घेत बसलो. आता पर्येंतच्या बाईक ट्रीपच्या गप्पा चालल्या होत्या आणि आता पुढचे कसे जायचे याची पण चर्चा करू लागलो.<br />
<br />
प्लान प्रमाणे आज देवरुखला राहायचे आणि उद्या पहाटे लवकर ४ - ५ च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने प्रवास करायचे होते. पण राव व उन्मेषला पुण्याला जायचे होते आणि अपर्यायाने राजुला पण त्यांच्या बरोबर जावे लागणार होते. कारण राजूसाठी जर ते पनवेल पर्येंत येउन मग पुण्याला जाणार त्यापेक्षा ते सर्व पुण्याला जाऊन मग राजू एकटा मुंबईला येईल असे ठरले. आम्ही तर मुंबईलाच जाणार होतो आणि पुण्यामार्गे आम्हाला फार वळसा पडला असता.<br />
<br />
शेवटी या वेळी परत आमच्या गेल्या बाईक ट्रीप प्रमाणेच झाले. राव, राजू व उन्मेष पुण्याला जाणार आणि मी व अक्षता मुंबईला असे दोन वेगळ्या मार्गाने जायचे ठरले. देवरुख ते पुणे हे अंतर सुमारे २६० किलोमीटर आहे आणि त्यासाठी जास्त वेळ नाही लागणार होत्या त्यांना. एकदा आंबा घाट चढला कि मग मलकापूर ते पुणे हा रस्ता सरळ आणि फार चांगला आहे. या मुळे राव ने मला सांगितले की ते सर्व आजचं निघून जातील. म्हणजे मग उध्या पर्येंत राजुला पण घरी जाता येई आणि उन्मेष पण पुण्यातून पुढे सोलापूरला निघू शकतो. रावने मला विचारले की मी व अक्षता एकटे मुंबईला जाण्यास काही अडचण आहे का. वास्तविक माझी कसली हरकत असणार, जो काही प्लान आता ठरला आहे तो सर्वांच्या सोईचा आहे. मग मी कशाला हरकत करणार. आमच्या नवीन परतीच्या प्लान वर आता सर्वांची न हरकतीचा शिक्का मर्तब झाला एकदाचा. <br />
<br />
या सर्व चर्चेत जेवायची वेळ झाली म्हणून आता आम्ही सर्व प्रथम जेवून घेऊ असे ठरले. सर्व जेवायला बाहेरच गेलो रावच्या ठरलेल्या हॉटेल मध्ये. जेवून आल्या वर पुण्याला जाणारे सर्व निघायच्या तयारीला लागले. राव, उन्मेष आणि राजूने त्यांचे सर्व सामानाची बांधा-बांध केली आणि लागले निघायच्या शेवटच्या तयारीला. सर्व तयारी आवरून ते २ - २.३० च्या दरम्यान झाले बाईकवर स्वार आणि निघाले पुण्याच्या दिशेने माझा व अक्षताचा निरोप घेऊन. त्यांना आम्ही टाटा बाय बाय केले आणि जरा आराम करून घेऊ असे म्हणत आडवे झालो. मस्त संध्याकाळी आरामात उठलो आणि मग आमच्या निघण्याच्या तयारी ला लागलो. मी राव बरोबर फोना-फोनी करून त्यांची खुशाली विचारून घेतली आणि आम्ही पण बाहेरच जेवायला गेलो. रावनेच दाखवलेल्या शाकाहारी खानावळीतच गेलो. आरामात गप्पा मारत जेवण जेवत होतो. बरेच दिवसांनी मी व अक्षता एकटेच होतो. जेवण उरकून घरी आलो. आमच्या देवरूखच्या घरचे शेजारी राहाटे काका - काकींना भेटायला गेलो. देवरुखला गेलो कि मग आम्ही त्यांना भेटतोच आमचे आणि त्यांचे बरेच चांगले संबंध आहे. त्यांचा बरोबर पण थोडा वेळ गप्पा-गोष्टी झाली आणि मग घरी येउन शेवटची तयारी करू लागलो.<br />
<br />
आज संध्याकाळ पासूनच जरा वातावरण फार बदलेले होते. आज उन्ह पण जरा कमीच होते. आता तर ढग पण दाटून आले होते. पाऊसाची चिन्हे दिसायला लागली होती. उद्या आम्ही निघताना जास्त पाऊस लागेल असे वाटत होते आणि जर लागलाच तर मग आमची पंचायीत होणार होती. जर जास्तच जोराचा पाऊस लागला आणि मुंबई पर्येंत जाता नाही आले तर आपण मध्येच कुठे तरी राहू असे मी अक्षताला सांगितले. बहुदा महाड किंवा नागोठणे असे कुठे तरी राहू. काही झाले तरी आपण आरामात हळू - हळूच जाऊ असे पण मी अक्षताला सांगून तिचे सांत्वन करू लागलो. अक्षताचे सांत्वन झाल्यावर मग मी आईला पण फोन लावून तिचे पण सांत्वन करून घेतले. सर्वांन बरोबर फोना - फोनी करून घेतली आणि त्यातून कळाले की राव आणि कंपनी पुण्याच्या जवळ पोहोचले आहेत. आम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे होते म्हणून राव बरोबरची गप्पा - गोष्टी लवकर आवरली आणि त्या सर्वांची सुखारुप्ता कळली आणि मग आम्ही झोपी गेलो.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-6417511098680951812015-09-04T20:36:00.002+05:302015-09-04T20:36:14.909+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - सातवा दिवस (वेंगुर्ला - गोवा - देवरुख)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-dJYpKEALIsw/VemqPOBYhdI/AAAAAAAAC9M/4lyCr_xRfiU/s1600/P1000912.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="215" src="http://3.bp.blogspot.com/-dJYpKEALIsw/VemqPOBYhdI/AAAAAAAAC9M/4lyCr_xRfiU/s400/P1000912.jpg" width="400" /></a></div>
११ जून २०१०, ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर ६.३० च्या दरम्यान आम्ही उठलो.
सर्व प्रातविधी उरकून हॉटेलच्या बाहेर पडलो आणि वेंगुर्ला बंदर पाहायला
गेलो. येतानाच कुठे तरी नाश्ता करून येऊ असे ठरले. सकाळच्या मस्त शांत
वातावरणातून आम्ही वेंगुर्ला बाजारातून पुढे बंदरा पर्येंत गेलो. आज मस्त
वाटत, समुद्राला पण भारती आली होती. बंदरा वर आमच्या शिवाय तसे कोणी
नव्हते. मस्त आरामात आम्ही सकाळच्या वेळेत समुद्र आणि परिसराचे फोटो काढून
घेतले. समुद्राला मजबूत लाटा उसळल्या होत्या. बराच वेळ खडकांना आपटणाऱ्या लाटांचा आनंद लुटत होतो. थोडे या परीसरातले आणि लाटांचे फोटो व वीडियो काढून घेतले आणि मग बंदरा जवळच असलेल्या टेकडावर चढून सागरेश्वर बंगल्या जवळ
गेलो. थोडी इकडे पण फोटोग्राफी करून बंगल्या वरुन दिसणार्या समुद्राचा
नजारा पाहू लागलो. मन भरून समुद्राला पाहून घेतले आणि मग आलो खाली. खाली
येऊन बाईक घेतल्या आणि परत बाजारात आलो. बाजारातच बाईक लावून तिथल्याच एका लोकल
हॉटेल मध्ये नाश्ता केला.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-9ZfPnkxZoKs/VemqAMJwLpI/AAAAAAAAC9E/y9WtM6HdRcI/s1600/P1000894_1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="223" src="http://2.bp.blogspot.com/-9ZfPnkxZoKs/VemqAMJwLpI/AAAAAAAAC9E/y9WtM6HdRcI/s400/P1000894_1.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
मस्त गरम गरम नाश्ता पटकन
हांडला आणि जरा दिवसाच्या वेळी बाजारात फेर-फटका मारू असे माझे मत होते. पण
राजुला मात्र रूम वर जाऊन प्रातविधी अजून उरकायचे होते. म्हणून ते सर्व परत
हॉटेल वर गेले आणि मी व अक्षता बाजारात पायीच फिरू लागलो. चालताना मध्येच
मला एक तांब्या पितळेचे दुकान वजा कारखाना दिसला आणि मी लगेच आत शिरलो.
वास्तविक मला फक्त एका मस्त मोठ्या घंगाळाची किंमत विचारायची होती. त्यांनी
सांगितले कि तुम्हाला ४ - ५ हजारांच्या जवळ पास पडेल. मस्त जाड काठचे घंगाळ बनवून मिले. त्याच बरोबर मी मात्र संपूर्ण दुकान न्याहाळून पाहात
होतो. तेवढ्यात मला त्यांच्या कपाटात पितळेची वजनाची मापे दिसली. ते पाहिल्यावर
मला कसले राहवते. मी त्या दुकान वाल्यांना ती सर्व मापे कपाटाच्या बाहेर
काढायला सांगितली आणि किंमत विचारून घेतली. मला हि दुर्मिळ मापे मिळाली
याचा झालेला आनंद पाहून त्या दुकान वाल्याने लगेच १२०० रुपये सांगितले. मला
कुठली हि अशी दुर्मिळ गोष्ट आवडली कि मग मी किंमत बघत नाही. मी लगेच ती
सर्व मापे सांगितलेल्या किंमतीला घायला तयार झालो. पण पाहतो तर त्यात एक
माप कमी होते मग मात्र मी त्यांना जरा पैशे कमी करा अस सांगितले. पण ते
काही केल्या कमी करेनाच वरुन तेच मला सांगायला लागले की त्याची खरी किंमत २००० ते २५०० आहे. तरी पण मी त्यांच्या कडे ते मापे १००० मध्ये मागायला लागलो. तरीही ते काही केल्या ऐकेनाच आणि मी पण ऐकेना. शेवटी ते ११०० ला द्याला तयार झाले आणि शेवटी मी पण घ्ययला तयार झालो. बरीच दुर्मिळ वस्तू मिळाली आणि हे घेण्यात बराच वेळ गेला म्हणून आम्ही पुढे अजुन वेंगुर्ला मार्केट न फिरता मापे घेऊन हॉटेल वर गेलो. <br />
<br />
हॉटेल वर येऊन मी मापे राव आणि राजुला दाखवली, त्यांनी तर मला वेड्यातच काढले. त्यांच्या मते मी हा कसला वेडे पणा केला. ११०० रुपयांना ४-५ लहान मोठी पितळेची भांडी आणली होती. माझी थोडावेळ त्यांनी टेर खेचून आम्ही सर्व आता निघायच्या तयारीला लागलो. सर्व सामान भरून आम्ही बाईकला लावायला लागलो. एवढ्यात अभी तिकडे आला, त्याच्या मदतीने हॉटेलवाल्यांचे पैशे चुकते केला आणि थोडेशे पैशे मी त्याच्या पण हातावर टेकवले. अभीची परिस्थिती पण तशी बेताचीच आणि त्यातून त्याच्या ५ वर्षांचा मुलाला डोळ्याचा कॅन्सर झाला होता. हे मला आई कडून या पूर्वीच कळले होते. मुलाच्या आजारपणावर त्याच्या फार खर्च होत होता, हे ही मला कळले होते. या सर्व खर्चा मुळे त्याची फार अडचण होत होते हे पण मला माहीत होते. म्हणूनच मी त्याला थोडेशे पैशे माझ्या ऐपती प्रमाणे फूल ना फुलाच्या पाकळी प्रमाणे देऊ केले. प्रथम तो घेइनाच पण नंतर माझ्या फार आग्रहा वरू शेवटी घेतले.<br />
<br />
अभिलाच पुढे वेंगुर्ल्या वरुन वेतोबाच्या मंदिराकाडे आणि तिथून पुढे रेड्डीच्या गणपती करून मग तेरेकोळला काशे जायचे हे विचारून घेतले. अभीचा निरोप घेऊन निघालो पुढे त्याने सांगितलेल्या मार्गाने. अभीने सांगितल्या प्रमाणे आम्ही मोचेमाड करून १२ किलोमीटरचे अंतर आरामात अर्ध्या तासात पार करून शिरोडा आरवलीत वेतोबाच्या मंदिरा जवळ आलो. <a href="http://1.bp.blogspot.com/-FTjNlwVaWC8/VemqhauDceI/AAAAAAAAC9U/WaDfY6BlfPE/s1600/P1000921.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="236" src="http://1.bp.blogspot.com/-FTjNlwVaWC8/VemqhauDceI/AAAAAAAAC9U/WaDfY6BlfPE/s320/P1000921.jpg" width="320" /></a>मंदिरात कसल्या तरी उत्सवाची तयारी चालू होती आणि बाहेरच्या बाजूला बऱ्याच गाड्या होत्या. आता उन्ह पण डोक्यावर आले होते, म्हणून आम्ही बाईक रस्त्याला लागून एका मोठ्या झाडाच्या सावलीत लावल्या. आम्हाला मंदिरात उत्सवा मुळे गर्दी असेल याची फार भीती होती. माझे तर ठरले होते कि फार गर्दी असेल तर मी काय आत देवळात येणार नाही. राव, उन्मेष व राजू चे पण तसेच मत होते आणि नेहमी प्रमाणे फक्त अक्षताचे काहीही चालेल असे मत होते. मग काय तिला काहीही चालेल म्हणजे एका मानाने देवळात जायचे होते असे हि होते ना. त्यामुळे आता आत जाऊन तर पाहू किती गर्दी आहे आणि मग पुढचा निर्णय घेऊ असे ठरले. पण आत गेल्या वर फार काही गर्दी नव्हती. पटापट वेतोबाचे दर्शन घेतले आणि लगेच बाहेर बाईक कडे आलो. देवळात मिळालेला केळ्यांचा प्रसाद आम्ही बाईक कडे खात गप्पा मारत बसलो. एवढ्यात आमच्या मुंबईच्या बाईक पाहून एक तरुण जोडपे आमच्या जवळ आले आणि आमच्याशी गप्पा गोष्टी करायला लागले. चर्चेअंती आम्हाला ते ठाण्याचे असल्याचे कळाले. मग तो आमची चौकशी करायला लागला. आम्ही मुंबईत कुठले आणि वगैरे- वगैरे. मग मी कांदिवलीचा हे सांगताच तो म्हणाला कि त्याचा एका चुलत भाऊ
पण असाच बाईक वरुन भरपूर भटकंती करतो आणि त्याच्या बरोबर तो मुलगा पण फिरला
आहे. म्हणूनच त्या मुलाला आमच्या कडे पाहून बोलावेसे वाटले असेल. वास्तविक
सम आवडीची अनोळखी लोक पण पटकन मिसळतात. पुढे चर्चेअंती त्याच्या कांदिवलीच्या भावाकडे बुलेट आणि त्याचे नाव संजू असे कळले. त्याने त्याच्या भावाचे नाव संजू सांगताच मी त्याला विचारले की तो संस्कृतचा पंडित आहे का? आणि त्याचा कांदिवली मध्ये क्लास आहे का? त्याने हो असे सांगताच मी ओळखतो त्याला असे सांगितले. लगेच मी रावला सुंजू कोण याची आठवण करून दिली. आमच्या लेह बाईक ट्रीप ची सराव ट्रीप राजमचीच्या वेळेला संजू बुलेट घेऊन आला होता. आमची आणि त्याची ओळख याच ट्रीपवर झाली होती. संजू अभिजीत नाचरेचा सारपास ट्रेकचा मित्र आहे.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-Jb9MA5CyOJU/Vemq5YMylUI/AAAAAAAAC9g/8qpmmixqOWs/s1600/P1000929.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="201" src="http://2.bp.blogspot.com/-Jb9MA5CyOJU/Vemq5YMylUI/AAAAAAAAC9g/8qpmmixqOWs/s400/P1000929.jpg" width="400" /></a></div>
बराच वेळ संजूच्या भावाशी आमच्या गप्पा झाल्या आणि आम्ही त्याचा निरोप घेऊन पुढे निघालो. लगेच ७-८ किलोमीटरच अंतर पार करून रेड्डीच्या गणपती मंदिरा पाशी आलो. आता उन्ह डोक्यावर आले होते. मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. मंदिराच्या जवळच समुद्र किनारा दिसतो. समुद्र किनारा पाहिल्यावर आम्ही कसले थांबणार. समुद्र किनाऱ्या जवळचा आणि आजू-बाजूला एक फेर फटका मारला आणि थोडा वेळ तिकडेच झाडा जवळ बसलो. आम्हाला रेड्डी जवळ सर्वत्र लाल व काळी माती वजा वाळू दिसली आणि हाच रंग समुद्राच्या पाण्यात पण मिसळेला दिसला. प्रथम दर्शनी आम्हाला हि निसर्गची किमया वाटली पण नंतर पुढे तेरेकोल कडे जाताना याचे मूळ कारण कळाले. ही सर्व निसर्गाची किमया नसून माणसाचा हव्व्यास होता हे कळाले. माणसाचा हव्व्यास काय हे तुम्हाला पुढे कळेलच. आता आमच्या पुढच्या ट्रीपची चर्चा इकडेच उभ्याने करू लागलो. आमच्या प्लान नुसार अजून आम्हाला यशवंतगड पाहून मग पुढे तेरेकोल किल्ला पाहायचा होता आणि मग सावंतवाडी मार्गे कुठल्या ही परिस्थितीत देवरुख गाठायचे होते. २००७ च्या गणपती मध्ये मी पिंगे कानांच्या बरोबर
वेंगुर्ल्याला आलो होतो. तेव्हा काकांनी मला वेतोबा आणि रेड्डीचा
गणपती दाखवले होते. त्या वेळेला मी रस्त्यात यशवंतगड पाहिला होता. बाकींच्या किल्ल्यांन प्रमाणेच या पण किल्ल्याची दूरावस्ता झाली आहे. किल्ल्याचे काहीच आवषेश राहीले
नाहीत. किंभवना या किल्ल्या वर तर फार जास्त दाट झाडी मला पहायला मिळाली.
शेवटी सर्व मत ठरवून आम्ही यशवंतगड न पाहता सरळ तेरेकोलचा किल्ला पहायचा
असे ठरवले. थोडेसे रेड्डीच्या किनाऱ्याचे फोटो काढले आणि निघलो पुढे तेरेकोलच्या दिशेने.<br />
<br />
माणसाचा
हवव्यास काय हे मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो. रेड्डी सोडल्यावर लगेच
पुढे रस्त्याला आणि रस्त्या बाजूला तीच काळी व लाल माती दिसू लागली. आता रस्त्याला बरेच डम्पर पण
दिसू लागले. जस-जसे पुढे जाऊन लागलो तसे लाल-काळ्या मातीचे व दम्परचे प्रमाण पण वाढले आणि जरा पुढे गेलो तर सर्व भुगर्भ पोखरून खणण्याचे काम सुरू
असल्याचे दिसले. अरेच्या इकडे माइनिंग चालू होते. आता माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांचा उलघडा लागला. समुद्राचे
पाणी निसर्गाच्या किमयाने नाही तर माणसाच्या हलकट हव्व्यासा मुळे प्रदूषित झाले
होते. आम्ही या सर्व गोष्टी मनातच ठेऊन तसेच पुढे निघालो. आता मातीचा रंग परत बदलेला दिसायला लागला. आता सर्व परिसर पण वेगळा दिसु लगला होता. तेरेकोल पासून एक-दोन किलोमीटर आधी पासूनच
पुरूष व स्त्रिया यांचे कपड्यांची पद्धत गोव्याच्या ख्रिचन सारखी दिसू लागले होती. <a href="http://4.bp.blogspot.com/-bbXfMw9urKc/Vems7xp0B9I/AAAAAAAAC9o/kh7cCe_bKTU/s1600/P1000940.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="133" src="http://4.bp.blogspot.com/-bbXfMw9urKc/Vems7xp0B9I/AAAAAAAAC9o/kh7cCe_bKTU/s200/P1000940.jpg" width="200" /></a>आम्हाला या वरूनच जाणवायला लागले कि अचानक आम्ही गोव्यात आलो होतो. गावातच तेरेकोल किल्ल्याचा रस्ता विचारून घेतला.
किल्ल्याच्या जवळ जाऊन पोहोचलो. बाहेरूनच किल्ला फार मस्त दिसत होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनार पट्टीतला महाराजांच्या सर्व किल्ल्यान पैकी सर्वांत चांगला राहिलेला किल्ला हाच आहे असे मला वाटले. हा किल्ला एका खाजगी कंपनीला आता हॉटेल म्हणून
चालवायला दिला आहे. माझ्या मते म्हणूनच किल्ला चांगला राहिला आहे. त्यांनी हा किल्ला
फारच चांगला जोपासला आहे. किल्ल्याला जराही राकट पण राहिला नाही आहे आता, त्यांनी सर्वत्र किल्ल्याची डागडूगी करून नवीन पद्धतीने रांग रंगोटी करून थोडेसे किल्ला रुपी हॉटेल चे स्वरूप आणले आहे.<b> </b><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-ch4Z827CmSY/Vemx6zMHyKI/AAAAAAAAC94/8eJOCkECGlM/s1600/P1000947.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="180" src="http://2.bp.blogspot.com/-ch4Z827CmSY/Vemx6zMHyKI/AAAAAAAAC94/8eJOCkECGlM/s320/P1000947.jpg" width="320" /></a></div>
आम्ही बाईक हॉटेल रूपी किल्ल्याच्या बाहेरच लावल्या
आणि किल्ल्याच्या आत शिरलो. हा किल्ला सर्वांना पाहायला मिळतो. हॉटेलचे सर्व भाग
पर्यटकांसाठी मोकळे नाही आहे, पण किल्ल्याचा काही भाग मात्र नक्कीच पाहायला मिळतो. किल्ल्याच्या आता मध्य भागी एक मोठे चर्च आहे. आम्ही चर्चच्या भोवती आणि किल्ल्याच्या तटबंदी
वरू फेरा मारला आणि हॉटेलच्या गच्चीवरच्या रेस्तोरंट मध्ये जाऊन बसलो.
हॉटेलच्या या बाजूने समुद्र किनारा मस्त दिसत होता. फारच गरम होऊ
लागले म्हणून सर्वांनी थंडा मागवला. थंडा येई पर्येंत मी व राव फोटोग्राफी करू लागलो. मस्त राजेशाही पद्धतीने थंडा आम्ही गटकात होतो. आमच्या कोकण सागरी किल्ले ट्रीपच्या प्लान नुसार या किल्ल्या पासून परतीचा प्रवास ठरला होता. कारण मराठा राज्याचा कोकणातला हा शेवटचा किल्ला. १७०० च्या शतकात हा किल्ला मराठा राज्याचा होता. मग १८१९ मध्ये या किल्लावर पोर्तुगजांनी ताबा घेतला ते १९६१ पर्येंत त्यांच्याच कडे होता. म्हणूनच आता या किल्ल्या मध्ये चर्च आहे आणि किल्लाला सुद्धा पोर्तुगीज साम्राज्याची छाप दिसून येते. खऱ्या अर्थाने आमची कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप संपन्न झाली याचा सर्वांना आनंद होता. त्याच आनंदाच्या भरात आम्ही किल्ल्याच्या बाहेर आलो आणि निघालो परतीच्या प्रवासाला. <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-f-0eFHFX9Gw/VemyNIkjFhI/AAAAAAAAC-A/BWX7kwy6jFQ/s1600/P1000950.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="172" src="http://2.bp.blogspot.com/-f-0eFHFX9Gw/VemyNIkjFhI/AAAAAAAAC-A/BWX7kwy6jFQ/s320/P1000950.jpg" width="320" /></a></div>
किल्ल्या वरुन परत गावाकडे येताना मध्ये खाडी काठी मस्त घरगुती
हॉटेल दिसले. सर्वांना आता भूख पण लागली होती म्हणून तिकडेच जेवायला थांबलो. जेवणाची घरगुती सोय होते
असे कळाल्यावर लगेच ऑर्डर पण दिली. लोकल खाडीच्या माश्याचे कालवण ते ही गूवन पद्धती
नुसार आणि भात हे आमचे जेवण ठरले. अक्षता माश्याचा रस्सा फक्त खाते म्हणून
काय हरकत नव्हती. गर्मी मुळे आम्ही परत इकडे पण थंडा मागवला. या घर रूपी
हॉटेलचा परिसर बर्या पैकी थंड होता. बहुदा त्याचे कारण असे की घरा भोवती भरपूर दाट झाडांची सावली होती आणि हे घर पण खाडीच्या बाजूला लागून एका
छोट्याश्या टेकाडावर होते. जेवण येई पर्येंत मस्त आराम करत सर्व दिशेला
आडवे पडलो होतो. <br />
<br />
जेवण आले आणि मग काय लगेच ताडकन उठलो. गरम - गरम घरगुती जेवणावर तुटून पडलो. ते गोवन पद्धतीचे जेवण फारच मस्त होते. जेवण फस्त केले आणि परत सर्व अर्धा तास भर आराम करत आडवे पडलो. रावने तर एक मस्त डुलकी काढून घेतली. थोडेसे उन्ह सरल्या वर आम्ही पुढे निघालो. तेरेकोल गावतच रावने एका दारूच्या दुकाना जवळ बाईक थांबवली. त्याच्या मागे आम्ही पण थांबलो आणि त्याच्या मागो-मग आम्ही सर्व पण दारूच्या दुकानात शिरलो. रावने त्याच्या भाऊ वेवेकसाठी म्हणून २ विवेकच्या आवडीच्या बाटल्या विकत घेतल्या. इकडेच आम्ही
सावंतवाडीला जाणारा रस्ता पण विचारून घेतला आणि निघलो आमच्या कोकण सागरी किल्ले
बाईक ट्रीपच्या परतीच्या प्रवासाला. आता तसे सर्वच आनंदात होतो पण मी हा सर्वांचा आनंद "आज कुठल्या ही परिस्थितीत आपल्याला देवरुख
गाठायचे आहे" या आरोळीने फार जास्त वेळ टिकून दिला नाही.<br />
<br />
तेरेकोल
करून सुटलो ते मध्ये कुठेहि न थांबता आरोंदा मार्गे थेट सावंतवाडी गाठली.
सावंतवादीच्या शहराच्या चौकात पहिला
ब्रेक घेतला. या आरोंद्याच्या रस्त्याला जरा जास्तच अवजड रहदारी होती. सावंतवादीच्या शहराच्या चौकाच्या बाजूलाच सावंतवाडीची प्रसिद्ध असलेली लाकडी
खेळणांच्या दुकान दिसले, मग काय आम्ही घुसलो. थोडा वेळ तिकडे टाइम पास करत आराम करून घेतला. वास्तविक काही आवडले असते तर मग घेतले पण असते. पण मला तिकडे तसे काही विशेष आवडले नाही. किमती पण कायच्या काय होत्या. शेवटी आता जास्त वेळ टाइम पास नको म्हणून मग झालो बाईक वर स्वार. चौकातून निघालो आणि
गोवा-मुंबई महामार्गाला लागलो. जरा पुढे गेलो असू आणि रस्त्याला लागूनच रावने एका हॉटेल जवळ बाईक थांबवली आणि म्हणाला चहा पिऊया. चहा बरोबर आम्ही थोडेसे हांडले पण, काय माहीत पुढे खायला थांबू की नाही. कारण दिवसा उजेडी जास्तीच - जास्त रस्ता कापायचा होता आणि देवरुख
अजुन १७५ किलोमीटर लांब होते.<br />
<br />
<a href="http://3.bp.blogspot.com/-4emxcg4qCI8/VemysuNapxI/AAAAAAAAC-I/wqEGyGCUEas/s1600/P1000964.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="252" src="http://3.bp.blogspot.com/-4emxcg4qCI8/VemysuNapxI/AAAAAAAAC-I/wqEGyGCUEas/s320/P1000964.jpg" width="320" /></a>चहा नाश्त्या बरोबर पटा - पट फ्रेश होऊन घेतले आणि लगेच बाईक वर स्वार होऊन निघालो देवरुखच्या दिशेने.
सावंतवाडी शहराच्या जवळ जरा जास्त गाड्या होत्या, मात्र जरा पुढे गेल्यावर रहदारी कमी झाली होती, त्यामुळे आम्ही आता जरा सुसाट सुटलो
होतो. आज तर मी पण बाईक पळवायला लागलो होतो. किंबहुना आज तर मी सर्वात पुढे होतो. सावंतवाडी वरुन सुटलो ते दीड-एक तासात कुडाळ, कसाल आणि कणकवली पार करून पुढे गेलो. कणकवली वरुन १०-१२
किलोमीटर पुढे मी एका गावाकडे बाईक थांबवायला सांगितल्या. आता सुर्य मावळयच्या
आत एक छोटासा ब्रेक घेऊ असे बोललो. सर्व तयार झाले. राजू व उन्मेष ने जाऊन बाजूलाच असलेल्या दुकानातून थंडा
घेऊन आला. थंडा पीत आणि गप्पा मारत रिलॅक्स होत होतो. उन्मेष तर मला बोलला
"काय मामा आज बाईक मस्त पळवत आहेस". या बाईक ट्रीपवर माझे व अक्षताचे
सर्व सामान आम्ही बाईकच्या दोन्ही बाजूला बांधले होते. यामुळे मी आता पर्येंत बाईक जरा हळूच
चालवत होतो. पण इतके दिवस या पद्धतीत बाईक चालवून मला आता सवय झाली होती, त्यमुळे मी आज जर बाईक पळवत होतो. <br />
<br />
थोडीशी विश्रांती घेऊन
आम्ही निघालो पुढे. आता सुर्य पण मावळला होता. त्यामुळे संपूर्ण अंधार
पडायच्या आत जास्तीत-जास्त रस्ता कापायचा आम्ही प्रयेत्न करत होतो. नाही म्हंटले तर अजुन देवरुख १००-११०
किलोमीटर होते. आता परत सर्व सुसाट सुटलो. अंधार पडे पर्येंत आम्ही बर्या पैकी बाईक पळवून आलो होतो. जसा ठप्प अंधार झाला तसा सर्वात पहिला मी हळू झालो आणि मागाहून मग सर्व हळू झाले. वास्तविक माझी हि सवयच आहे. अंधार पडला की मी बाईक वर बर्या पैकी हळू होतो. मी अक्षताला बोललो पण आता राव मला शिव्या घालेल बघ "रात आंधळा, साला !! अंधार पडला कि झाला हळू". पुढे
जेव्हा आम्ही राजापूर जवळ थांबलो तेव्हा तो तसेच मला बोलला. परत एक-दीड तासांची बाईक चालवून आम्ही
राजापुरच्या पुढे मध्येच रस्त्याला लागून थांबलो. आता जरा अक्षताला थकवा जाणवायला लागला होता. आजू-बाजूला काहीच नव्हते आणि त्यात चीट्ट अंधारात आम्ही बाईक रस्त्याच्या बाजूला इंडिकेटर
चालू ठेवून उभे होतो. आज आम्ही वेळेत देवरुखात पोहोचू असे वाटत नव्हते आणि तो पर्येंत देवरुखात हॉटेल पण बंद होणार. त्यामुळे आम्ही हातखांब्याला
जेवायला थांबूया असे ठरवले.<br />
<br />
जास्त वेळ न थांबता परत आम्ही
बाईक वर स्वार झालो आणि निघालो पुढे. रात्रीच्या वेळी मुंबई - गोवा हाइवे वर आम्ही जरा
सावध पणे हळू-हळू बाईक चालवत होतो. पुन्हा दीड-दोन तासांची बाईक
चालवून आम्ही हातखांब्याला
हॉटेल अलंकारला थांबलो. आता रात्रीचे ११ वाजले
होते आणि जर आम्ही हॉटेल वर बसून जेवलो तर अजुन एक तास भर जाईल असे
म्हणून आम्ही इकडून जेवण पार्सल घेऊ असे ठरले. कारण आता देवरुख फक्त ३५ एक
किलोमीटर वर होते. तासा भरत घरी पोहोचू आणि मग निवांत जेऊ. राजू आणि उन्मेष ने
पटकन पार्सल ऑर्डर केली आणि ऑर्डर जरा लवकर देण्यास सांगितली. आम्ही सर्व तो पर्येंत फ्रेश होऊन घेतले. लगेच ऑर्डर आली आणि ती घेऊन सर्व निघालो. पांगेरी मार्गे आम्ही तासा भरात देवरुखला पोहोचलो होतो. आजचा आमचा दिवस जरा जास्त मोठा झाला होता. आता मात्र सर्व जरा थकले होते. सर्वांनी पटा - पट फ्रेश होऊन घेतले आणि तो पर्येंत अक्षताने जेवणाची तयारी केली. १२.३० च्या दरम्यान जेवण करून घेतले
आणि सर्वच आराम करत गप्पा मारत बसलो. सर्व फार थकलो होतो तरी पण बाईक ट्रिप
पूर्ण झाल्याच्या आनंद पण सर्वंच्या थकलेल्या चेहऱ्यावर झळकत होता. बाईक ट्रीपच्या सर्व आठवणींची उजळणी करत आम्ही सर्व १.३० च्या दरम्यान झोपी गेलो.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-29740588480079268842015-09-04T12:51:00.000+05:302015-09-04T12:51:08.686+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - सहावा दिवस (मालवण ते वेंगुर्ला)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
१० जून २०१०, सकाळी उठलो आणि सर्व प्रार्तविधी उरकून पुढे निघायच्या तयारीला लागलो. तसे आजही आम्ही सकाळी आरामातच उठलो होतो. रावची तब्येत अजून थोडीशी नरम गरम होतीच, पण आता आमच्या कडे काही पर्याय पण नव्हता. आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पुढे जायचे होतेच आणि प्रशांत व हेमंतला पण मुंबईला जायचे होते. आज आम्ही घरीच चहा व बिस्किटांचा नाश्ता केला आणि सर्व सामान बाईकवर लावायला लागलो. सर्वांनी आम्हाला सामान लावायला मदत केली. प्रशांत व हेमंत चा निरोप घेऊन ११च्या दरम्यान आम्ही मालवणातले आचरेकारांचे घर सोडले.<br />
<br />
एक तासभाराची आरामात बाईक चालवून आम्ही परूळ्याच्या काही किलोमीटर आली कडे पोहोचलो. एवढ्या राजुला लक्षात आले की तो त्याचा फोन प्रशांतच्या घरी विसरला आहे. मग काय आमची सर्वांना फोना-फोनी चालू झाली. राजूचा फोन वाजताच होता. प्रशांत व हेमंत या आचरेकर बंधूनी पण त्यांचे घर सोडले होते आणि कुडाळच्या रस्त्याला लागले होते. आता करायचे काय हा विचार चालला होता, यातूनच अचानक राजुला लक्षात आले की त्याने फोन निघताना घराच्या बाहेर जिन्याच्या जवळच कठड्यावर शेवटचा ठेवलेला असे आठवले. फोन बद्दलची हि त्याची शेवटचे आठवण होती. मग आता काय करायचे, परत मागे गेल्या शिवाय काही पर्याय तर नव्हताच. उन्मेष व राजू परत मागे जाऊन फोन घेऊन येतील आणि तो पर्येंत आम्ही परुळ्यात जाऊन त्यांची वाट पाहू असे ठरले आणि आम्ही आप-आपल्या मार्गाला निघालो.<br />
<br />
मी, अभिजित आणि अक्षता परुळ्यात पोहोचलो आणि भोगवे-निवतीच्या फाट्यावर थांबलो. फाट्यावर एक छोटेसे हॉटेल पाहून आमची तिकडेच पथारी पसरली. सर्वप्रथम गर्म्या मुळे एक-एक मॅंगोला मारला आणि मग काय मिळेल ते खायला मागवायचे त्याचा विचार करायला लागलो. बर्याच आरामात आमचे काय खायला मागवायचे याचा विचार चालला होते. कारण आम्ही हा विचार करे पर्येंत उन्मेष व राजू मालवणात पोहोचले होते. राजूला जे वाटत होते, फोन तिकडेच होता. फोन घेऊन ते आता निघाले आहेत असे त्यांनी सांगितले. फोने ठेवला आणि माझ्या व राव मध्ये चर्चा चालू झाल्या, की आज उन्मेष ने बाईक मजबूत पळवली असणार, नाहीतर एवढ्या पटकन १७-१८ किलोमीटर कसे जाणार. आता उन्मेषला बरेच दिवस आमच्या बरोबर झाले होते आणि आमच्या बरोबर त्याला बाईक पळवायला मिळाली नव्हती. त्याला बाईक हळू चालवणे अजिबात आवडत नाही. तसा तो काय रावडी बाईक चालवणारा नाही आहे, पण आमच्यात त्यातल्या-त्यात उन्मेषच जर जास्त बाईक पळवतो. आमच्या सर्वांच्य स्वभावामध्ये बाईक सुसाट रावडी सारखे पळवणे तसे जरा कमीच आहे. आज राजूच्या फोनच्या निमित्ताने उन्मेष सुटला होता. वास्तविक आम्हीच आज त्याला आता काय ती बाईक पळवच असे सांगितले होते. याचे कारण जर तो फोन कोणाच्या हातात लागला असता तर मग मिळाला नसता आणि मग फोन गेला असता. जो पर्येंत तो फोन वाजत होता म्हणजे तो पर्येंत फोन साबुत होता. अजून कोणाच्या हात पडला नव्हता, याची आम्हाला जाणीव झाली होती. या कामासाठी उन्मेष फारच योग्य व्यक्ती होता असे मला व रावला माहिती होते महणूनच राजुला उन्मेष बरोबरच पाठवले होते.<br />
<br />
आमच्या सर्व विचार आणि चर्चांमध्ये एका तासाच्या आत राजू व उन्मेष मालवण वरुन फोन घेऊन परत आले. राजूला मॅंगोला पियायचा नव्हता कारण तो मालवण वरून येताना उन्मेषच्या मागे बसून त्याला पियायचे ते तो घेऊन पितच येत होता. उन्मेषला तर काहीच पियायचे नव्हते. मग त्यांच्या बरोबर उन्मेषच्या बाईक चालवण्याच्या थोड्या गप्पा झाल्या आणि मग निघालो भोगव्याच्या दिशेने. <a href="http://1.bp.blogspot.com/-ygMbPDHTk3k/VelDAlBOG7I/AAAAAAAAC78/XqnaEoyz6KI/s1600/P1000840.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="180" src="http://1.bp.blogspot.com/-ygMbPDHTk3k/VelDAlBOG7I/AAAAAAAAC78/XqnaEoyz6KI/s320/P1000840.jpg" width="320" /></a>परुळे ते भोगवे हे ७-८ किलोमीटरचे अंतर आरामात मध्ये-मध्ये विचारत विचारत अर्ध्या तासात पार केले. भोगवे बीच हा बर्या पैकी प्रसिध आहे. भोगवे गावातून बीच वर जाण्याचा रस्ता विचारला आणि गेलो बीचच्या दिशेने. बीच गावा पासून जरा बाहेर आहे आणि दुपारची उन्हाची वेळ होती म्हणून बीचच्या आजु-बाजूला पण कोणी दिसत नव्हते. बीचच्या जवळ असलेल्या दोन हॉटेलच्या मधून एक छोटासा रस्ता बीच कडे जातो. त्या दोन पैकी एका हॉटेल मध्ये हाच का भोगवे बीच असे विचारून घेतले आणि बीच वर गेलो. मस्त बीच होता पण उन्हा मुळे सर्वांना चटके लागत होते. थोड्याच वेळात बीच वरची फोटोग्राफी करून घेतली आणि परत त्या दोन पैकी एका हॉटेल मध्ये येऊन बसलो. उन्हाच्या त्या चटक्यातून आता हॉटेलच्या सावली मध्ये जरा बरे वाटत होते. हॉटेल मध्ये तोंड धुवून आणि थोडेसे हाणून घेतले. मस्त थोडा वेळ हॉटेलच्या सावलीत आराम करून घेतला आणि मग निघालो निवती किल्ल्याच्या दिशेने. किल्ला एका छोट्या टेकडीवर आहे आणि किल्ल्या पर्येंत रस्ता झला असून बाईक वर पर्येंत जाते असे कळाले.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-Upp8M6J7xd8/VelD7A8pRqI/AAAAAAAAC8E/hbt7oL_QiRo/s1600/P1000845_1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="176" src="http://1.bp.blogspot.com/-Upp8M6J7xd8/VelD7A8pRqI/AAAAAAAAC8E/hbt7oL_QiRo/s320/P1000845_1.jpg" width="320" /></a></div>
भोगव्यातून निघालो आणि ५-६ किलोमीटर वर असलेल्या निवती गावातून निवती किल्ल्या वर गेलो. किल्ल्याच्या जवळ जीत पर्येंत रस्ता आहे तीत पर्येंत बाईक घेऊन गेलो आणि बाईक लावल्या एका बाजूला. त्याच्या पुढे जराशी एक तटबंदी चढून किल्ल्यावर आलो. किल्ल्याच्या थोड्याश्या राहिलेल्या तटबंदी वर आता फक्त एखाद दुसराच बुरूज साबुत आहे. किल्ल्याच्या पठारावर पण छोटीशी झाडी सोडली तर एकही इमारतीचे अवशेष आता दिसत नाही. पण आम्हाला मात्र या किल्ल्याच्या पठारावर सर्वत्र कचरा दिसला. प्रत्येक झाडा-झुडपाच्या बुंध्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या. एक-दोन नाही तर शेकडो होत्या. हे पाहून आमची टाळकीच सरकली. हा एवढा आधुनिक कचरा कश्या मुळे हे काही केल्या कळेच ना. शिवाजी महाराजांच्या काळात प्लास्टिक नव्हते एवडे तर नक्की, मग आता हा कचरा कुठून आला हा प्रश्न माझ्या मनात पडला. प्रथम दर्शनी गडावर येणाऱ्या पर्यटकांनी, गड प्रेमींनी किंवा शिव प्रेमींनी हा कचरा केला असावा असे वाटले. अजून पुढे गेलो आणि अजून जास्त कचरा दिसला म्हणून कसली तरी पिकनिक किंवा सहल वाल्यांनी हा कचरा केला असावा असे हि आम्हाला वाटले. पण पुढे गड पाहात फिरत असताना मध्येच आम्हाला ड्रम, बॅरल आणि लाकडाचे बांधकाम दिसले. हे सर्व समान पण सर्वत्र मोडकळीच्या अवस्थेत पसरलेले दिसले. हे पाहून माझे व रावचे मजबूत डोके फिरले होते आणि तेवढ्यातच समोरून २ लहान मुले येत असलेली दिसली. मी व रावने त्यांना या सर्व प्रकारच्या कचऱ्या बद्दल आमच्या मनात असलेले सर्व प्रश्न विचारले. अभिजित राव ने त्याच्या हाताच्या घडीच्या मधून त्या मुलांचे आणि आमचे संभाषण रेकॉर्ड करून घेत. त्या मुलां कडून मिळालेली माहिती तर फारच धक्कादायक होती. हा कचरा एका खाजगी टी. वि. वाहिनीच्या एका मालिकेचे चित्रीकरणाच्या वेळी केला होता. यू.टी.वी. बिंदास वाहिनीचा दादागिरी नावाची मालिकेचे चित्रीकरण तब्बल ४० एक दिवस झाले होते. त्या मुलांच्या सांगण्या वरून यांनी केलेला हा सर्व उपद्व्याप आहे. उपद्व्याप कसला हि तर गडाची आणि निसर्गाची नासधूस आहे आणि ते पण एका जवाबदार टी. वि. वाहिनी कडून. हे ऐकून तर माझे टाळके फारच जास्त सरकले होते त्यांच्या वर. आता मुंबईत गेल्यावर हे आपण उघडकीस आणायचे असे मी व रावने ठरवले. आमच्या लेह बाईक ट्रीप वर आइ.बी.एन. लोकमत ची पत्रकार साधनाला हि माहिती द्याची हे ठरले.<br />
<br />
हे पहा त्या कचऱ्याचे फोटो…<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-1eaiAVVthHU/VelESwXbiCI/AAAAAAAAC8M/ztyBD2mVo7s/s1600/P1000858.tif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="225" src="http://3.bp.blogspot.com/-1eaiAVVthHU/VelESwXbiCI/AAAAAAAAC8M/ztyBD2mVo7s/s400/P1000858.tif" width="400" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-9rTXWQLb_-g/VelEYiLV5-I/AAAAAAAAC8U/D7dI5pjoFBU/s1600/P1000854.tif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="225" src="http://3.bp.blogspot.com/-9rTXWQLb_-g/VelEYiLV5-I/AAAAAAAAC8U/D7dI5pjoFBU/s400/P1000854.tif" width="400" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-PJmUknJYYus/VelEbRBYSeI/AAAAAAAAC8c/e1D3jKdayj4/s1600/P1000847.tif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="225" src="http://4.bp.blogspot.com/-PJmUknJYYus/VelEbRBYSeI/AAAAAAAAC8c/e1D3jKdayj4/s400/P1000847.tif" width="400" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-5EYstHX7jmU/VelEed8v8LI/AAAAAAAAC8k/cMhGUDbEgK8/s1600/P1000846.tif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="225" src="http://2.bp.blogspot.com/-5EYstHX7jmU/VelEed8v8LI/AAAAAAAAC8k/cMhGUDbEgK8/s400/P1000846.tif" width="400" /></a></div>
<br />
<br />
त्या पोरांना धन्यवाद म्हणत त्यांचा निरोप घेतला आणि राहिलेला किल्ला फिरायला लागलो. समुद्राच्या बाजूच्या तटबंदिवर जाऊन समुद्र किनाऱ्याची फोटोग्राफी करू लागलो. रावला आकाशात एक घार आमच्या डोक्यावर गिरक्या मारत असल्याची दिसली. लगेच त्याने माझ्या कॅमेऱ्याला दुसरी लेन्स लावली आणि त्या घारीचे फोटो टिपायचा प्रयत्न करू लागला. <a href="http://1.bp.blogspot.com/-xLOIgfB8Dno/VelEvmg6iwI/AAAAAAAAC8s/R6FmgamPV-U/s1600/P1000859.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="180" src="http://1.bp.blogspot.com/-xLOIgfB8Dno/VelEvmg6iwI/AAAAAAAAC8s/R6FmgamPV-U/s320/P1000859.jpg" width="320" /></a>घारीचे दोने चार फोटो टिपले आणि आता जास्त वेळ उन्हात नको असे म्हणत आम्ही किल्ल्याच्या एक छोटासा फेर-फटका मारून बाईक पाशी आलो. माझे मन किल्ल्यावर पहिलेलाया कचऱ्याने फारच चल-बिचल झाले होते. बाईक काढल्या आणि थेट परुळ्याच्या फाट्यावर आलो. निवतीच्या या कचऱ्या बद्दल तिकडे कोणाला तर विचारू असे माझ्या मनात होते. शेवटी हा निवातीचा कचरा माझ्या डोक्यात फारच झाला आणि मी तिकडे हॉटेलच्या बाहेर उभा असलेल्या एका इसमाला विचारले. त्या गावकऱ्याला पण या सर्व कचऱ्या बद्दल चांगलीच माहिती होती. पण तिथली ग्रामपंचायत काहीच करत नाही अशी अजून एक धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली. थोडावेळ त्या इसमाशी कचऱ्या विषयी चर्चा झाली. त्यांच्या कडून निवती ग्रामपंचायतीचा पत्ता घेतला आणि जरा मन शांत करून आणि हॉटेल मध्ये शिरलो.<br />
<br />
हॉटेल मध्ये चहा आणि मोनॅकोची बिस्कीटे हांडली. आज चहा, बिस्कीटान बरोबर आम्हाच्या कडे गरम-गरम निवतीचा कचरा पण होता. चर्चंती सर्वांचे मन जरा शांत झाले आणि निघालो पुढे वेंगुर्ल्याच्या दिशेने. अंधार पडायच्या आत आम्हाला वेंगुर्ला गाठायचे होते. परुळे ते वेंगुर्ला हे अंतर सुमारे ३० किलोमीटर आहे. आम्ही मस्त मावळणार्या सूर्याच्या कीरणाच्या सोबतीने फोटोग्राफी करत सुमारे २ एक तासांनी वेंगुर्ल्याच्या मुख्य बाजार पेठेच्या २ किलोमीटर अलीकडच्या टेकडीवर थांबलो. <a href="http://4.bp.blogspot.com/-d_uXVPOiGLE/VelFJJExCAI/AAAAAAAAC80/AHnW0PwrRR8/s1600/P1000878.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="202" src="http://4.bp.blogspot.com/-d_uXVPOiGLE/VelFJJExCAI/AAAAAAAAC80/AHnW0PwrRR8/s320/P1000878.jpg" width="320" /></a>जवळ-जवळ मावळलेल्या सूर्याचे व सागरेश्वराचे मस्त दृष्या दिसत होते. आता काय आम्ही वेंगुर्ल्याच्या जवळच आलो आहोत म्हणून आम्ही बराच वेळ तिकडे थांबलो होतो. तिकडेच मस्त आराम करत आणि फोटोग्राफी करत रिलॅक्स झालो. थोड्या वेळाने वेंगुर्ला बाजार पेठेच्या चौकातून मी माझ्या मावशीच्या मिस्टरांना म्हणजे पिंगे काकांना फोन लाऊन त्यांच्या ओळखीचा अभी याचा फोन नंबर घेतला. कारण आजची रात्र आम्हाला वेंगुर्ल्यात काढायची होती. अभी हा वेंगुर्ल्यातील स्थाईक इसम आहे. त्याच्या ओळखीने आम्हाला कुठे तरी हॉटेल किंवा लॉज मध्ये नक्की राहायला मिळेल. मी पिंगे काकांन कडून अभीचा फोन नंबर घेतला आणि त्याला फोन लावला आणि आमची राहण्याची कुठल्या तरी हॉटेल किंवा लॉज मध्ये सोय कर असे सांगितले. त्याने मला त्याच्या ओळखीचे एक हॉटेल सांगितले आणि तिकडे जा तुम्ही मी येतो मागवून. बाजारपेठेच्या मागच्या बाजूने आम्ही त्या हॉटेलला पोहोचलो आणि मागो माग अभी पण आला. त्याने आमच्या साठी २ रूमची सोय करून दिली आणि १२०० रुपये भाडे ठरवले.<br />
<br />
बराच वेळ मी अभीशी गप्पा मारत बसलो. मला २००८ मध्ये ब्लड प्रेशरचा त्रास झाला होता तेव्हा मला डॉक्टरांनी विश्रांती आणि हवा पाणी बदला साठी कुठे तरी बाहेर जा असे सांगितले होते. डॉक्टर माझ्या पिंगे काकांचे मित्र आणि वेंगुर्ल्यातलेच आहेत. त्यांना माहिती होते कि पिंगे काकांचे वेंगुर्ल्यात घर आहे, मग काय त्यांनी ठरवले कि आपल्या वेंगुर्ल्याला घेऊन जा याला. त्यावेळेला काकांनी मला २ आठवडे वेंगुर्लात राहायला आणले होतो. तेव्हा अभी दररोज दिवसातून किमान २-३ वेळा काकांच्या घरी यायचा. अभी हा स्वभावाने फारच खोडकर व मिश्किल. तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा सर्वांचे मनोरंजन करून जायचा. यामुळे अभी हा मजबूत मिश्किल आणि हस्या माय वकती आहे याची मला पहिल्या पासून माहिती होती. आज पण तो आमच्या बरोबर मस्त गप्पा-टप्पा आणि मज्जा मस्ती असाल मालवणी पद्धतीने करत होता. आभिला कुठे तरी काम साठी जायचे होते म्हणून तो निघाला. आम्ही वेंगुर्ल्यात चांगले जेवण कुठे मिळेल हे त्याला विचारून घेतले आणि त्याला निरोप दिला.<br />
<br />
सर्वांनी आंघोळ वगरै करून अभीने सांगितलेल्या हॉटेल मध्ये म्हणजे बाजार पेठे जवळच गेलो. आम्हा सर्वांचे आवरून जेवायला हॉटेल वर जायला जरा उशीरच झाला होता आणि त्यामुळे हॉटेल मध्ये बर्या पैकी जेवण संपले होते. सर्व प्रथम तर त्यांनी जेवणाची ऑर्डर घेण्यास तयारी दाखवली नाही. मग आमच्या थोड्या आग्रहास्तव आणि आम्हाला अभीने तुमचे हॉटेल वेंगुर्ल्यतले सर्वात प्रसिद्ध हॉटेल आहे असे सांगून इकडे पाठवले आहे असे हि सांगितले. मी तर त्यांना बोललो आता जे तुम्ही जेवायला देऊ शकतात ते द्या, माशे, चिकन, मटण आणि काही शकाहारी पण चालेल. मग आमच्या येवढ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला आता फक्त चिकन आणि शाकाहारी देण्यास तयार झाले. मात्र हे हि जेवण ते आम्हाला बनवून देणार होते त्यामुळे जेवण यायला वेळ लागणार असे हि त्यांनी सांगितले. आम्हाला कसली घाई होती, हरकत नाही असे बोलून आम्ही जरा बाजारात फेर-फटका मारुन येतो असे त्यांना सांगितले. हॉटेलच्या बाहेर पडलो आणि पहातोतर सर्वत्र सामसूम बाजार संपूर्ण बंद झाला होता आणि रस्त्याला पण फारसे कोणी नव्हते, काही बेवडे आणि कुत्रे-मांजरीन शिवाय. मग काय परत फिरलो हॉटेल कडे आणि जेवण यायची आतुरतेने वाट पाहत व गप्पा मारत बसलो. आजही रावची तब्बेत जास्त काही चांगली नव्हती आणि अक्षता तर मौसाहार खातच नाही. तसा आज माझा ही शकाहारी जेवणाचा मूड होता. म्हणून आम्ही शाकाहारी जेवण मागवले आणि राजूने मात्र चिकन ऑर्डर केली. बराच वेळाने जेवण आले, पण जेवण मात्र मस्तच होते. छान गरम-गरम घरगुती जेवण मिळाले आणि तेही बरेच दिवसांनी शाहाकारी जेवण. जरा बरे वाटत होते. जेवण उरकले आणि परत हॉटेल वर आलो. आज २ रूम होत्या म्हणून, मी व अक्षता एका रूम मध्ये आणि राव, राजू व उन्मेष एका रूम मध्ये. उद्या आमचा दिवस फार मोठा आणि मजबूत पळा-पळीचा आहे याची सर्वांना मी जाणीव करून दिली आणि जो काय आराम करायचा आहे तो आजच करून घेऊया असे सांगितले. त्यामुळे आज जास्त उपद्व्याप न करता आम्ही आप-आपल्या रूम मध्ये गेलो. बर्याच दिवसांनी मला टी. वी. पाहायला मिळाला म्हणून मी थोडा वेळ टी. वी. बघत राहिलो मात्र अक्षता झोपी गेली आणि मग थोड्या वेळानी मी पण झोपलो. </div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-70146108300075160212015-09-02T13:39:00.003+05:302015-09-02T13:40:57.186+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - पाचवा दिवस (मालवण आणि जवळ पास)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
०९ जून २०१०, कालच्या माझ्या आणि रावच्या मच-मची मुळे आम्ही बरेच उशिरा झोपलो होतो. त्यामुळे आज आम्ही दोघेच सर्वात उशिरा उठलो. बाकी सर्व ९-१०च्या दरम्यान उठले. पण मी आणि राव आरामात ११-११.३०च्या दरम्यान उठलो आणि आता आम्ही दोघेच मस्त रेंगाळत बसलो होतो. आज आमचे तसे जास्त फिरायचे काही ठरले नव्हते. फक्त मालवण (सिंधुदुर्ग) किल्ला, मालवण मधले जयंत साळगावकरांचे सोन्याच्या गणपतीचे मंदिर आणि मग तारकर्ली. या आजच्या भटकंती साठी सुद्धा आम्ही बरेच उशिरा उठलो होतो. पण आता कालच्या मच-मची मुळे आज माझा फार काय मूड नव्हता कोणाला धावपळ करायला लावायला. त्यातून सर्वात महत्वाचे म्हणजे आज रावची पण जरा तब्येत बरी नव्हती. रावने आधीच सांगितले की आज जवळ पासच्या भटकंतीला तो येणार नाही. कालचा थकवा सर्वांचा आज बाहेर पडत होता.<br />
<br />
मग काय ज्यांना आज जे करायचे आहे ते त्यांनी करून घ्या असे ठरले. मी मात्र कोणी येवो किंवा नको येवो मी ठरल्या प्रमाणे सर्व पाहणार होतो. माझ्या पाठो-पाठ मग अक्षता पण तयार झाली आणि मग हळू-हळू राजू, राव व सर्वच तयार झाले. मग आता जर सर्वांनी जायचे तर मग आता सर्वांना लगेच तयार व्हायला मी सांगितले. बाकी सर्व तयार होई पर्येंत मी व प्रशांत मालवण मार्केट मध्ये पुढे गेलो. मागाहून सर्व तयार होऊन मार्केट मध्ये आम्हाला भेटले. रावला बरे वाटत नव्हते म्हणून तो घरीच आराम करत राहिला. मला काजू घ्यायचे होते ते आम्ही मार्केट मध्ये असलेल्या झांटे यांच्या दुकानात जाऊन घेतले. मग सर्व मिळून मालवण मधली फेमस वडा उसळ आणि मिसळ खायला दयानंद हॉटेल मध्ये घुसलो. मस्त गरम-गरम वडा उसळ आणि मिसळ बरोबर बऱ्याच गप्पा-टप्पा चालू होत्या. पोट पूजा उरकून आम्ही मार्केट मध्ये एक फेर-फटका मारला आणि मालवण किल्ला पाहाण्या बद्दल चौकशी करायला गेलो. मालवण बंदर गाठले आणि आमच्या साठी एक धक्कादायक बातमी कळली. <a href="http://3.bp.blogspot.com/-Dxb89UIV2nM/VeanFCjwnII/AAAAAAAAC7A/AprKpvQCa6w/s1600/P1000752.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="155" src="http://3.bp.blogspot.com/-Dxb89UIV2nM/VeanFCjwnII/AAAAAAAAC7A/AprKpvQCa6w/s320/P1000752.jpg" width="320" /></a>३१ मे नंतर सिंधुदुर्ग किल्ल्याकडे घेऊन जाणाऱ्या बोटी बंद झाल्या आहेत. सरकारी नियमा नुसार या बोटी बंद होतात. यामुळे आता आम्हाला हा किल्ला पाहायला मिळणार नाही हे वास्तव आम्हाला स्वीकारावे लागले. किल्ला तर आतून पाहायला मिळणार नाही म्हणून आम्ही बंदरावरूनच किल्ल्याची आणि बंदराच्या परिसरातली फोटोग्राफी करून घेतली. वास्तविक आमच्या या सागरी किल्ले भाग दुसऱ्या ट्रीपचा हा सर्वात महत्वाचा किल्ला होता. किंबहुना संपूर्ण सागरी किल्ल्यातला हा किल्ला महत्वाचा आहे. हा किल्ला पहिल्या शिवाय सागरी किल्ले ट्रीप संपन्न होऊच शकत नाही. पण काय करणार आम्हाला हे हि वास्तव स्वीकारावे लागत होते.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-9RTWyj0cvoc/Veanf7dIO6I/AAAAAAAAC7I/UM3C0XGjAII/s1600/P1000755.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="197" src="http://2.bp.blogspot.com/-9RTWyj0cvoc/Veanf7dIO6I/AAAAAAAAC7I/UM3C0XGjAII/s400/P1000755.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-g9jGlu6lmTs/VeangK-jHGI/AAAAAAAAC7M/13lgpb_vDjI/s1600/P1000760.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="193" src="http://4.bp.blogspot.com/-g9jGlu6lmTs/VeangK-jHGI/AAAAAAAAC7M/13lgpb_vDjI/s400/P1000760.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
थोडा वेळ मालवण बंदरावरच टंगळ-मंगळ करून मग प्रशांतच्या घरी आलो. आता पुढे काय याचा विचार करायला लागलो. आमच्या यादीतले सर्वात महत्वाचे ठिकाण निघून गेले आणि राहिले होते तारकर्ली व साळगावकर यांचे सुवर्ण गणेश मंदिर. गणपतीचे मंदिर प्रशांतच्या घरा पासून जवळच होते. तारकर्ली परिसर मालवण पासून अंदाजे ७-८ किलोमीटर वर आहे. प्रशांत आणि हेमंतच्या मते तारकर्ली परिसरात पण आता काय पाहायला मिळणार नाही. जसे किल्ल्याला जाणार्या बोटी ३१ मे नंतर बंद होतात त्याप्रमाणे तारकर्लीच्या पण बऱ्याच गोष्टी बंद असण्याची शक्यता असू शकते. मग राव, हेमंत आणि आमच्यात एक मत झाले. तारकर्ली आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहायला पुढे परत मालवणात येऊ असे ठरले. शिवाय प्रशांतचे घर मालवणात आहेच परत कधीही ३-४ दिवसांची सुट्टी घेऊन येऊ शकतो. अश्या पद्धतीने आम्ही आमच्या मनाचे सांत्वन करून घेतले. मग आता उरलेल्या अर्ध दिवस करायचे काय? प्रशांतच्या घरा जवळच चेवला बीच आहे तिकडे जाऊन मस्ती करू असे ठरले आणि संध्याकाळी साळगावकरांच्या गणपती मंदिराला पण जाऊ.<br />
<br />
अजून बऱ्याच जणांच्या अंघोळ बाकी होत्या. उन्मेश, प्रशांत, हेमंत आणि राजू चेवला बीच वरून आल्यावर मग आंघोळ करणार होते. मला बीच फार काय आवडत नाही म्हणून मी बीच वर न जाण्याची इच्छा दर्शवली आणि ती मान्य पण झाली. पण माझ्या न जाण्या मुळे अक्षातला बीच वर जाण्याच्या मूड असून सुद्धा नाही जाता आले. मी अक्षातला बोललो की तुला जर जायचे असेल तर मग मी येईन मात्र मी पाण्यात नाही उतरणार. मग ती मला बोलली पाण्यात नाही जायचे तर मग बीच वर कसली मज्जा, जाऊदे मग आपण घरीच बसू. या मुळे मी, अक्षता आणि राव घरीच बसलो आराम करत.<br />
<br />
<a href="http://4.bp.blogspot.com/-c1X6Hw6vFdA/VeaumaI3xYI/AAAAAAAAC7o/krWF44XWEb8/s1600/P1000808.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="173" src="http://4.bp.blogspot.com/-c1X6Hw6vFdA/VeaumaI3xYI/AAAAAAAAC7o/krWF44XWEb8/s320/P1000808.jpg" width="320" /></a><br />
राजू, उण्मेष, प्रशांत आणि हेमंत बीच वरुन येई पर्येंत आम्ही आमच्या आंघोळ्या आटोपल्या. मागाहून मग ते सर्व जण आल्यावर त्यांनी हि त्यांच्या आंघोळ्या उरकून घेतल्या. आज अभिजित रावला जेवणाचा पण मूड नव्हता. गेल्या २ दिवसांच्या पळ-पळी मुळे रावची तब्येत जरा जास्तच खालावली होती आणि त्या मुळे आज अभिजित पूर्ण पणे आराम करणार असे ठरले. आम्ही सर्व परत अतिथि बांबू हॉटेल मध्ये जेवायला गेलो. आज मात्र मी काही तरी नवीन चव पाहायची म्हणून मोहोरी मटण ताट सांगितले आणि प्रत्येकाने आप-आपली ऑर्डर सांगितली. आज आमचे मस्त आरामात जेवण चालले होते. दररोजच्या धावपळी तून आज आमचे मस्त रिलॅक्स चालले होते. मोहोरी मटण आणि चिकन व माश्याची मेजवानी हांडली आणि परत घरी येऊन आराम करत बसलो. थोडा वेळ गप्पा-टप्पा चालल्या आणि मग दीड-दोन तासांची सर्वांनी पथारी पसरली.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-LLxB5FNsPZc/Veanq81LH1I/AAAAAAAAC7Y/CMdOqyuR0wY/s1600/P1000838_1.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="223" src="http://3.bp.blogspot.com/-LLxB5FNsPZc/Veanq81LH1I/AAAAAAAAC7Y/CMdOqyuR0wY/s320/P1000838_1.jpg" width="320" /></a></div>
उठून सर्व फ्रेश झालो आणि ठरल्या प्रमाणे जयंत साळगावकर यांच्या मालवणातला सोन्याचा गणपतीचे मंदिर पाहायला निघायच्या तयारीला लागलो. आता पण राव घरीच आराम करणार होता, तुम्ही गणपती बघून या असे त्याने सांगितले. प्रशांत व हेमंत ने तर हा गणपती कैकदा पाहिला आहे त्यामुळे तेही येणार नव्हते. मग काय मी-अक्षता आणि राजू-उंमेंश असे चौघेच गणपती पाहायला गेलो. प्रशांतच्या घरा पासून बऱ्या पैकी जवळच मंदिर आहे. रस्त्यात येणार्या जाणाऱ्यांना मंदिराच्या रस्ता विचारत आम्ही मंदिरा पाशी पोहोचलो. बाईक मंदिराच्या आवारातच लावल्या आणि घुसलो दर्शनाला. मस्त मंदिर आहे ते आणि गणपतीची मूर्ती पण. फारच मस्त वाटत होते. मी त्यांना विचारले की फोटो काढू शकतो का त्यानी सांगितले हा. मग काय मी सुटलोच, मस्त गणपतीच्या मूर्तीचे फोटो कडून घेतले आणि आलो बाहेर. थोडा वेळ तिकडेच मूर्ती कडे न्याहाळत बसलो मन भरून सोन्याच्या गणपतीचे रूप न्याहाळून घेतले आणि आलो परत प्रशांतच्या घरी.<br />
<br />
उद्या आमचा, पुढे गोव्या कडे जायचा प्लान होता आणि प्रशांत व हेमंतची पण परत मुंबईला जायची एस.टीची तिकिटे होती. सर्वांनी मस्त २ दिवस प्रशांतच्या घरी पथारी पसरली होती आणि आता त्या सर्व सामानाची बांधा- बांद करायची होती. प्रशांत व हेमंतची एस. टी उद्या संध्याकाळी कुडाळ वरुन होती, म्हणून आम्ही त्यांना तुम्ही आमच्या बरोबरच चला आणि आम्ही तुम्हाला कुडाळला सोडून मग वेंगुर्ल्याला जातो असे सांगितले. जेणेकरून त्यांना पण निवतीचा किल्ला फिरायला मिळेल. पण प्रशांत व हेमंत काही या पर्यायाला तयार नव्हते. सर्वांनी त्यांना थोडे-थोडे करून समजावून पहिले पण ते काही केल्या ऐकेना. शेवटी मग सकाळी उठून आम्ही आमच्या मार्गाला लागणार आणि ते दुपारी कुडाळसाठी निघणार असे ठरले. प्रशांत व हेमंत आम्ही मालवणात येणार म्हणून त्या वेळेला आमच्यासाठी आले आणि आमच्या बरोबर मज्जा करायला होते हेच आमच्या सर्वांसाठी फार लागून राहीले होते. आम्हाला सुरवातीला असे वाटले होते कि ते एक दिवस आमच्या बरोबर फिरतील. पण असे काही झाली नाही ते तर सर्वच वेळ आमच्या बरोबर होते.<br />
<br />
सर्व उद्याची निघायची कामे केली आणि नेहमी प्रमाणे ठरलेल्या हॉटेल अतिथि बांबू मध्ये जेवायला गेलो. सर्व मस्त गप्पा-टप्पा टाकत जेवण चालले होते. आता मात्र सर्वांचा थोडासा मूड खालावलेला होता. कारण गेले २-३ दिवस आम्ही सर्वांनी मिळून फार मस्ती आणि मज्जा केली होती. आता उद्या आम्ही विभागलो जाणार होतो. जेवण उरकले आणि घरी येऊन परत गप्पा टाकत बसलो आणि मग झोपी गेलो.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-53924290126306450992015-09-01T15:40:00.000+05:302015-09-01T15:40:29.167+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - चौथा दिवस (मालवण - आचरा - कुणकेश्वर - मालवण)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
०८ जून २०१०, सकाळी मस्त आरामात १०च्या दरम्यान आम्ही उठलो. बराच वेळ आरामात इकडे-तिकडे रेंगाळत होतो. कालच्या थकव्या मुळे सर्वच जरा सुस्तावलो होतो. जरा आरामात टंगळ-मंगळ करत आमचा चहा नाश्ता असे चालले होते. १२च्या दरम्यान मग मी सर्वांना चला आता भटकंती करायला असे म्हणत सर्वांचे सूत्र हलवायला लागलो. मला दुसरा काही पर्यायच नव्हता, आज सगळेच आरामात काम करत होते. काल देवगड नंतर अंधार पडल्या मुळे, देवगड ते मालवणच्या दरम्यानची मधली सर्व स्थळे पहायची सोडली होती. आज काही करून ती राहिलेली स्थळे आम्हाला पहायची होतीच. सर्वांचे आवरून आम्ही १.३० च्या दरम्यान मालवण हून परत मागच्या बाजूला आचऱ्याच्या दिशेने निघालो. आचरे हे प्रशांत व हेमंत आचरेकर यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या ग्रामदेवाला जायचे होते आणि त्याच रस्त्यावर भगवंतगड व भरतगड पण आहे. आम्हाला भगवंतगड व भरतगड पाहून पुढे कुणकेश्वरला पण जायचे होते. आज आम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायच्या होत्या आणि ते ही अर्ध्या दिवसात. आजचा अर्धा दिवस आम्ही वाया घालवलेला होतो. यामुळे आज जरा माझी चीड-चीड आणि पळ-पळ चालू होती. मी आज सर्वांवर थोडासा रागावलो होतो.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-Nd4IKkcGbqk/VeA6iJ85qLI/AAAAAAAAC5c/j6fgChAsSV8/s1600/P1000764.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="174" src="http://2.bp.blogspot.com/-Nd4IKkcGbqk/VeA6iJ85qLI/AAAAAAAAC5c/j6fgChAsSV8/s320/P1000764.jpg" width="320" /></a></div>
याच रागाच्या भरात आम्ही २ च्या दरम्यान मालवण <span id="goog_609478174"></span><span id="goog_609478175"></span>सोडले आणि लागलो आचऱ्याच्या रस्त्याला. मालवण शहरातून २-३ किलोमीटरच गेलो असू आणि डाव्या बाजुला समुद्राच्या निळ्या भोर पाण्याने आम्हाला दर्शन दिले आणि माझा संपूर्ण राग या निसर्गाच्या रंगात विलीन होऊन मी शांत झालो. आता मी परत मस्त निसर्गाचा, बाईक चालवण्याचा आणि फोटोग्राफीचा आनंद लुटायला लागलो होतो. मी हे निसर्ग रम्य दृश्य मनभरून पाहायला थांबलो. एक-दोन फोटो पण काढून घेतले आणि निघालो पुढे. मस्त आरामात आनंद लुटत आम्ही आचऱ्यात आलो. सर्वप्रथम सर्वांना फार भूख लागली होती. नाश्ता पण तसा काय पोठ भरून केला नव्हता. जरासा चहा-बिस्कीट वगैरे असाच होता. जास्त उशिरा कोकणात जेवण मिळत नाही हा आमच्या कालचा अनुभव होता. अजून पुढे जास्त उशीर झाला तर मग जेवण मिळण्याची शक्यता कमी होणार. या विचाराने आम्ही सर्वांत पहिले जे हॉटेल दिसले त्या हॉटेल मध्ये घुसायचे असे ठरले. लगेच पुढे एक हॉटेल दिसले, हॉटेल कसले ते रस्त्याला लागून एक छोटेसे खोकटेच होते. पण माश्याचा जेवणाचा मस्त बाहेर रस्त्या पर्येंत वास येत होता. किंबहुना याच माश्याच्या वासाने आम्ही या हॉटेलच्या जवळ थांबलो. <br />
<br />
आम्ही बाईक हॉटेलच्या बाहेर लावल्या पण हॉटेल मध्ये आधी पासून एक फॅमिली बसलेली होती आणि त्यांचे आवरण्याची वाट पाहत बाहेरच बाईक जवळ बसलो. त्यांचे उरकायलाच आले होते. त्यांचे आवरले आणि मग आम्ही घुसलो. पटा-पट जेवण्याच्या ऑर्डर सुरु झाल्या. माझे ठरल्या प्रमाणे मासे थाळी. कोणी मटण तर कोंबडी अश्या ऑर्डर झाल्या. अक्षता, हेमंत व प्रशांत शाकाहारी थाळी. हेमंत आणि प्रशांतला ग्रामदेवाला जायचे होते म्हणून त्यांचा आज शाकाहारीचा बेत केला. जेवण येई पर्येंत आम्ही थंडा मागवला. आज जरा जास्तच उकडत होते. घामाच्या नुसत्या धारा वाहत होत्या आणि गरमा पण सहन होत नव्हता. त्यातून आज हवा पण पडली होती. हॉटेलच्या खोकट्यात तर फारच जास्त गरम होत होते. म्हणून जेवण येई पर्येंत मी, राव व राजू हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर थंडा पीत उभे राहिलो.<br />
<br />
जेवण आले आणि सर्व तुटून पडलो, फारच भुकेलेलो होतो आणि त्यातून जेवण पण यायला बराच वेळ लागला होता. मी आज सुरमई वर ताव मारत होतो. सुरमई, मटण, कोंबडी याची एक-मेकान मध्ये देवाण-घेवाण करत आम्ही जेवण उरकले. जेवणा नंतर मस्त एक-एक ग्लास थंड सोळकडी पण झाली आणि निघालो आचरेकरांच्या ग्रामदेवळात जायला.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-ETsyciaDA04/VeA7LIvo3GI/AAAAAAAAC5o/2n5xXxYEg94/s1600/P1000781.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="180" src="http://3.bp.blogspot.com/-ETsyciaDA04/VeA7LIvo3GI/AAAAAAAAC5o/2n5xXxYEg94/s320/P1000781.jpg" width="320" /></a></div>
देऊळ हॉटेल च्या जवळच १ एक किलोमीटर वर होते. देवळाच्या बाहेर बाईक लावल्या आणि देवळाच्या आवारात शिरलो. देऊळ फारच मस्त होते जुन्या काळातले लाकडी खांबांचे सभामंडप आणि प्रशस्त आवार. आम्ही देवळाच्या सभामंडपाच्या बाहेर चपला काढायला लागलो. तेवढ्यात हेमंतने आम्हाला मौसाहार घेतला आहेत म्हणून तुम्ही देवळात नाही येऊ शकत असे सांगितले. मी हेमंतला बोललो की मला चालते, मी मासे खाऊन देवळात जातो. मला हे सर्व चालते. मी असा विचार नाही करत. पण हेमंत मला बोलला की त्यांना आणि त्यांच्या देवाला असे चालत नाही. मग आता मी काय बोलणार या विषयावर, हा प्रत्येकाच्या भावनांचा भाग आहे. मी हेमंत व प्रशांतला बोललो अरे मासे खायच्या आधी तरी सांगायचे होते ना मग मौसाहार घेतला नसता. एवढा काय मी माश्यांसाठी वेडा तर नक्कीच नाही आहे. मग काय त्या गावच्या रूदीच्या आणि त्या गावच्या माणसांच्या भावनेचा आम्ही मान राखून मौसाहार घेतलेली सर्व माणसे मंदिराच्या आवारातच एका बाजूला उभे राहिलो. बाहेरूनच मंदिराच्या सौंदर्य पाहून घेतले. वास्तविक मी अश्या कुठल्याही गोष्टींवर जराही विश्वास ठेवत नाही मला देवाच्या दर्शनाची जर इच्छा झाली, तर मग मी कुठल्याही असस्थेत असो मी दर्शन घेतो. मी या पुर्वी पण कैकदा मौसाहार करून किंवा अंघोळ सुद्धा न करून देवळात देवाचे दर्शन घेतले आहे आणि ते पण अष्टविनायक, मार्लेश्वर सारख्या प्रसिद्ध देवस्थानाला. माझ्या कुठलाही प्रवासात किंवा भटकंतीत अशी प्रसिद्ध देवस्थाने रस्त्यात लागली तर आवर्जून मी भेट देतो. पण या वेळेला मी हेमंतशी जास्त हुज्जत न घालता मुकाट्याने गप्प बसलो. कारण मला आपल्या मित्राच्या आणि त्यांच्या परिवारच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. अश्या बाबतीत माझे मत जरा जास्तच कठोर असते, हे मला परिपूर्ण ठाऊक आहे आणि या मुळे मला वाद उठवायचा नव्हता.म्हणूनच मी या विषया वर माझे कठोर मत मांडले नाही.<br />
<br />
असो, प्रशांत व हेमंत देवाचे दर्शन घेऊन बाहेर आले आणि आम्हा सर्वांना प्रसाद वाटला. प्रसाद फस्त करून निघालो भगवंतगडाच्या दिशेने. मंदिराच्या बाहेरच काही लोकां कडून भगवंतगड व भरतगडा कडे कसे जायचे आणि या गडा बद्दलची अजून काही जास्त माहिती करून घेतली. यातूनच कळाले की भरतगड आता काही पाहण्या लायक राहिला नाही आहे. एक तर हा गड म्हणजे आता फक्त एकाच बुरूज राहिला आहे आणि बाकी सर्व ढासळलेले आहे. या गावकऱ्यांच्या सूचनेचा आदर राखून आम्ही भरतगड नाही पाहायचा असा चर्चांती निर्णय घेतला. दोने दिवसान पूर्वीच आम्हाला आंबोळगडचा परी-पूर्ण अनुभव आला होताच. मग आता आमची स्वारी निघाली भगवंतगडा कडे. आचऱ्यातून डोंगरा कडे जाणार्या रस्त्याला लागलो आणि प्रत्येक चौकात भगवंतगडा कडे रस्ता विचारत गेलो. <a href="http://3.bp.blogspot.com/-RaQBW8K2dDU/VeA7nWMgvxI/AAAAAAAAC5s/e-SeM4WyUsY/s1600/P1000767.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="197" src="http://3.bp.blogspot.com/-RaQBW8K2dDU/VeA7nWMgvxI/AAAAAAAAC5s/e-SeM4WyUsY/s320/P1000767.jpg" width="320" /></a>भगवंतगड गावात गेलो आणि गडाकडे जाणारा रस्ता विचारला. हा गड सागरी किनाऱ्या जवळ नाही आहे, डोंगरावर आहे. हा गड आचरा खाडी वर निघा राखण्यासाठी डोंगरावर बांधला आहे. गड पाहण्यासाठी छोटासा ट्रेक करावा लागणार होता. गावकऱ्यांनी रस्त्यला बाईक लावा आणि शाळेच्या मागच्या बाजूने एक पाय वाट गडा कडे जाते असे सांगितले. गावकऱ्यांच्या सांगण्या प्रमाणे आम्ही केले. रस्त्याला बाईक लावल्या आणि शाळेच्या आवारात जरा मस्ती करत होतो. सर्व मिळून मस्त रावची टेर खेचत होतो. शाळेच्या भिंतीन वर सुविचार लिहिले होते त्यावरून सर्व रावची टेर खेचत होतो. शाळेच्या मागच्या बाजूने ट्रेक करायला लागलो. १५-२० मिनिटांचा छोटासा ट्रेक केला आणि गडाच्या मोडलेल्या दरवाज्या जवळ आलो. एवद्या गर्मीत, या छोट्याश्या ट्रेक ने सर्वांचा घामटा काढला. काढणार नाहीतर काय एक तर मे महिन्यातली कोकणातली गर्मी आणि त्यातून सर्वांची धावपळीची सवयच मोडली आहे सध्या. त्यातून दुपारची वेळ.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-R8wxjZB_Bgo/VeA8mNlhZEI/AAAAAAAAC54/-UDERf9V8Wk/s1600/P1000777.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="172" src="http://2.bp.blogspot.com/-R8wxjZB_Bgo/VeA8mNlhZEI/AAAAAAAAC54/-UDERf9V8Wk/s320/P1000777.jpg" width="320" /></a></div>
गडाच्या माथ्यावर एक छोटेसे मंदिर आहे. आजूबाजूला भली मोठी झाडी आहे. मंदिराच्या समोरच एक भरपूर मोठे झाड होते. त्या झडाच्या सावलीत आम्ही बराच वेळ आराम करून घेतला आणि गप्पा टप्पा टाकत बसलो. जस-जसे ज्याचा आराम होत-होता तस-तसे तो उठून फोटोग्राफी करून घेत होतो. मी पण माझी गडा वरची आणि गडा वरुन दिसणार्या आचरा खाडी च्या निसर्गाची फोटोग्राफी करून घेतली. या ठिकाणी मला प्रशांत आणि रावने नवीन नाव ठेवले "इच्छा धारी नाग". मी बाईक वर उनाचा आणि धुळीचा त्रास होऊ नये म्हणून डोक्यावर आणि तोंडावर फडका लावायचो. तो फडका मी या ट्रेक वरून ते आराम करे पर्येंत काढलाच नव्हता. सर्वांनी माझी पोट भरून चेष्टा करून घेतली. किंबहूना माझे फोटो पण काढून घेतले, माझी आठवण म्हणून सर्वांनी.<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-inottwWzfbo/VeA84XpovAI/AAAAAAAAC6A/ZBPR60IP1_0/s1600/P1000775.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="215" src="http://4.bp.blogspot.com/-inottwWzfbo/VeA84XpovAI/AAAAAAAAC6A/ZBPR60IP1_0/s400/P1000775.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
<a href="http://4.bp.blogspot.com/-ClbqfCbCiwo/VeA9GjpStPI/AAAAAAAAC6I/FYmK5NQxM-c/s1600/P1000780.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="200" src="http://4.bp.blogspot.com/-ClbqfCbCiwo/VeA9GjpStPI/AAAAAAAAC6I/FYmK5NQxM-c/s200/P1000780.jpg" width="125" /></a>सर्व आवरून गड उतरायला लागलो. पटा-पट जास्त मस्ती न करता गड उतरलो. पण शाळेकडे आल्यावर मात्र पुन्हा मस्ती सुरु झाली. आता सर्वांचा मस्तीचा मूड तयार झाला होता. विशेष करून प्रशांत, मी आणि हेमंत शाळे बाहेरचे सुविचार वाचून रावची टेर खेचत होतो. शाळे कडून पण खाली उतरलो आणि बाईक काढून परत आचऱ्यात येउन कुणकेश्वराच्या रस्त्याला लागलो. ५-५.३० च्या दरम्यान आम्ही मिटबावच्या चौकात होतो. तिकडे चौकातच कुणकेश्वरचा रस्ता विचारून घेतला आणि त्या रस्त्याने गेलो. कुणकेश्वर हे तळ कोकणातले बर्यापैकी मोठे देवस्थान आहे. मंदिराच्या बाहेर बरेच मोठे मैदान गाड्या उभ्या करायला आहे. रस्त्याच्या दुषी कडे हॉटेल व दुकाने आहेत. सर्वांना चहा पीहायची तलप आली होती. म्हणून मंदिरात जायच्या आधी चहा व थंड एका हॉटेल मध्ये बसून पिऊन घेतली. चहा उरकला आणि मंदिराच्या आवारात आलो. पण तिकडे पाहतो तर फारच गर्दी होती. प्रशांत व हेमंतने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बाकी आम्ही सर्व बाहेरच मंदिराच्या कठवड्यावर बसून संध्याकाळची सूर्याची किरणे पडणाऱ्या कुणकेश्वराच्या मंदिराचे सौंदर्य न्याहाळत बसलो. मंदिराला लागूनच मस्त लांब लचक बीच आहे आणि बरीच माणसे तिकडे पण होती. कुणकेश्वराचे मंदिराचा आकार बराच उंच आहे आणि निराळ्या घडणीचे हे मंदिर आहे. प्रशांत व हेमंत कुणकेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर आले आणि मग आम्ही सर्व मिळून बीच वर गेलो.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-2zU2mXO8sEg/VeA-AoD6BfI/AAAAAAAAC6Y/zdd8DEa_Sqs/s1600/P1000784.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="http://3.bp.blogspot.com/-2zU2mXO8sEg/VeA-AoD6BfI/AAAAAAAAC6Y/zdd8DEa_Sqs/s320/P1000784.JPG" width="297" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-Tg0CNrpiQY0/VeA-Ajbk-XI/AAAAAAAAC6U/rq_OH8MRUPA/s1600/P1000785.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="332" src="http://2.bp.blogspot.com/-Tg0CNrpiQY0/VeA-Ajbk-XI/AAAAAAAAC6U/rq_OH8MRUPA/s640/P1000785.JPG" width="640" /></a></div>
<br />
<br />
बीच भलताच लांब-लचक आहे. आम्ही गर्दी पासून बर्या पैकी लांब पर्येंत गप्पा-टप्पा मस्त मज्जा-मस्ती करत चालू लागलो. चालत चालत आम्ही मंदिरा पासून बरेच लांब आलो आहे असे जाणवले, म्हणून मग परत मागे फिरलो. बरेच चालून झाले होते म्हणून आता थकलो होतो. हळू हळू चालत आम्ही मंदिराच्या जवळ येऊन बीच वरची फोटोग्राफी करू लागलो. अक्षाताला समुद्राच्या पाण्यात जाऊन भिजायचे होते, मस्ती करायची होती आणि खेळायचे पण होते. पण मला जरा ही समुद्राच्या पाण्यात भिजायला आवडत नाही. किंबहूना मला समुद्र, बीच, त्यावरची वाळू तसे काय फार आवडत नाही आणि समुद्राचे पाणी तर अजिबातच नाही. जरासे पाण्यात पाय भिजवण्या पर्येंत कधी तरी मूड असेल तर जातो. मग मी अक्षाताच्या आग्रहास्तव तिच्या इच्छे खातर तिच्या बरोबर थोडावेळ पाण्यात पाय भिजवले. नंतर तिला तू एकटी खेळत रहा पाण्यात असे सांगून मी पाण्याच्या बाहेर येऊन बसलो. मग राव, राजू, हेमंत आणि प्रशांत पण येऊन बसले. बिचारी अक्षता एकटीच पाण्यात खेळात होती. थोड्या वेळाने तिचे मन भरले किंवा एकटीला पाण्यात खेळायला कंटाळा आला असेल म्हणून म्हणाना ती पाण्याच्या बाहेर आली आणि आमच्यात येऊन बसली. आता तिचे मन भरले की ती एकटी पाण्यात खेळून कंटाळली हे तीलाच ठाऊक. नक्कीच ती एकटी कंटाळली असणार असे मला वाटते.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-Nsc8mtj8Ujg/VeV5BAdy4yI/AAAAAAAAC6w/wfHWJHak12Q/s1600/P1000794_25.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="166" src="http://3.bp.blogspot.com/-Nsc8mtj8Ujg/VeV5BAdy4yI/AAAAAAAAC6w/wfHWJHak12Q/s320/P1000794_25.jpg" width="320" /></a></div>
बराच वेळ बीचवर बसून सूर्याला निरोप दिला आणि निघालो बीच वरून. परत त्याच हॉटेल जवळ आलो आणि प्रशांताला आता भजी खायचा मूड आला. याने सर्वांना भजी खाण्यासाठी प्रवृत केले. मग काय घुसलो सर्व परत त्याच हॉटेल मध्ये. कांदा भाजी ऑर्डर केल्या. ऑर्डर येई पर्येंत प्रशांत बसल्या बसल्या फोटोग्राफी करू लागला. आता सर्वांचा मस्त मूड होता, सर्वच फार आनंदी होते. गरम-गरम कांदा भजी वर तुटून पडलो. थोडा वेळ तिकडे मस्ती करत चहा मारला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. आता अंधार पडायला आला होता. म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही लगेच सुटलो. मध्ये कुठेही न थांबता एक-दीड तासांनी आम्ही मालवणात होतो. आरामात अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन घेतले आणि ९-९.३०च्या दरम्यान जेवायला परत समोरच्या हॉटेल अतिथी बांबू मध्येच गेलो. आता मी कोलंबी थाळी मागवली आणि बाकी सर्वांनी आप-आपल्या ऑर्डर केल्या. आज सकाळच्या ऐवजी आम्ही दुपारी निघून सुद्धा पटा-पट सर्व उरकल्या मुळे जरा थकलो होतो. जेवण उरकून प्रशंतच्या घरी आलो आणि गप्पा टाकत बसलो. गप्पा कसल्या आमच्या चर्चा चालू झाल्या होत्या. मी आणि राव जरा चर्चातून वादाच्या मूड मध्ये घुसलो. हे पाहून अक्षताने लगेच पळ काढला आणि ती झोपी गेली. आज सकाळच्या आरामात व रेंगाळत झालेल्या आमच्या कामा मुळे मी जरा वैतागलो होतो. त्यामुळे राव व माझ्यात बराच वाद झाला. त्याचे आणि माझे मत आप-आपल्या जागेवर बरोबर होते. माझे मत होते की सर्वांनी अगदी लवकर नाही उठले तरी चालेल पण जरा ठरलेल्या वेळेत उठायला पाहिजे आणि जेवढे लवकर होईल तेवडे लवकर बाहेर पडले पाहिजे. तेणे करून मग आरामात फिरता येते आणि संध्याकाळी मज्जा आराम पण करता येतो. रावच्या मते सर्वांना जास्त धावपळ, दग-दग आता जमात नाही आणि ती कशाला करायची. या सर्व विषयावर आमची रात्री ३ वाजे पर्येंत चर्चा वजा वाद चालू होता आणि मग शेवटी शांत गप्पा झाल्या. शेवट पर्येंत मी आणि रावच जागे होतो, एक-एक करून सर्व झोपी गेले आणि मग आम्ही पण. </div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-82184777449094267602015-05-11T16:14:00.001+05:302015-09-02T13:54:34.980+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - तिसरा दिवस (कशेळी ते मालवण)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-dUutv3_rzlg/VU-oTK5hlrI/AAAAAAAACxc/ddS5Pxu3dlg/s1600/P1000555.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="218" src="http://3.bp.blogspot.com/-dUutv3_rzlg/VU-oTK5hlrI/AAAAAAAACxc/ddS5Pxu3dlg/s320/P1000555.JPG" width="320" /></a></div>
०७ जून २०१०, सकाळी आम्ही लवकर उठलो आणि सर्व प्रातविधी आवरून घेतले. आज
अंघोळीला सुट्टी होती. सर्व सामान भरले आणि बाईकला लावायला लागलो. एवढ्यात
मंदिराचे दुसरे सेवेकरी आमच्या कडे आले आणि त्यांनी अमेय साळवी कोण असे
विचारले. मग मी पुढे सरसावलो आणि त्यांच्याशी चर्चा करु लागलो. त्यांनी मला
विचारले कि तुम्ही फक्त १०० रुपयेच भरले आणि तुम्ही एकूण ५ व्यक्ती आहात.
इकडे राहण्याचे प्रत्येकी १०० रुपये घेतले जातात. त्यांच्या अश्या
बोलण्या मुळे मी व राव जरा वैतागलो. मी त्यांना सांगितले की आम्हाला
भागवतांनी जेवढे पैसे सांगितले तेवडेच पैसे आम्ही त्यांना दिले. त्यांनी जर
आम्हाला ५०० रुपये सांगितले असते तर तेवढे दिले असते. या सर्व चर्चेत
राव थोडासा जास्त वैतागला आणि मला बोलला देत्यांना वरचे ४०० रुपये. राव
वैतागलेला पाहून मग मात्र ते आम्हाला बोलले राहू दे आता ठीक आहे. भागवतांना
माहिती नव्हते दरात बदल झाला आहे. आता आम्ही थोड्याश्या वैतागलेल्या मूड
मध्येच होतो. पण आम्ही कालच धर्मशाळेत नाश्त्या साठी सांगितले
होते. म्हणून हलकासा नाश्ता केला आणि त्यांचे कालचे जेवणाचे व आता
नाश्त्याचे पैशे दिले. सर्व सामान बाईक वर लावून निघालो पुढच्या दिशेने. <br />
<br />
<a href="http://1.bp.blogspot.com/-F_Y2_aRPc2w/VU-pRVzgLNI/AAAAAAAACxk/h7z4k8pckbg/s1600/P1000558.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="299" src="http://1.bp.blogspot.com/-F_Y2_aRPc2w/VU-pRVzgLNI/AAAAAAAACxk/h7z4k8pckbg/s640/P1000558.JPG" width="640" /></a>
<br />
<div class="" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="" style="clear: both; text-align: left;">
आमचा पुढच्या टप्पा होता येशवंतगड. कशेळी ते </div>
<div class="separator" style="clear: both; text-align: left;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-BOl6Bml2rEY/VVB0TBth9KI/AAAAAAAACx8/vsDIxtjinRw/s1600/P1000562.JPG" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="244" src="http://3.bp.blogspot.com/-BOl6Bml2rEY/VVB0TBth9KI/AAAAAAAACx8/vsDIxtjinRw/s320/P1000562.JPG" width="320" /></a></div>
<div style="text-align: left;">
येशवंतगड हे अंतर सुमारे २० एक किलोमीटर आहे. तासा भरात आम्ही येशवंतगड गाठला. येशवंतगड गावाकडे जातानाच मध्ये आम्हाला डाव्या बाजूला गडाची तटबंदी दिसली. हाच येशवंतगड असावा
असे वाटले म्हणून थांबलो. रस्त्या वरुन माळरानात बाईक घातल्या आणि गडाच्या
बाजूला झाडाखाली बाईकस लावल्या. गडाच्या एका बुरुजावर येशवंतगड अशी पाटी दिसली आणि खात्री झाली कि हाच आहे येशवंतगड .
आता गडाचा दरवाजा कुठल्या बाजूने आहे त्याचा सोधा सुरु झाला. एक-दोन गावचे
लोक गडाच्या बाहेर येताना दिसले आणि गडाचा दरवाजा कळला. आम्ही गडाच्या आत
शिरलो आणि लगेच एक मंदिर लागले. मंदिराच्या जवळ सर्वच आराम करत बसलो. थोडी
मस्ती झाली आणि मग फोटो काढत गड फिरायला लागलो. बुरुजाच्या बाजूने जाणारी
वाट पकडली. तसे गडावर पाहायला काहीच नाही आहे. आम्ही नुसते फिरत होतो. गड
फिरत असताना मध्येच मला लक्षात आले की मी माझ्या बाईकची चावी बाईक वरच
ठेवली आहे. जरासा मी टेन्शन मध्ये आलो होतो पण मग सर्व मला भरपूर शिव्या घालू लागले. त्यात मात्र माझे टेन्शन निघून गेले. या चावी
मुळे आम्हाला गड पटा-पट पाहायला लागला. गड तसा बर्या पैकी लांब
लचक होता. पण फार दाट झाडी वाढल्या होत्या आणि तसे काही पाहण्या सारखे विशेष नव्हते. बराचश्या पडक्या भिंतीचे अवशेष होते. लगेच काही इकड
तिकडचे फोटो काढले आणि आम्ही गडाच्या बाहेर आलो. पळत बाईक जवळ गेलो आणि
पाहतो तर चावी तशीच होती. आता पुन्हा सर्वांनी मला एकदा शिव्या घालून
घेतले.</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-NlWqdiRhjIE/VVB0ubyvf0I/AAAAAAAACyE/MQnB3G_UhBQ/s1600/P1000591.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="215" src="http://3.bp.blogspot.com/-NlWqdiRhjIE/VVB0ubyvf0I/AAAAAAAACyE/MQnB3G_UhBQ/s400/P1000591.jpg" width="400" /> </a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-nk6uCQTNPsY/VVB1T96vm-I/AAAAAAAACyM/Bptt2wMIu48/s1600/P1000594.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="203" src="http://4.bp.blogspot.com/-nk6uCQTNPsY/VVB1T96vm-I/AAAAAAAACyM/Bptt2wMIu48/s320/P1000594.jpg" width="320" /></a></div>
पाणी वगैरे पिऊन घेतले आणि सुटलो पुढच्या गडाकडे. आमच्या पुढच्या गड होता आंबोळगड. येशवंतगड वरुन आंबोळगड जवळच आहे, सुमारे १० किलोमीटरच. सकाळचा नाश्ता करून सुद्धा आता सर्वांना परत भुका लागल्या. पहिला गड फिरूया आणि मग नाश्ता करूया असे ठरले. आंबोळगडा च्या
जवळ आलो तसे समुद्राचे दर्शन झाले. आता उन पण डोकवायला लागले होते. सकाळच्या वेळी आंबोळ गावात शिरलो तर गावातल्या लोकांची वरदळ चालू होती.
आम्ही तिकडच्या काही लोकांना आंबोळगडचा रस्ता विचारला. त्यांनी समोरच असलेल्या देवळाच्या बाजूला एक ५-६ गुंत्यांची व १०-१२ फूट उंचीचा मोडकळलेला चौथरा दाखवला. वास्तविक सध्या आंबोळगड असे काही राहीले नाही आहे. फक्त एक ५-६ गुणत्यांचा व १० -१२ फूट उंचीचा मोडकळलेला चौथराचा राहिला आहे आणि मध्या भागी प्रचंड मोठे वडाच्या झाडाचे जंगल झाले होते. आम्ही बाईक देवळाच्या बाजूला लावल्या. एके काळी आंबोळगड म्हणून ओळखला जाणारा आणि आता जमीन दोस्त होऊन फक्त चौथरा रलेल्या गडाला एक प्रदक्षिणा मारली व परत बाईक जवळ आलो. आज त्या देवळात कसले तरी कार्यक्रम होते. आंबोळगड मध्ये आल्या
पासून देवळातल्या कर्णाच्या आवाजाने आमचे डोके दुखायला लागले होते. जोकाय
गड पाहायला मिळाला त्याने आधीच फार निराशा झाली होती.<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-iz8rKItcdQE/VVB1txAYp7I/AAAAAAAACyU/E2pwlticKU4/s1600/P1000595.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="210" src="http://3.bp.blogspot.com/-iz8rKItcdQE/VVB1txAYp7I/AAAAAAAACyU/E2pwlticKU4/s400/P1000595.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-3rZ1pPrWdqM/VVB7rPFi3SI/AAAAAAAACyk/uxERqCHQOoA/s1600/P1000599.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="207" src="http://2.bp.blogspot.com/-3rZ1pPrWdqM/VVB7rPFi3SI/AAAAAAAACyk/uxERqCHQOoA/s320/P1000599.jpg" width="320" /></a></div>
आंबोळगड वरुन निघालो पुढे. रस्त्यात छोटेसे गावठी हॉटेल यशोदा दिसले. आम्ही लगेच बाईक थांबवल्या
आणि घुस्लो आत. मस्त सर्वांनी मिसळ-पाव, वडा मिसळ मागवले. खरे तर तिकडे
दुसरे काही नव्हतेच, हेच मिळत होते. बराच वेळ आम्ही तिकडे टाइम पास करत
बसलो. या ब्लॉगसाठी म्हणून नाश्ता करताना फोटो पण काढत होतो. बराच वेळ
गप्पा झाल्या आणि पुन्हा बाईक वर स्वार होऊन आता लागलो जैतापुरच्या मार्गाला. जैतापुरच्या पुलावर आलो आणि मस्त निसर्गाचे दर्शन झाले. त्यामुळे आज फोटोग्राफी साठी मस्त दिवस होता
आणि आम्ही पण उत्साहाने भरून वाहत होतो. जैतापुरच्या पूला वरून सुटलो ते अधून-मधून आम्ही बरेचदा बाईक थांबवून फोटो काढत होतो. जयतापुर वरुन
विजयदुर्गा कडे जाणारा रस्ता तर फारच मस्त होता. आजू-बाजूचे लाल मातीचे व
चीऱ्याचे माळरान होते. पुढे तर बराचसा सरळ रस्ता होता. मला तर आम्ही कोकणात
बाईक चालवत आहे असे वाटतच नव्हते. कुठे तरी अमेरिकेत किव्हा ऑस्टेलियात सरळ लांब लचक रस्त्याने चाललो आहोत असे वाटत होते. जस-जसे आम्ही विजयदुर्गा च्या
दिशेने जवळ चाललो होतो, तसे आता लाल मातीचा रस्त कमी
झाला होत. आता एका बाजूला समुद्राचे पाणी लागले होते. आम्ही छोटेसे उतरण
उतरून पठारा वरुन समुद्र सपाटीला आलो होतो फोटो
काढावेसे वाटले म्हणून थांबलो. आज वातावरण मस्तच वाटत होते आणि आम्हला पण
त्यामुळे जरा उत्साह येत होता. गरम तर होत होतेच, पण आकाशात पावसाळ्या
पूर्वीचे तुरळत ढग आले होते. <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-OLqZeNTDqJo/VVB9vNzAS1I/AAAAAAAACy4/iewgy-r0IKs/s1600/P1000602.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="213" src="http://3.bp.blogspot.com/-OLqZeNTDqJo/VVB9vNzAS1I/AAAAAAAACy4/iewgy-r0IKs/s400/P1000602.jpg" width="400" /></a></div>
<br />
<a href="http://4.bp.blogspot.com/-f7yU6h9rcDU/VVB9vCBHCHI/AAAAAAAACy8/49aMrDRKza0/s1600/P1000603.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="198" src="http://4.bp.blogspot.com/-f7yU6h9rcDU/VVB9vCBHCHI/AAAAAAAACy8/49aMrDRKza0/s640/P1000603.jpg" width="640" /></a>
<br />
<a href="http://4.bp.blogspot.com/-L4re_sFB8cg/VVB9vJrZ7YI/AAAAAAAACzA/olPJcontwtE/s1600/P1000604.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="190" src="http://4.bp.blogspot.com/-L4re_sFB8cg/VVB9vJrZ7YI/AAAAAAAACzA/olPJcontwtE/s640/P1000604.jpg" width="640" /></a>
<br />
<a href="http://1.bp.blogspot.com/-2cvD9sx3ebE/VVB9wE3UXkI/AAAAAAAACzI/D73MV_Vrqyw/s1600/P1000605.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="208" src="http://1.bp.blogspot.com/-2cvD9sx3ebE/VVB9wE3UXkI/AAAAAAAACzI/D73MV_Vrqyw/s640/P1000605.jpg" width="640" /></a>
<br />
<a href="http://3.bp.blogspot.com/-wBACuJ2ugzc/VVB9wsFa1FI/AAAAAAAACzQ/dFgV39PdNdg/s1600/P1000613.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="250" src="http://3.bp.blogspot.com/-wBACuJ2ugzc/VVB9wsFa1FI/AAAAAAAACzQ/dFgV39PdNdg/s640/P1000613.jpg" width="640" /></a>
<br />
<a href="http://4.bp.blogspot.com/-5cLsNIMgVPg/VVB9w1PVQZI/AAAAAAAACzU/n9cknGGCjdQ/s1600/P1000614.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="276" src="http://4.bp.blogspot.com/-5cLsNIMgVPg/VVB9w1PVQZI/AAAAAAAACzU/n9cknGGCjdQ/s640/P1000614.jpg" width="640" /></a>
<br />
<a href="http://3.bp.blogspot.com/-SGwN8PHn88I/VVB9xVNQTVI/AAAAAAAACzY/WTZz39uy-1M/s1600/P1000615.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="172" src="http://3.bp.blogspot.com/-SGwN8PHn88I/VVB9xVNQTVI/AAAAAAAACzY/WTZz39uy-1M/s640/P1000615.jpg" width="640" /></a>
<br />
<a href="http://2.bp.blogspot.com/-_GitamMAuuU/VVB9xnWKZfI/AAAAAAAACzc/KhYEprH94RI/s1600/P1000616.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="210" src="http://2.bp.blogspot.com/-_GitamMAuuU/VVB9xnWKZfI/AAAAAAAACzc/KhYEprH94RI/s640/P1000616.JPG" width="640" /></a>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-sbl-5pQimY8/VVB-TRRY1wI/AAAAAAAACz4/Bg32svENqJE/s1600/P1000618.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="152" src="http://4.bp.blogspot.com/-sbl-5pQimY8/VVB-TRRY1wI/AAAAAAAACz4/Bg32svENqJE/s320/P1000618.JPG" width="320" /></a></div>
विजयदुर्ग खाडीचा पुल पार केला आणि मस्त २ एक तासांच्या व जवळ-जवळ ५० एक किलोमीटरची बाईक चालवून आम्ही विजयदूर्ग जवळ पोहोचलो. पण हा विजयदुर्गचा रस्ता फारच मस्त होता. या रस्त्यावर बाईक चालवायला फार मज्जा आली. विजयदुर्ग
बंदरावर पोहोचलो आणि विजयदूर्ग किल्ल्याचे संपूर्ण दर्शन घडले. आज
फोटोग्राफी करायचा माझा फारच मूड होत होता, म्हणून मी सारखे थांबून फोटो
काढत होतो. विजयदुर्ग बंदरा वरच आम्ही बाईक थांबवून फोटो काढायला लागलो. विजयदूर्ग किल्ल्याच्या बाहेरच दुपारच्या उन्हाच्या माऱ्या मुळे एका हॉटेल जवळ बाईक लावल्या आणि शिरलो आत हॉटेल मध्ये. <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-xae5eYCcw5o/VVB-hBEiz8I/AAAAAAAAC0I/rhRyg2rUYTI/s1600/P1000607.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="216" src="http://4.bp.blogspot.com/-xae5eYCcw5o/VVB-hBEiz8I/AAAAAAAAC0I/rhRyg2rUYTI/s400/P1000607.jpg" width="400" /></a></div>
<br />
<a href="http://1.bp.blogspot.com/-mCZS61RL3Fc/VVB-ghmBHxI/AAAAAAAAC0A/0TyzbDhQY6c/s1600/P1000607_1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="238" src="http://1.bp.blogspot.com/-mCZS61RL3Fc/VVB-ghmBHxI/AAAAAAAAC0A/0TyzbDhQY6c/s640/P1000607_1.jpg" width="640" /></a>
<br />
<a href="http://1.bp.blogspot.com/-_1FogYiiZbc/VVB-g7cBu6I/AAAAAAAAC0E/MqbYg-pbg-k/s1600/P1000623.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="262" src="http://1.bp.blogspot.com/-_1FogYiiZbc/VVB-g7cBu6I/AAAAAAAAC0E/MqbYg-pbg-k/s640/P1000623.jpg" width="640" /></a>
<br />
<br />
सर्व प्रथम मँगोला मागवला आणि आप-आपला गळा ओला करून घेतला होता. या हॉटेल वल्यांना आमच्या बाईक व
त्यावरच्या सामना कडे लक्ष ठेवा असे सांगून निघालो विजयदुर्ग पाहायला.
विजयदुर्ग किल्ला फारच मोठा आहे. आमच्या आता पर्येंतच्या सागरी किल्ले
भटकंती मधला जंजिरा पेक्षाही बराच मोठा आहे. संपूर्ण किल्ला आणि त्याची
तटबंदी सर्वच चांगल्या अवस्थेत अजूनही साबुद आहे. मी व राव किल्ल्याच्या
बाहेरूनच फोटो काढत सुटलो. किल्ला पाहता-पाहता मी, अक्षता व राजू आणि राव व
उन्मेश असे विभागले गेलो. विजयदुर्ग या किल्ल्याला बरेचशे पर्येटक भेट
देतात पण अश्या ठिकाणी सार्वजनिक शौच्यालय पण नाही आहे. पुरूष मंडळी
काय कुठेही मुत्र विसर्जन करू शकतात, पण स्त्रियांचे काय? असो! जर एवढी समज
अपल्या समाजातल्या त्या वर्गाला असती तर आज आपला देश प्रगत देशान
मध्ये गणला असता. अश्या आमच्या चर्चा झाल्या आणि अक्षतासाठी मुत्र विसर्जन करण्यासाठी
जागा शोधायला लागलो. तट बंदीचा एक आडोसा पाहून दुशीकडे मी व राजू पाहारा
देत अक्षताने आपल काम उरकून घेतले. <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-Z5i5G399G8g/VVCBRjz-tNI/AAAAAAAAC0o/MYSY-ISNO3o/s1600/P1000628.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="205" src="http://4.bp.blogspot.com/-Z5i5G399G8g/VVCBRjz-tNI/AAAAAAAAC0o/MYSY-ISNO3o/s400/P1000628.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-0c9RuLEFE7Y/VVCBRUseOXI/AAAAAAAAC0k/YVxem1fwi-U/s1600/P1000631.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="212" src="http://1.bp.blogspot.com/-0c9RuLEFE7Y/VVCBRUseOXI/AAAAAAAAC0k/YVxem1fwi-U/s400/P1000631.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-fCDef9m5mas/VVCBRnD6xRI/AAAAAAAAC0s/BuG0QPwipjo/s1600/P1000634.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="288" src="http://1.bp.blogspot.com/-fCDef9m5mas/VVCBRnD6xRI/AAAAAAAAC0s/BuG0QPwipjo/s400/P1000634.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-AtZJadxyFrY/VVCBSgNX-zI/AAAAAAAAC04/beWrQFaj808/s1600/P1000645.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="200" src="http://3.bp.blogspot.com/-AtZJadxyFrY/VVCBSgNX-zI/AAAAAAAAC04/beWrQFaj808/s400/P1000645.jpg" width="400" /></a></div>
<br />
<a href="http://4.bp.blogspot.com/-2oS4MLK_cds/VVCBS_aoIDI/AAAAAAAAC08/GJ_Qqqhaaqo/s1600/P1000648.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="400" src="http://4.bp.blogspot.com/-2oS4MLK_cds/VVCBS_aoIDI/AAAAAAAAC08/GJ_Qqqhaaqo/s400/P1000648.jpg" width="293" /></a>
<br />
<a href="http://1.bp.blogspot.com/-R0e8B4YeoxI/VVCBTEL3kOI/AAAAAAAAC1A/Ub19gWetGes/s1600/P1000653.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="400" src="http://1.bp.blogspot.com/-R0e8B4YeoxI/VVCBTEL3kOI/AAAAAAAAC1A/Ub19gWetGes/s400/P1000653.jpg" width="292" /></a>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-MHpayQF4yvY/VVCBTxtINvI/AAAAAAAAC1I/qiueEHNy4cQ/s1600/P1000664.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="225" src="http://2.bp.blogspot.com/-MHpayQF4yvY/VVCBTxtINvI/AAAAAAAAC1I/qiueEHNy4cQ/s400/P1000664.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-fI9RpTC9RLc/VVCBUSZcziI/AAAAAAAAC1M/4dY8KF1bEQo/s1600/P1000667.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="400" src="http://1.bp.blogspot.com/-fI9RpTC9RLc/VVCBUSZcziI/AAAAAAAAC1M/4dY8KF1bEQo/s400/P1000667.jpg" width="292" /></a></div>
<a href="http://3.bp.blogspot.com/-TDS6PKzdHKU/VVCBUp12NZI/AAAAAAAAC1Q/6RxfudxK_gc/s1600/P1000676.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="266" src="http://3.bp.blogspot.com/-TDS6PKzdHKU/VVCBUp12NZI/AAAAAAAAC1Q/6RxfudxK_gc/s640/P1000676.jpg" width="640" /></a>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-n16kIxtyABc/VVCBVJ84gHI/AAAAAAAAC1Y/LY0_fgHopEo/s1600/P1000678.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="272" src="http://3.bp.blogspot.com/-n16kIxtyABc/VVCBVJ84gHI/AAAAAAAAC1Y/LY0_fgHopEo/s400/P1000678.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-8VsHugOTmg8/VVCBVZhMCSI/AAAAAAAAC1c/XfbEWceHsi4/s1600/P1000687.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="201" src="http://1.bp.blogspot.com/-8VsHugOTmg8/VVCBVZhMCSI/AAAAAAAAC1c/XfbEWceHsi4/s400/P1000687.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-zu5SSSjZRms/VVCCSowBszI/AAAAAAAAC2A/lKhY7Ou8vI8/s1600/P1000698.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="192" src="http://3.bp.blogspot.com/-zu5SSSjZRms/VVCCSowBszI/AAAAAAAAC2A/lKhY7Ou8vI8/s320/P1000698.jpg" width="320" /></a></div>
सर्व किल्ला पाहून आम्ही एका मोठ्या
झाडाच्या सावलीत बसलेल्या राव व उम्नेश पाशी आलो. आता आम्ही पण थकलो होतो
त्या उन्हात गड फिरून. रावने आम्हाला मस्त गार पाणी (त्याच्या नवीन
बाटलीतले) दिले व थोडासा उरलेला मँगोला पण दिला. जरा
वेळ आम्ही सर्वांनी त्या झाडाच्या सावलीत आराम करून घेतला. तिकडे मस्त हवा
पण येत होती. जरा बरे वाटले आणि निघालो विजयदुर्ग किल्ल्याच्या बाहेर. <br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-s7yDA0u43z8/VVCCSDEzscI/AAAAAAAAC18/SCzT3a6ZED8/s1600/P1000700.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="236" src="http://1.bp.blogspot.com/-s7yDA0u43z8/VVCCSDEzscI/AAAAAAAAC18/SCzT3a6ZED8/s400/P1000700.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-y1_QXdU-_ZQ/VVCCSfmXREI/AAAAAAAAC2I/7Wln8_Z7r6g/s1600/P1000701.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="225" src="http://1.bp.blogspot.com/-y1_QXdU-_ZQ/VVCCSfmXREI/AAAAAAAAC2I/7Wln8_Z7r6g/s400/P1000701.jpg" width="400" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-BXnwPhL2aoQ/VVCCT0kR8KI/AAAAAAAAC2Q/yi_0HCCglxI/s1600/P1000705.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="203" src="http://4.bp.blogspot.com/-BXnwPhL2aoQ/VVCCT0kR8KI/AAAAAAAAC2Q/yi_0HCCglxI/s400/P1000705.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-VsFEZN66b1k/VVCCVR0kkDI/AAAAAAAAC2g/-54wU4p8MZI/s1600/P1000716.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="360" src="http://1.bp.blogspot.com/-VsFEZN66b1k/VVCCVR0kkDI/AAAAAAAAC2g/-54wU4p8MZI/s400/P1000716.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-5mKy-DRMGVw/VVCCWpYhNqI/AAAAAAAAC2s/7PaynYDGwk4/s1600/P1000718.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="331" src="http://3.bp.blogspot.com/-5mKy-DRMGVw/VVCCWpYhNqI/AAAAAAAAC2s/7PaynYDGwk4/s400/P1000718.jpg" width="400" /></a></div>
<a href="http://3.bp.blogspot.com/-IGLYVNuyE0Y/VVCCXHkZfVI/AAAAAAAAC2w/YBipCvKQU58/s1600/P1000719.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="360" src="http://3.bp.blogspot.com/-IGLYVNuyE0Y/VVCCXHkZfVI/AAAAAAAAC2w/YBipCvKQU58/s640/P1000719.jpg" width="640" /></a>
<br />
<br />
बाईक लावलेल्या हॉटेल जवळ आलो आणि हॉटेलच्या बाहेरूनच पाण्याच्या थंड बाटल्या वा मँगोला मागवला . थोडा-थोडा मँगोला प्यालो आणि
निघलो पुढे देवगडच्या दिशेने. ३. ३० वाजले म्हणून मध्ये कुठेही न थांबता
आम्ही एका तासात ३० किलोमीटर अंतर पार करून देवगड शहर गाठले. तिकडे
कळाले की देवगड किल्ला शहरा पासून ३-४ किलोमीटर बाहेर समुद्राच्या जवळ आहे.
पण आता सर्वांना फार भूक लागली होती विशेष करून राजुला. मग सर्व मत करून
आम्ही हॉटेल शोधायला लागलो. बरीच शी जेवणाची हॉटेल आता बंद झाली होती. मग
परत शोधत-शोधत देवगड सहराच्या एक किलोमीटर मागे आलो. एक
हॉटेल उघडे दिसले पण तिकडे हि जेवण नव्हते मिळणार, फक्त नाश्ताच मिळणार
होता. मग काय भुका तर फारच लागल्या होत्या. पटा-पट नाश्ता ऑर्डर केला. या
हॉटेल मधे पाव-भाजी, इडली सांबार अश्यच गोष्टी मिळत होत्या. किमान मिसळ
वगैर तरी मिळाले असते तर बरे वाटले असते. मग काय करणार आम्ही पण पाव-भाजी, इडली सांबार असाच
नाश्ता मागवला. आज जरा आमची तंगड तोड जास्त झाली होतो आणि उन्हाच्या
मार्या मुळे सर्व फारच थकले होते. नाश्ता येई पर्येंत सर्वांनी
तोंडावर पाणी मारुन फ्रेश होऊन घेतले. आता मात्र सर्व सुस्तावले
पण होते, नाश्ता येई पर्येंत आम्ही रेंगाळत आराम करून घेतला. नाश्ता यायला
पण फारच वेळ लागला होता.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-QN5U2eb0rEo/VVCD6He0aOI/AAAAAAAAC3c/lDG9CxYnkGg/s1600/P1000729.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="166" src="http://1.bp.blogspot.com/-QN5U2eb0rEo/VVCD6He0aOI/AAAAAAAAC3c/lDG9CxYnkGg/s320/P1000729.jpg" width="320" /></a></div>
नाश्ता
उरकून मस्त गरम गरम चहा मारला आणि तरतरी आणून सर्व देवगड किल्ल्याच्या
दिशेने निघालो. देवगड किल्ला छोट्याश्या टेकडाच्या पठाराला तटबंदी करून
बनवलेला किल्ला आहे. देवगड किल्ल्याच्या पठारा वर बाईक जाते आणि किल्ल्याच्या आत पर्येंत. आम्ही किल्ल्याच्या आत शिरलो तिथे लागूनच असलेल्या तटबंदीच्या समोर ओळीने बाईक लावल्या.
सामान तसेच बाईक वर ठेवले आणि किल्ल्याच्या आत असलेल्या एकमेव मंदिरात
गेलो. देवाचे दर्शन घेतले आणि सर्व बाजूने किल्ला फिरायला लागलो.
समुद्राच्या बाजूच्या तटबंदी जवळ आम्ही गेलो. समुद्राच्या दिशेने काळे ढग
दाटून येताना आम्हाला दिसु लागले होते. ढगाच्या आतून मावळणाऱ्या
सूर्याचे किरण बाहेर डोकावत होते. पाहायला हा नजारा फारच मस्त वाटत होता.
राव या नजाऱ्याचे फार फोटो काढत होता. मी एखाद-दुसरा फोटो कडून घेतला. मस्त
शांत वातावरण झाले होते. उन ढगा आड गेले होते. पण आता पुढे जोरचा पाऊस
कोसळणार याची मला शक्यता वाटतच होती. तसे मी रावला बोलून सुद्धा दाखवले. <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-o5WNwQDzkDg/VVCD6MRK0dI/AAAAAAAAC3g/QoOVYKG1wmE/s1600/P1000730.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="206" src="http://2.bp.blogspot.com/-o5WNwQDzkDg/VVCD6MRK0dI/AAAAAAAAC3g/QoOVYKG1wmE/s400/P1000730.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-h6jOrsVyiIA/VVCD6Q-2g7I/AAAAAAAAC3k/dMxpFcf4A5I/s1600/P1000738.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="http://2.bp.blogspot.com/-h6jOrsVyiIA/VVCD6Q-2g7I/AAAAAAAAC3k/dMxpFcf4A5I/s400/P1000738.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-bnumigaI3CU/VVCD7Y_pftI/AAAAAAAAC3o/eqtnLJpyHPQ/s1600/P1000741.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="193" src="http://3.bp.blogspot.com/-bnumigaI3CU/VVCD7Y_pftI/AAAAAAAAC3o/eqtnLJpyHPQ/s400/P1000741.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-QV-rIWwR8Xk/VVCD7rvfVgI/AAAAAAAAC30/EN0BqEs0XYM/s1600/P1000742.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="193" src="http://1.bp.blogspot.com/-QV-rIWwR8Xk/VVCD7rvfVgI/AAAAAAAAC30/EN0BqEs0XYM/s400/P1000742.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
आम्ही सर्व बाईक पर्येंत आलो आणि पुढे निघायच्या तयारीला लागलो. इतक्यात
मजदूत जोरचा वारा सुटला आणि पावसाचे थोडे-थोडे शिंतोडे पडायला लागले. आता
तर एक मोठी सर नक्कीच येऊन जाणार याची आम्हाला खात्री पटली कारण सर्वत्र
वारा आणि ढगाने अंधार केला होता. माझ्या कडे एक टारपोलिन होते ते मी काढले.
मी व रावने आमच्या बाईक वर लावलेले सर्व सामान जेम-तेम टारपोलिनने झाकून घेतले.
हे काम होते न होते एवद्यात जोरची सर आली आणि आम्ही आमच्या सगळ्या
कॅमेरच्या आणि बाकी सर्व छोट्या बॅगा घेऊन मंदिराकाडे पळालो. एक छोटीसीच सर
आली आणि वारा पण जोरात सुटला होता. हे टारपोलिन फार वेळ बाईक वरचे सामान पाउसा पासून वाचवू शकणार नव्हते हे आम्हाला जाणवले. मी, राव, राजू व उन्मेश थोडासा पाऊस सरला म्हणून बाईक कडे पळत गेलो. बारीक पावसात बाईक वर
लावलेले सर्व सामान काढले आणि घेऊन मंदिराच्या अंगणात ठेवले. आता परत
मजबूत जोरचा पाऊस कोसळायला लागला. बराच जोरात पाऊस पडत होता.
मंदिराचे अंगण फारच छोटे होते आणि त्यात आमचे सामान व बाकी सर्व माणसे पण उभी होती. बराच वारा सुटला होता म्हणून बर्या पैकी पावसाचे पाणी अंगणात येत होते. मी आमचे सर्व सामान टारपोलिन ने झाकून घेतले.<br />
<br />
अर्ध तास भर मजबूत पाऊस पडला आणि मग पूर्ण पणे थांबला. या सर्व करामतीती आम्ही थोडेसे भिजालो पण होतो. आता
एक-एक करून बाकीची सर्व माणसे पाऊस थांबला म्हणून मंदिरातून बाहेर पडायला
लागली. जरा अंगणात जागा झाली म्हणून आम्ही सर्व आमच्या सामानाची जमवा जमवी
करू लागलो आणि सामान व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. आमचे वर-वरचे थोडेसे सामान भीजले होते पण आतले सर्व सामान प्लास्टिक पिशव्यात होते म्हणून व्यवस्थित होते.
अजूनही पावसाचे लक्षण दिसत होते आणि आम्हाला अजून ५० एक किलोमीटर जायचे
होते. आता काही वेळात अंधार पण होणार होता. आम्ही सर्व आमचे सामान पटा- पट बाईक वर परत लावले आणि आमच्या कडे असलेल्या टारपोलिन ने सामान बांधून घेतले .
पाऊस थोडा रिमझिमत होताच व अंधार पण पडायला लागला होता. आज कुठल्या ही
परिस्तितित आम्हाला मालवण गाठायचे होते. मालवण मधे आमचा मित्र प्रशांत
आचरेकारचे घर आहे आणि तो व त्याचा मोठा भाऊ हेमंत आज मालवण मध्ये दाखल
झालेले होते. रावने प्रशांतला कळवले की आम्ही देवगडला आहोत आणि पावसाने
आम्हाला जकडले आहे. म्हणून मालवणात पोहोचायला जरा वेळ होईल, किंभव्ना रात्र
होईल. प्रशांतशी सविस्तर फोना-फोनी केली आणि निघालो मालवणच्या दिशेने.<br />
<br />
आता
संपूर्ण अंधार पडला होता. देवगड शहरातून आलो त्याच रस्त्याला लागलो आणि मग
उजवी कडे वळलो मालवणच्या दिशेने. आम्ही जरा आरामात चाललो होतो, याची बरीच
कारण होती. पाऊस पडून गेल्या मुळे रस्ता ओला होता, अंधार पडला होता, बारीक
पाऊसा मुळे हेल्मेटच्या काचेवरचे पाणी अंधारात त्रास देत होते. या सर्व
कारणानं मुळे कमी दिसत होते. आम्ही हळू-हळू ३० किलोमीटरचा प्रवास
केला होता न होता तेवढ्यात परत एकदा मजबूत जोराचा पाऊस आला. सुदैवाने आम्हाला समोरच एस.टी ची शेड दिसली. बरीचशी दुसरी माणसे पण इकडेच थांबली होती. आम्ही आमच्या बाईक वरचे सामान बर्यापैकी प्लास्टिक मधे झाकून घेतले होते. मागास सारखे बाईक वरचे सर्व सामान एस. टी शेड मधे घेऊन घुसलो. आता मात्र बराच जोरात पाऊस कोसळत होता. जवळ-जवळ पाऊण एक तास शेड मधे बसलो होतो, पाऊस एकदाचा कधी जातोय याची वाट पाहात होतो. या कालावधीत राव व प्रशांत मध्ये बरेचदा
फोना-फोनी झाली. जास्त उशीर झाला तर आम्हाला मालवण मधे जेवायला मिळणार
नव्हते असे त्याचे सांगणे होते. त्याने आम्हाला १० पर्येंत कसेही करून या
असे सांगितले. आम्ही त्याला बोललो बघतो कसे काय जमतेते आणि पाऊसा वर अवलंबून होते आणि पाऊस जायची वाट पाहत बसलो होतो.<br />
<br />
पाऊस थांबल्या बरोबर आम्ही पटा-पट बाईकवर सामान लावले आणि सुटलो .
शेवटचे २० किलोमीटरचे अंतर आम्ही कसे बसे बारीक पावसातून हळू-हळू
एका तासात पार केला. जेम-तेम आम्ही १० वाजायच्या १० मिनिटे
असताना प्रशांतच्या घरी पोहोचलो. प्रशांतने आम्ही ५ जण येणार याची हॉटेल
वाल्यांना आधीच अंदाज दिला होता. हॉटेल अथिति बांबू हे प्रशंतच्या घरा
समोरच होते. बाईक घराकडेच लावल्या आणि तसेच हॉटेल मधे शिरलो. सर्वांनी आप-आपपल्या ऑर्डर प्रशांतला सांगितल्या मी मात्र मालवणात आलो म्हणून माश्या शिवाय काय सांगणार. किती थकलो तरी मला माश्याच्या
जेवणाची फार भूख् लागली होती. प्रशांतने आमच्या साठी पापले थाळी सांगितली.
आम्ही फ्रेश होऊन घेतले आणि लगेच जेवणाला आलो. मस्त गरम गरम जेवण सर्वांनी
सुरवात केली आणि गप्पा मारत आरामात जेवणाचा आस्वाद घेत होतो.<br />
<br />
जेवण
उरकून सर्व परत प्रशांतच्या घरी आलो. आता मात्र सर्वांना सुस्ती आली होती
आणि येणारच सर्वच फार थकलो होतो. आमचे बाईकवरचे सामान पण काढायला आणि
प्रशंतच्या घरी पहिल्या मजल्यावर न्याहला सुद्धा कंटाळा
आला होता. मी व रावने कसे बसे सर्व सामान काढले आणि प्रशांत व हेमंत सहित
सर्वांनी सामान वर न्याहायला मदत केली. सामान ठेवले, फेश झालो आणि कपडे
बदलून बराच वेळ रिलॅक्स गप्पा मारत बसलो. प्रशांत आणि हेमंतला आमच्या आता पर्येंत ट्रीपच्या गोष्टी सांगायला लागलो. प्रशंतचे मालवणचे घर बरेच मोठे आहे. प्रशांतने मला व अक्षताला
एक स्वतंत्र खोली दिली. अक्षता आज मात्र फारच थकली होती. म्हणून तिला
निवांत झोपवले आणि मी, राव, राजू, प्रशांत, हेमंत व उन्मेश बराच वेळ
गप्पा-टप्पा मारत दिवस भराच्या प्रवासाचा त्राण घालवू लागलो. जवळ पास १२
पर्येंत गप्पा चालल्या आणि मग सर्व झोपी गेलो.
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-89948934467036470682015-05-11T00:11:00.000+05:302015-08-16T00:15:59.813+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - दुसरा दिवस (देवरुख ते कशेळी)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
०६ जून २०१०, आज आमचे सकाळी लवकर उठायचे ठरले होते. पण कालच्या प्रवासाने सर्वच फार थकलो होतो. पहाटे लवकर ठरवलेल्या वेळी आम्ही कोणीच उठलो नाही. पण मी, अक्षता, उन्नु आणि राजू मात्र ८ पर्येंत सर्व उठलो होतो. राव सर्वात शेवटी उठणार असे ठरले, असे करत करत तो लोळत होता. तो उठे पर्येंत आम्ही सर्व आंघोळ व प्रातविधी उरकून तयार झालो, तरी राव काही उठेना. आता सर्वांना भुखा पण लागल्या होत्या. किमान चहा तरी घ्यावा असे वाटत होते. मी रावला सारखे उठवण्याचा प्रयेत्न करत होतो. कळले की रावची तब्बेत आज बरी नाही आहे. त्याला थोडासा आराम हवा होता. मग आता पुढच्या ट्रीपच्या प्लान बद्दल चर्चा करू लागलो. या सर्व चर्चेत राव उठला नी बोलला "अरे थोडासा आराम हवा आहे यार, फार पळ-पळ नको". मग आम्ही नाश्त्याला पुढे निघू का असे विचारले. त्यात मग राव उठे पर्येंत नाश्ता घरी करायचा की बाहेरून आणायचा याचा पण विचार करू लागलो. एवढ्यात राव बोलला "आपण नाश्ता बाहेरच जाऊन करू, मी उठतो थोड्या वेळात". मग राव उठे पर्येंत उन्मेष ने जाऊन आमच्या सर्वांसाठी किमान चहा आणला.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
थोड्या वेळाने राव उठला आणि त्याचे प्रातविधी उरकायला लागला. तयार होऊन आम्ही घराच्या जवळ सह्याद्री नगरच्या नाक्या वर गेलो. राव व उन्मेशची एक ठरलेली नाश्त्याची टपरी आहे. आम्ही पण तिकडेच गेलो. टपरीत घुसलो तेच टपरीचा मामा बाहेर आला व रावला साम्भोडीत म्हणाला "या या साहेब, या. काय कसे चालले आहे? कधी आलात? तुमचे घर वगैरे सर्व ठीक आहे ना?". हे ऐकताच आम्ही सर्व हसायला लागलो. राव त्या मामाला बोलला "अहो हे घर माझे नाही आहे".<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-ItqJZ6kPTks/VU-hqBorEeI/AAAAAAAACvw/cwoyXyMhoKw/s1600/P1000492.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="202" src="http://2.bp.blogspot.com/-ItqJZ6kPTks/VU-hqBorEeI/AAAAAAAACvw/cwoyXyMhoKw/s320/P1000492.jpg" width="320" /></a></div>
रावने माझ्या कडे बोट करून, घराचा मालक हा आहे हो असे सांगितले. थोडावेळ आम्ही रावला "मालक-मालक" करून चिडवत होतो. मामान कडे मिसळ पाव, पोहे ऑर्डर केली व चहा पण सांगितला. नाश्ता येई पर्येंत आम्ही रावला झालेल्या किस्स्या वरुन परत चिडवायला लागलो. नाश्ता आल्या वर मात्र रावची टेर खेचायचे सोडून नाश्त्या वर तुटून पडलो. मामानी काही आणले की आम्ही राव कडे बोट करून बोलायचो "साहेबांना द्या पहिले". बराच वेळ मस्ती चालली होती आणि नाश्ता उरकून ११ पर्येंत घरी आलो.<br />
<br />
कालच्या एवढ्या लांबच्या बाईक प्रवासाने रावला फारच त्रास झाला होता. राव औषधाची गोळी घेऊन परत थोडा वेळ आराम करतो असे बोलत झोपी गेला. आता ठरल्या प्रमाणे आमच्या ट्रिपच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात होणार नव्हती. मग काय आम्ही पण मस्त आराम करत थोड्या गप्पा टाकत बसलो. एक तास-दिडतास रावचा आराम झाला आणि मग तो उठला. आम्ही सर्वांनी त्याची तब्येत कशी आहे असे विचारले. पहिल्या पेक्षा आता जरा त्याला बरे वाटत होते. रावला अजून जरा आराम करायला मिळाला असता तर त्याला जास्त बरे वाटले असते. पण मग आम्हाला आज पण देवरुखातच रहावे लागले असते आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाचा बटर्या बोळ झाला असता. २ दिवसांनी प्रशांत आचरेकर आणि त्याचा भाऊ हेमंत आम्हाला मालवण मध्ये भेटणार होता. आमच्या प्लान प्रमाणे आज आम्ही राजापुरच्या जवळ पास कुठे तरी राहायचे ठरले होते. पण आता ते शक्य नव्हते म्हणून आज जास्त प्रवास न करता पावस पर्येंत तरी जाऊ असे शेवटी ठरले.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-k4Np_eUb1yY/VU-iX1pQiiI/AAAAAAAACv4/P4B5qc1M3fU/s1600/P1000493.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="223" src="http://1.bp.blogspot.com/-k4Np_eUb1yY/VU-iX1pQiiI/AAAAAAAACv4/P4B5qc1M3fU/s320/P1000493.jpg" width="320" /></a></div>
रावने फ्रेश होऊन घेतले आणि आम्ही सर्व पुढे जायची तयारी करू लागलो. या सर्वात आणि पुढच्या निर्णय होई पर्येंत १ वाजला. पुढे कुठे तरी जेवण जेवायचे तर मग आरामात देवरुखाताच जेवून घेऊ असे ठरले. राव आणि उन्मेश अभ्यासासाठी राहिले असताना त्यांची एक ठरलेली खाणावळ होती तिकडेच जेवू असे ठरले. पटा-पट सर्व निघालो, पण खाणावळ बंद झाली होती. मग काय राव व उन्मेशला देवरुखातली बरीच ठिकाणे माहिती होती. ते आम्हाला जेवायला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. सर्वांनी शुद्ध शाकाहारी जेवणाच्या थाळ्या मागवल्या. मस्त पोटभर जेवण हाणून परत घरी आलो.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-c-pYiUC4ylM/VU-i_quBVTI/AAAAAAAACwA/2w1LCSTqA2w/s1600/P1000495.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="266" src="http://3.bp.blogspot.com/-c-pYiUC4ylM/VU-i_quBVTI/AAAAAAAACwA/2w1LCSTqA2w/s400/P1000495.jpg" width="400" /></a></div>
<br />
<br />
आम्ही निघण्याची सर्व तयारी आधीच केली होती. सर्व बॅगा बाईकवर लावल्या आणि निघालो पुढच्या प्रवासाला. देवरुख वरुन जे निघालो ते मधे कुठेही न थांबता पांगेरी मार्गे राष्टीय महामार्ग १७ वर आलो. बाव नदी फाट्या वर जरा छोटासा ब्रेक उभ्या-उभ्यानेच घेतला आणि निघालो पुढे. आता परत आम्ही मुंबई-गोवा महामार्गावर लागलो होतो. जास्त नाही पण फक्त १० -१२ किलोमीटर साठी. आरामात बाईक चालवत हातखंबा गाठला आणि पुन्हा मुंबई-गोवा महामार्ग सोडून रत्नागिरीच्या रस्त्याला लागलो. रत्नागिरी शहरातून डावीकडे गोगटे-जोगळेकर महाविध्यालयाच्या रस्त्याने भाट्या पूल गाठला. भाट्या पूल पार करून उजव्या हाताला भाट्या बीचचे सुरुचे बनाचे सौंदर्य न्याहाळत पुढे चाललो होतो. कोहिनूर हॉटेल, फिनोलेक्स, कसोप-फणसोप हे सर्व मागे टाकत आम्ही पावस गाठले.<br />
<br />
पावस मठाच्या बाहेर बाईक लावल्या. बाईक वर जेवढे महत्वाचे सामान होते तेवढेच काढून घेतले आणि बाकी सर्व बांधलेल्या बॅगा तश्याच बाईकवर ठेवल्या. मठात जाऊन हात पाय धुऊन स्वरूपानंद स्वामींचे दर्शन घेतले आणि मठाच्या अंगणात आराम करत बसलो. मठात कोकम सरबत, पन्हे आणि चहा-कॉफी मिळते. फार गर्मी होत-होती म्हणून आम्ही पन्हे व कोकम सरबत मागवले पण तिकडे मात्र फक्त कोकम सरबतच होते. मग काय तेच घेतले. आम्ही सर्वांनी आप-आपला जीव गार करून घेतला परत बाईकस कडे आलो. बाईकस जवळ जास्त वेळ न घालवता निघालो पुढे पूर्णगड पाहायला. पूर्णगड पावस पासून ७-८ किलोमीटरवर आहे. पटा-पट आम्ही पुर्णगडाचा पायथा गाठला. गडाच्या पायथ्यालाच गाव आहे आम्ही बाईक तिकडेच लावल्या. <br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/--msHI8NY_1M/VU-jqzY5gaI/AAAAAAAACwI/Tqw3PG1Vjvs/s1600/P1000504.JPG" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="206" src="http://4.bp.blogspot.com/--msHI8NY_1M/VU-jqzY5gaI/AAAAAAAACwI/Tqw3PG1Vjvs/s320/P1000504.JPG" width="320" /></a></div>
तिकडे असलेल्या गावकऱ्यांना गडाचा रस्ता विचारून गड चढायला लागलो. गडाकडे जायचा रस्ता गावच्या वाडीच्या घरांकडूनच आहे. थोडेसे चढण चढून आम्ही गड गाठला. आता सुर्य मावळण्याची वेळ जवळ यायला लागली म्हणून आम्ही पटा-पट गडाचा फेर-फटका मारायला लागलो. गड काय फार मोठा नव्हता. बाकी सर्व सागरी किल्ल्यान प्रमाणे हा गड ही समुद्रावर दस्त ठेवणारा किल्ला आहे. आम्ही किल्ल्याच्या तट बंदी वरुन एक चक्कर मारली आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूला एके ठिकाणी तटबंदी कोसळलेली होती तिकडे बाहेर पडलो. किल्ल्याच्या मागून मस्त समुद्र आणि गावखेडीची खाडी दिसत होती. इकडंच आम्ही सूर्यास्त पाहू लागलो आणि सूर्याला राम-राम करू लागलो. हलक्या अंधारातच किल्ला उतरायला लागलो. बाईक घेतल्या आणि आलो पक्क्या रस्त्याला. <br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-YcIFhSzlxrE/VU-kh9XUNAI/AAAAAAAACwg/LUktORcEbQg/s1600/P1000507.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="266" src="http://2.bp.blogspot.com/-YcIFhSzlxrE/VU-kh9XUNAI/AAAAAAAACwg/LUktORcEbQg/s400/P1000507.JPG" width="400" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-Zb0Mg8bYDH0/VU-kZcNEdII/AAAAAAAACwQ/IFJQuhsqhwE/s1600/P1000508.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="400" src="http://1.bp.blogspot.com/-Zb0Mg8bYDH0/VU-kZcNEdII/AAAAAAAACwQ/IFJQuhsqhwE/s400/P1000508.JPG" width="285" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-tbIfAzP8j-w/VU-kmHtBfYI/AAAAAAAACwo/bhdqwUv-8rw/s1600/P1000511.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="418" src="http://1.bp.blogspot.com/-tbIfAzP8j-w/VU-kmHtBfYI/AAAAAAAACwo/bhdqwUv-8rw/s640/P1000511.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-hVX-VuxnrX4/VU-ksbbLu2I/AAAAAAAACww/-nCNzJmhuhg/s1600/P1000522.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="360" src="http://1.bp.blogspot.com/-hVX-VuxnrX4/VU-ksbbLu2I/AAAAAAAACww/-nCNzJmhuhg/s640/P1000522.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-pwnC95z8-UE/VU-ky9EoH7I/AAAAAAAACw4/KPrbZRm_a30/s1600/P1000524.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="323" src="http://2.bp.blogspot.com/-pwnC95z8-UE/VU-ky9EoH7I/AAAAAAAACw4/KPrbZRm_a30/s640/P1000524.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-Ly7dtgawG34/VU-k_9-fnII/AAAAAAAACxI/j-A4greCWy0/s1600/P1000531.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="344" src="http://1.bp.blogspot.com/-Ly7dtgawG34/VU-k_9-fnII/AAAAAAAACxI/j-A4greCWy0/s640/P1000531.JPG" width="640" /></a></div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-OGOK3z-lOOk/VU-lDVBJk9I/AAAAAAAACxQ/g79uMbQbnU0/s1600/P1000551.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="http://2.bp.blogspot.com/-OGOK3z-lOOk/VU-lDVBJk9I/AAAAAAAACxQ/g79uMbQbnU0/s320/P1000551.JPG" width="238" /></a></div>
माझ्या बाईकचा लाईट जास्त वरती जात होता म्हणून मी रावच्या मदतीने व्यवस्तीत करून घेतला आणि निघालो पुढे कशेळीच्या दिशेने. पूर्णगड ते कशेळी हे अंतर अंदाजे ३० किलोमीटरचे आहे. अंधार पडल्या मुळे आम्ही हळू-हळू तासा भारात हे अंतर पार केले आणि कशेळीच्या सुर्य मंदिर गाठले. बाईक मंदिराच्या बाहेरच लावल्या आणि शिरलो मंदिरात काही राहण्याची सोय होते का पाहायल. मंदिरात शिरलो तर आमच्या कानावर भजनाचे सूर यायला लागले.माझ्या माहिती नुसार हे सुर्य मंदिर संध्याकाळी सुर्य मावळणाच्या वेळेला बंद होते आणि पहाटे उजडण्याच्या वेळेला उघडते. पण आज मात्र मंदिर रात्री पर्येंत उघडे होते, याच्या आम्हाला धक्काच बसला. कारण हि ट्रीप प्लान करताना कशेळी काही केल्या सुर्य मावळण्याच्या आधी पोहोचायचे ठरले होते, नाही तर सुर्य मंदिर पाहायला मिळणार नाही. काही विशिष्ट दिवशी हे मंदिर रात्री ९ पर्येंत उघडे असते असे कळाले. ते कुठले दिवस ते मला आता आठवत नाही आहे. मंदिराचे सेवेकारी भागवत यांना आम्ही राहण्याची सोय होते का? असे विचारले. त्याच्या धर्मशाळेत आधी पासूनच एक मुंबईची मंडळी आली होती, त्यामुळे झोपायचे सामान पुरेसे नाही आहे असे सांगितले. मग मी त्यांना बोललो कि आम्हाला फक्त आजची रात्र झोपायला जागा हवी आहे. झोपायचे सामान आमच्या कडे आहे. मग मात्र ते तयार झाले. लगेच मी त्यांना जेवणाची पण सोय होऊ शकेल का हे हि विचारून घेतले. त्यांनी भोजनशाळेत जाऊन या बद्दल खात्री करून मग आम्हाला जेवणाची सोय होईल असे सांगितले. मात्र जेवणासाठी किमान अर्धातास लागेल असे सांगितले. आम्हाला कुठे कसली घाई होती आणि जेवणासाठी कुठे बाहेर जाण्याची आमची तयारी नव्हतीच. लगेच आम्ही जेवणासाठी होकार दिला आणि त्यांनी भोजनशाळेत जाऊन सांगितले. या सर्व चर्चा होई पर्येंत मंदिरातले भंजन संपले आणि त्यांनी आम्हाला सुर्य देवाचे दर्शन घेण्यास सांगितले.<br />
<br />
दर्शन घेऊन आम्ही धर्मशाळेत रहाण्याचे पैसे द्याला ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी पावती पुस्तक काढले आणि मला विचारले आपले नाव? मी त्यांना अमेय साळवी असे सांगितले. साळवी हे आडनाव त्यांच्या कानावर जाताच त्यांनी आश्चर्य नजरेने माझ्याकडे पाहिले. आधी सांगितल्या प्रमाणे त्यांनी १०० रुपये घेऊन मला पावती दिली. आम्ही धर्मशाळेत आलो आणि एका बाजूला सर्व आमचे सामान लावून पथारी पसरली. पटा-पट फ्रेश होऊन जेवणासाठी भोजनशाळेत गेलो. आमच्या आधीच तिकडे एक ब्राम्हण परिवार बसले होते. आम्ही ५ माणसे जेवणासाठी अचानक वाढल्या मुळे, वाढीव जेवणाची तयारी करत होते. थोड्या वेळाने जेवण आले. मस्त गरम-गरम शुद्ध-शाकाहारी जेवणावर आम्ही तुटून पडलो. पोळ्यान वर पोळ्या मागत होतो. मस्त ब्राम्हणी पद्धतीचे जेवण होते. जेवण उरकून आम्ही धर्मशाळेच्या अंगणात गप्पा मारत बसलो. मगाशी घडलेलं भागवतांचं किस्सा आता आम्ही चर्चेत घेतला. वास्तविक संपूर्णवेळ मीच भागवतांशी राहाण्या आणि जेवण्या विषयी चर्चा करत होतो. माझ्या मराठी बोलण्याच्या पद्धतीने आणि कानात असलेल्या बिगबाळी मुळे, त्यांना मी ब्राम्हण आहे असे वाटले होते. त्यांच्या पैकीच भटूरडा आहे असे वाटल्या मुळे ते माझ्याशी आपले पणाने व्यवहार करत होते.कदाचित त्यांना मी भटूरडा वाटलो असें म्हणूनच त्यांनी आम्हाला राहायला परवानगी दिली असावी आणि ते पण फक्त १०० रुपये या माफक दराने. पण मी त्यांना माझ्या वागण्या-बोलण्यातून साफ फसवले होते असे आम्हाला त्या वेळेला जाणवले. त्यावेळेला आम्ही सर्व गप्प बसलो. आता मात्र या विषयावर आमच्या मध्ये मजबूत हास्य मस्ती चालली होती. पण माझ्या वागण्या-बोलण्या-चालण्या-राहण्यातून भागवत हे फसलेले पहिले व्यक्ती नाही आहेत. यांच्या आधी माझी ट्रेकिंगची मैत्रीण अनुजा चव्हाण पण फसली होती. अनुजा तर ५०० रुपयांची पैज हरली आहे.<br />
<br />
या सर्व चर्चा करत आम्ही थोडा वेळ आराम केला आणि धर्मशाळेत आलो.आमच्या आधीच ब्राम्हण मंडळी झोपी गेली होती. त्यांना त्रास नको म्हणून आम्ही हेडलॅंपच्या मदतीने स्लीपिंग बॅग पसरून घेतल्या आणि आडवे झालो.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-26186863819491839312015-05-10T23:48:00.003+05:302015-05-10T23:48:42.492+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग दुसरा - पहिला दिवस (मुंबई ते देवरुख)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: left;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-4KIVtx_6dUw/VU-bnY6v4yI/AAAAAAAACu4/KhK2-HDFHoA/s1600/P1000479.JPG" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="183" src="http://3.bp.blogspot.com/-4KIVtx_6dUw/VU-bnY6v4yI/AAAAAAAACu4/KhK2-HDFHoA/s200/P1000479.JPG" width="200" /></a>०५ जून २०१०, ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी ४ वाजता उठलो आणि पटा-पट सर्व विधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. आम्ही निघे पर्येंत आई पण उठली. ती आम्हाला सारखे सावकाश जा असे सांगत निरोप दिला. मी, राव व राजूने सर्व सामान बाईक वर लावले आणि घरी येऊन देवाच्या पाया पडून निघालो आम ची अर्धवट राहिलेली कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप पूर्ण करायला. आमच्या प्रथे प्रमाणे दोन्ही बाईक माझ्या कांदिवलीच्या बिल्डिंग बाहेर उभ्या केल्या, नारळ बाईकवरून ओवाळून फोडला आणि फोटो काढून ५.३० च्या दरम्यान निघालो. </div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-P-nD5te0tes/VU-cE5bzBZI/AAAAAAAACvI/t3NjyWDPgIw/s1600/P1000482.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="239" src="http://3.bp.blogspot.com/-P-nD5te0tes/VU-cE5bzBZI/AAAAAAAACvI/t3NjyWDPgIw/s320/P1000482.JPG" width="320" /></a></div>
कांदिवली वरुन निघालो ते जोगेश्वरी-विक्रोळी मार्गे मधे कुठेही न थांबता पनवेल पळस्पे फाटा गाठला. आज आमचा प्रवास फार लांबचा होतो आणि संध्याकाळ पर्येंत आम्हाला देवरुख पण गाठायचे होते. कारण उन्मेश सोलापूर वरून निघाला होता. तो संध्याकाळ पर्येंत देवरूखला पोहोचणार होता. थोडासा वेळ आम्ही आराम केला आणि लागलो गोवा रोडला. कर्नाळा पार केला पुढे टोल नाका पण पार करून पेणच्या दिशेने निघालो. पेणच्या २-३ किलोमीटर अलीकडे आम्हाला मजबूत ट्राफिक जाम लागले. हळू-हळु पेणच्या दिशेने आम्ही चाललो होतो. पेणच्या थोडेसे अलीकडे एका पुलावर तर आम्ही गाड्यांच्या मध्ये बराच वेळ अडकलो. जरा जायला जागा मिळाल्यावर कसे बसे आम्ही हळू-हळु आजु-बाजूने बाईक काढत रामवाडी पार करून वडखळ गाठले.<br />
<br />
एवढ्या ८-१० किलोमीटरच्या ट्राफिक मुळे बराच वेळ गेला आणि त्यामुळे थकायला पण झाले. वडखळला आम्ही नाष्ट्या करता थांबलो. मस्त गरम-गरम वडा उसळ ऑर्डर केली. ऑर्डर येई पर्येंत आम्ही फ्रेश होऊन घेतले. मस्त आरामात नाश्ता केला आणि निघालो पुढे. बरेच दिवसांनी आम्ही मोठी बाईक ट्रीप करत होतो, म्हणून जरा आरामात चाललो होतो. वडखळ पार करून आम्ही नागोठणे येथे गोविंदा कामत कडे थांबलो. <br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-y4G0bQW5nHk/VU-f6ZZ3kDI/AAAAAAAACvU/UoDEYT1AwZI/s1600/P1000486.JPG" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="198" src="http://1.bp.blogspot.com/-y4G0bQW5nHk/VU-f6ZZ3kDI/AAAAAAAACvU/UoDEYT1AwZI/s320/P1000486.JPG" width="320" /></a></div>
आता जरा ऊनाचा त्रास होत होता. घरातून निघाल्या पासून आता आहा आमचा पहिला मोठा ब्रेक घेऊ असे ठरले. जास्त वेळ न घालवता लगेच फ्रेश होऊन घेतले आणि नाश्ता मागवला. पटा-पट नाश्ता हांडला आणि लागलो पुढे निघायच्या तयारीला. गोविंदा कामत काढून निघालो ते मध्ये कुठेही न थांबता थेट माणगावला थांबलो. आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मस्त एक मॅंगोला मारला आणि झालो बाईकवर परत स्वार. १ किलोमीटर पण पुढे गेलो नसू आणि रावने बाईक बाजूला घेतली. पाहिले तर त्याची बाईकला लावलेली साइलेनसर कडची बॅग साइलेनसरला घासून फाटली होती. मग आम्ही थोड्या करामती करून बॅग व्यवस्थित वरच्या बाजूला बांधून घेतली जेणेकरून परत साइलेनसरला लागणार नाही.<br />
<br />
आता गर्मीचा मारा चालू झाला होता आणि या करामती मुळे बराच घाम आला. घाम पुसून घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. मस्त आरामात इंदापूर-माणगाव पार करून महाडला विठ्ठल कामत येथे थांबलो. बाईक हॉटेल मधून दिसतील अशा लावल्या आणि घुसलो हॉटेलात. आता मात्र फारच गरम होत होते आणि होणारच उन्हाळ्यातल्या भर दुपारी रण-रणत्या ऊनात आम्ही भटकंतीला निघालो होते. आलटून-पालटून जाऊन फ्रेश होऊन घेतले आणि मिसळ मागवली. भरपेट मिसळ हांड्ल्या आणि थंडा पीत आराम करत बसलो. मी आईला फोन पण करून घेतला व महाड पर्येंत व्यवस्थित पोहोचलो असे कळवले. बराच वेळ आराम झाला असे म्हणत आम्ही निघालो पुढे.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-gJAK1mzE1pY/VU-gaS-l6VI/AAAAAAAACvc/gjaEN4WBhWQ/s1600/P1000489.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="226" src="http://2.bp.blogspot.com/-gJAK1mzE1pY/VU-gaS-l6VI/AAAAAAAACvc/gjaEN4WBhWQ/s320/P1000489.jpg" width="320" /></a></div>
महाड सोडले आणि पोलादपुर पार करून कशेडी घाट चढायला लागलो. कशेडी घाटात जरा झाडांची सावली बरयापैकी असते म्हणून जरा गार वाटत होते. कशेडी घाटाच्या माथ्यावर एक छोटासा ब्रेक घेतला आणि लागलो कशेडी घाट उतरायला. घाट उतरून आरामात आम्ही नातुनगर पार करत २ च्या दरम्यान भरणा नाक्याला आलो. भरण्या नाक्यावर त्यावेळेला आम्हाला बरेचसे हॉटेल उघडे दिसेच ना आणि अक्षताला सुसुला जायचे होते. मग एक मंदिर पहिले आणि अक्षाताची सोय करून दिली. मंदिराच्या बाहेर येऊन आम्ही एक-एक मॅंगोला मारला आणि निघालो पुढे. अजूनही ऊनाचा मारा लागत होता, नुसत्या घामाच्या धारा लागत होत्या. भरणे सोडले व मध्ये कुठेही न थांबता आम्ही परशुराम घाट पार करून चिपळूण गाठले<br />
<br />
आता आम्हा सर्वांना परत भूख् लागली होती, म्हणून चिपळूण ला थांबलो. मस्त मिसळ पाव आणि चहा घेतला व आराम करत बसलो. या वेळेला मात्र आम्ही बराच वेळ हॉटेलच्या आवारात बसून आराम करत होतो. आरामा बरोबर आमच्या गप्पा पण चालल्या होत्या. जवळ-जवळ ५ वाजत आले होते आणि आता जरा उन पण सारायला लागले असे पाहून आम्ही निघालो पुढे. चिपळूण सोडले आणि आता जास्त कुठे ही ब्रेक नको असे म्हणत आम्ही निघालो पुढे. मुंबई पासून २५०-२६० किलोमीटर बाईक चालवत आलो होतो, आता शेवट-शेवटला जरा थकायला होत होते आणि होणारच. ते ही उन्हाळ्यातल्या रण-रणनाऱ्या उन्हात आमचा प्रवास चालला होता. आता राव पुढे होता. चिपळूण पासून २५ एक किलोमीटर पुढे आलो आणि रावने रस्त्याला लागून मस्त एका झाडाची सावली पाहून बाईक थांबवली. मी रावला बाईक का थांबवली असे विचारले. त्याने मला बुड दुखते आहे, असे खुणेने सांगितले. एक छोटासा ब्रेक घेऊ असे ठरले.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-UT-iNsrQsH0/VU-g2riDJcI/AAAAAAAACvk/puuRclOHviw/s1600/P1000491.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="320" src="http://4.bp.blogspot.com/-UT-iNsrQsH0/VU-g2riDJcI/AAAAAAAACvk/puuRclOHviw/s320/P1000491.jpg" width="225" /></a></div>
बाईक लावली व तिकडेच उभे राहिलो व थोडा आराम करून घेतला. रावने उन्मेशला फोन लावला आणि कुठवर पोहोचल्याची विचारपूस केली. कळाले की उन्मेश केव्हाचाच देवरुखला पोहोचला आहे. याचा अर्थ मी व रावने असा काढला की आज उन्मेशने बाईक मजबूत पळवली असेल, नाहीतर एवढ्या लवकर सोलापूर ते देवरुख कस काय गाठले. या आमच्या विचारावर थोडीशी चर्चा चालू होती. तेवढ्यात रावला जवळच रस्त्याला लागून असलेल्या जुन्या वडाच्या झाडाच्या पारंब्या दिसल्या. त्याला ते दृश पाहून फोटो काढावासा वाटला. पटा-पट फोटो काढले आणि निघालो पुढे. आता सूर्य मावळणार हे जाणवायला लागले होते. आम्हाला अंधार पडायच्या आत जास्तीत-जास्त देवरुखच्या जवळ जायचे होते किमान संगमेश्वर पर्येंत तरी. उन्मेश पण देवरुखात आमची वाट पाहत होता.<br />
<br />
आता आम्ही जरा जोरात सुटलो आणि कुठे हि न थांबता संगमेश्वर पार करून देवरूखच्या रस्त्याला लागलो. खालच्या कोसुंब जवळ मला आईचे चुलत मामा भेटले. त्यांच्याशी जरा गप्पा मारल्या आणि जे सुटलो ते थेट देवरुखला ६.३० च्या दरम्यान पोहोचलो. रावने उन्मेशला फोन करून सांगितले कि आम्ही घरी आलो आहोत. सर्वंनी आप-आपल्या घरी फोना-फोनी करून सांगितले की आम्ही सुखरूप देवरूखला पोहोचलो. आईने आमच्या शेजारच्या बंगल्यात कामाला असलेल्या मामांना सांगून घर साफ करून घेतले होते. आज आमचा प्रवास फार लांबचा होता. सर्वच फार थकलो होतो. अक्षतासाठी तर पहिलीच बाईक ट्रीप आणि एवढा लांबचा बाईकवरचा प्रवास. पण हा प्रवास कितीही खडतर असो तिने आपली मानसिक तयारी केली होती, त्यामुळे तिला या प्रवासाचा काही त्रास जाणवत आहे हे तरी तिने आम्हाला जाणवून दिले नाही. तिला प्रवासाचा त्रास तर नक्कीच झाला असणार पण तिच्यातल्या प्रचंड सहनशील स्वभावा मुळे ती आम्हाला ते जाणवून देत नव्हती. किंभवाना ती मस्त हासत खेळत होती. पटा-पट सर्वांनी फ्रेश होऊन घेतले आणि थोडा वेळ टंगळ-मंगळ करून जेवायला पर्वती पॅलेस हॉटेल मध्ये गेलो. आमच्या गेल्या बाईक ट्रीपच्या वेळी २००५ ला देवरुख मध्ये एकच हॉटेल होते आणि ते पण बार वजा हॉटेल. फॅमिलीसाठी तसे व्यवस्थित नव्हते. पण आता ५ वर्षात देवरुख फार बदलले आहे, बरीच हॉटेल झाली आहेत आणि ते हि फॅमिलीसाठी. या ५ वर्षात राव आणि उन्मेश माझ्या पेक्षा जास्त देवरुख मध्ये राहीले होते. त्यांना देवरुख माझ्या पेक्षा जास्त माहिती होते. त्यानीच आपण पार्वती पॅलेस हॉटेल मध्ये जाऊ असे सुचवले होते. मग तिकडेच जाऊ असे एक मत झाले आणि ते घेऊन गेले. मस्त गार्डन मध्ये बसून जेवण ऑर्डर केले आणि गरम-गरम जेवण हाणून परत घरी आलो. थोडावेळ अंगणातच बसून गप्पा मारत करत होतो आणि पुदच्या प्रवास बद्दल चर्चा करीत राहिलो. उध्याच्या पण प्लान बद्दल चर्चा केली आणि सर्व आडवे पडलो.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-72308216193211542272014-01-01T19:34:00.000+05:302014-05-23T17:31:03.093+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग दुसरा - उगम आणि पूर्व तयारी.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आमच्या पहिल्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप नंतर रावने त्याच्या पायाचे ऑपरेशन करून घेतले. तो २ एक वर्षाने बाईक ट्रिपसाठी तयार झाला. छोट्या मोठ्या बाईक ट्रिप पण करायला लागला. बरेचदा राजू मला व रावला अधून मधून सारखे सांगायचा की "चलो ना यार बची हुई बाईक ट्रिप करते है". पण या मधल्या कालावधीत आमच्या सर्वनच्या आयुष्यात बराच फरक पडला होता. आम्ही सर्व नोकरीला लागलो होतो. राजू त्याचे म्यूज़िक शो करायला लागला होता. म्हणून आमच्या सर्वांची वेळ एकत्र कधीच जमतच नव्हती. आमच्या पहिल्या बाईक ट्रिप नंतर मी अष्टविनायक आणि लेह बाईक ट्रिप केल्या होत्या. रावने पण बरे झाल्यावर माथेरान आणि बर्याच ठिकाणी बाईक ट्रिप केल्या. सर्वांत महत्वाचे म्हणजे माझे लग्न झाले होते. ऑफिसच्या कामासाठी सौदी अरेबियाला जावे लागले होते ६ महिन्यानसाठी. हे सर्व २००५ ते २०१० च्या दरम्यान झाले.<br />
<br />
२००९-२०१० मध्ये मी सौदीला असताना राजू मला ऑनलाइन भेटला होता. बऱ्याच गप्पान मध्ये राजू ने मला विचारले की केव्हा येणार आहेस? जमले तर तू आल्यावर आपण आपली राहिलेली कोकण बाईक ट्रिप पूर्ण करूया का?. मी जवळ-जवळ ६ महिने बाहेर होतो, म्हणून मला काही तरी करायचे होते आणि नक्की सुट्टी हि मिळाली असती हे मला ठाऊक होते. म्हणूनच मी लगेच राजूला होकार दिला. या नंतर मी लगेच राव, सुजय, राजू आणि माझी बायको अक्षताला कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग दोन बद्दल ई-मेल पाठवला. या ई-मेल मधे तारखा आणि कुठून कसे कसे जायचे याचा प्लान मी सर्व नमूद केला होता. सर्वांचा या ट्रीपला होकार आला. कधी नव्हे तर सर्वांची वेळ एकत्र जमली. तारीख ठरली ६ जून २०१० कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप भाग दोन साठी.<br />
<br />
मी मे २०१० मध्ये ऑफिसचे काम संपवून मुंबईला आलो. ऑफिस मध्ये गेल्या-गेल्या सर्वप्रथम सुट्टी टाकून पास करून घेतली आणि मग पुढच्या कामाला लागलो. मी आणि रावने बाईक सर्वीस करून घेतल्या आणि सुजयला पण त्याची बाईक सर्विस करून घ्याला सांगितले. कारण यावेळेला ट्रीपसाठी आम्ही ५ जण होतो. सुजय, राजू, राव, मी आणि अक्षता. ३ बाईकची गरज होती. जस-जसे दिवस जवळ यायला लागले तसे आम्ही आमची तयारी जोरात करायला लागलो. यातच कळले कि रावचा सोलापूरचा भाऊ उन्मेश पण या ट्रीपवर येणार आहे. पण सुजय मात्र गळणार याची लक्षणे दिसायला लागली होती.<br />
<br />
शेवटी बाईक ट्रीपच्या काही दिवस आधी सुजय येणार नाही हे नक्की झाले. मी, राजू व राव सर्वांनी त्याला मस्का लावायचा प्रयेत्न केला. पण सुजय तो कसला ऐकणार का. असो! सर्वांना त्याने त्याची हेल्त बोम्बली आहे असे कारण सांगितले, मग आम्ही तरी काय बोलणार त्याला. मला ट्रीप झाल्यावर कळले कि अक्षता या ट्रीप वर येणार होती म्हणून तो नाही आला. कारण माझ्या बायको बरोबर तो कंफर्टबल नव्हता. अक्षता मुळे त्याला पाहिजे तशी मस्ती नाही करता येणार. मला या कारणास्तव सुजय ट्रिपवर नाही आलो असे कळाले त्यामुळे फार वाईट वाटले होते. वास्तविक मी, राजू, राव आणि सुजय हे कोकण बाईक ट्रिपचे मूळ मेंबर आहोत. कोकण सागरी बाईक ट्रिपवर सर्वप्रथम आम्हा चौघांचा हक्क राखीव आहे, मग उन्मेश व अक्षता यांचा नंबर लागतो. मला जर सुजायचे हे कारण ट्रीपच्या आधी कळाले असते तर मी अक्षताला या ट्रीपसाठी तयार नसते केले. पुढे सुजय ट्रिपवर न येण्याचे कारण हे पण नाही आहे असे ही कळाले. मुळात सुजयला त्यावेळेला बाईक ट्रीप करायची अजिबात इच्छा नव्हती.<br />
<br />
या सर्व रामायणातून आम्ही सर्व बाईक ट्रीपची तयारी केली आणि सज्ज झालो कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप भाग दुसऱ्यासाठी. राव पुण्याला राहायला गेल्यामुळे आमच्या ट्रीपच्या एक दिवस आधी यायला सांगितले. उन्मेश सोलापूर वरून निघून आम्हाला देवरूखला भेटणार होता.<br />
<br />
४ जून २०१० ला संध्याकाळी मी ऑफीस वरुन घरी आलो आणि सर्व शेवटची बांधा-बांध करून घेतली. राव पुण्यावरून सकाळी लवकर निघून मुंबईला आला होता त्याची अवेंजर घेऊन. मी पण लेह बाईक ट्रीपसाठी अवेंजरच घेतली होती. या कोकण बाईक ट्रीप भाग दोन साठी आमच्या २ अवेंजर होत्या आणि उन्मेश उर्फ उन्नुची युनिकॉर्न अश्या ३ बाईक ठरल्या होत्या. रात्री राव माझ्या कांदिवलीच्या घरी आला आणि थोड्या वेळाने राजू पण. मी त्यांच्या साठी जेवायला थांबलो होतो. आम्ही सर्वांनी मस्त आईनी केले कोंबडीच्या मटणाचे जेवण हांडले. रावला व राजूला आमच्या घरचे कोकणातल्या गोडा मसाल्या (भाजलेला कांदा व सुके खोबरे वाटलेल्या) चे जेवण फार आवडते. ट्रीप चालू व्हायच्या आधी आईने कोकणी जेवणाच्या मार्फत आमची कोकणपरिसरासाठी मानसिक तयारी करून घेतली. उद्याची सर्व तयारी करून लगेच झोपली गेलो. सकाळी आम्ही लवकर घर सोडणार होतो, कारण आमचा पहिल्या दिवसाचा पल्ला सरळ मुंबई ते देवरुख असा होता.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-27785788676749287182013-12-31T23:35:00.000+05:302013-12-31T23:35:18.455+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग पहिला - बाविसावा दिवस (महाड ते मुंबई)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
८ जून २००५, ठरल्याप्रमाणे सर्व सकाळी लवकर उठलो आणि प्रातविधी उरकून सर्व नाश्त्याला आलो. नाश्ता तयारच होता, सुजयचे आई-बाबां तर नाष्टा करून आमचीच वाट पाहत होते. आम्ही पटा-पट नाश्ता उरकला आणि लागलो निघायच्या तयारीला. आम्ही सर्व सामान खाली घेऊन आलो. सुजयचे आई-बाबा तर तयारच होते. ८ च्या दरम्यान आम्ही सर्वांनी घर सोडले. सुजयचे आई-बाबा गाडीत आणि सुजय व मी बाइक वर.<br />
<br />
आज सुजयला माझी बाइक चालवायची हुक्की आली. माझ्यात सुजयला नाही बोलण्याची हिमंत नव्हती. पण सुजय मात्र फार नालायक आहे...रावची एण्टाईसर होती त्या वेळेला त्याला माझी विकटर नाही आवडत होती. पण आता त्याला माझी विकटररच चालवायची होती. तरी पण मी त्याच्या बरोबर थोडीशी हुज्ज्त घातलीच. आमच्यात हे असे चालतच असते. आम्हा सर्वांना सुजयच्या या स्वभावाची परिपूर्ण जाणीव आहे. सुजय बाइक चालवत होता आणि मी पाठी बॅग घेऊन मस्त आरामात बसलो होतो. वास्तविक बरेच दिवस बाइक चालवून मी जरा थकलो होतो आणि सुजयच्या या हट्टामुळे मला आज जरा आराम मिळत होता. सुजयच्या बाबांची गाडी आमच्या मगेच होती. थोडा वेळ ते आमच्या मागोमाग होते आणि मग महाड पार करून पुढे गेल्यावर ते आम्हाला बाइक सावकाश चालवा असे बोलून निघाले पुढे.<br />
<br />
आता सुजय जरा रिलॅक्स झाला. आई-बाबा मगेच होते म्हणून सुजयचे जास्त लक्ष त्यांच्या कडे होते. मस्त आरामात बर्याच ठिकाणी आम्ही थांबत होतो. महाड वरुन सुटलो ते माणगावला थांबलो. मग नागोठण्याला कामत कडे. पुढे वडखळ आणि कर्नाळ्यात थांबून आराम करत. कर्नाळ्या वरुन सुटलो ते मधे कुठे ही ना थांबता थेट रुईया नाक्यावर आलो. दुपारी २ च्या दरम्यान आम्ही नाक्यावर होतो आणि अशा तऱ्हेने आमच्या कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिपच्या पहिल्या भागाचा शेवट झाला. आम्ही एवढे थकलो होतो तरी संध्याकाळ पर्येंत नाक्यावर बाकी सर्व मित्रान बरोबर टाइमपास करत होतो आणि मग आपआपल्या घरी गेलो. </div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-68870060494130710552013-12-31T23:28:00.002+05:302013-12-31T23:28:37.326+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रिप - भाग पहिला - एकविसावा दिवस (रायगड आणि परिसर)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Arial;">७ जून २००५, सकाळी ८ च्या दरम्यान सुजयच्या आईने आम्हाला उठवले आणि तयार होऊन नाश्त्याला बोलावले. पटा-पट आम्ही दोघे तयार होऊन नाश्त्याला खाली आलो. नाश्ता तयार होतच. सुजयच्या आईने मला झोप नीट लागली या बद्दल चौकशी केली आणि आम्हाला नाश्ता वाढला. मस्त गरम-गरम घरचा नाश्ता बरेच दिवसांनी मिळाल्या बद्दल लगेच उरकला आणि बसलो टंगळ-मंगळ करत. सुजयचे बाबा ऑफिसला गेले होते. त्यांनी आमच्या करता त्यांची ऑपट्रा गाडी परत पाठवली होती आणि आज आम्ही बाईक कुठेही फिरवायची नाही असे बजावले होते. मग काय आम्हाला त्यांची मर्जी मोडायला जमणार होती काय.</span><br />
<span style="font-family: Arial;"><br /></span>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-LCY2iyBrHxU/UsMCHuvANaI/AAAAAAAACi4/6pPnxQMtOOI/s1600/11795241.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-LCY2iyBrHxU/UsMCHuvANaI/AAAAAAAACi4/6pPnxQMtOOI/s1600/11795241.jpg" height="240" width="320" /></a></div>
<span style="font-family: Arial;">सुजयच्या आईने सुजयला आमच्या आजच्या भटकंती साठी पैसे दिले आणि ड्राइवरला</span><span style="font-family: Arial;"> सांगितले की आम्हाला सर्वत्र फिरवायला. आज आमच्या ट्रिपचा सर्वात आरामाचा दिवस होता. मस्त आलिशान गाडीतून आमची भटकंती होणार होती. सुजयच्या बंगल्यातून निघालो आणि बिरवाडी मार्गे भोरघाटाच्या रस्त्याला लागलो. भोरघाट चालू व्हायच्या थोडाच अलीकडे शिवथळ घळ आहे. </span><span style="font-family: Arial;">शिवथळ घळ</span><span style="font-family: Arial;">च्या पायथ्याशी </span><span style="font-family: Arial;">ड्राइवरने </span><span style="font-family: Arial;">गाडी थांबवली आणि आम्ही घाळ चढायला लागलो. </span><span style="font-family: Arial;">शिवथळ घळ</span><span style="font-family: Arial;"> फार उंचावर नाही आहे, १० मिनटात चढलो. </span><span style="font-family: Arial;"> शिवथळ घळ</span><span style="font-family: Arial;"> ही एक फार मोठी गुहा आहे आणि या गुहेच्या बाजूने धब-धबा आहे. आता उन्हाळ्यात मात्र हा </span><span style="font-family: Arial;">धब-धबा</span><span style="font-family: Arial;"> सुकलेला असतो पण पावसाळ्यात मात्र मजबूत जोरात पडत असतो. </span><span style="font-family: Arial;">शिवथळ </span><span style="font-family: Arial;">घळाचे प्रामुख्याने महत्त्व</span><span style="font-family: Arial;"> दासबोधामुळे आहे. रामदास स्वामींचे बरेच वास्तव्य या गुहेत होते आणि त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ दासबोध याच गुहेत लिहिला. आता</span><span style="font-family: Arial;"> </span><span style="font-family: Arial;">शिवथळ </span><span style="font-family: Arial;">घळाचे </span><span style="font-family: Arial;">मठात रुपांतर झाले आहे. आम्ही रामदास स्वामींचे दर्शन घेतले.</span><br />
<span style="font-family: Arial;"><br /></span>
<span style="font-family: Arial;">आम्ही</span><span style="font-family: Arial;"> </span><span style="font-family: Arial;">खाली उतरून आलो आणि निघालो पर्तीच्या दिशेने. आता आमचे पुढेचे ठिकाण होते झुलता पूल. सुजय आधी या ठिकाणी गेला होता. </span><span style="font-family: Arial;">ड्राइवर </span><span style="font-family: Arial;">आणि सुजय हे दोघे पण मला या जागे बद्दल काही सांगायला तयार नव्हते. मला ते फक्त "तू तिकडे गेल्यावर कळेल काय जागा आहे ती" असेच बोलत होते. मी </span><span style="font-family: Arial;"> </span><span style="font-family: Arial;">शिवथळ </span><span style="font-family: Arial;">घळ</span><span style="font-family: Arial;">ला आधी भेट दिली होती, पण हा झुलता पूल काय आहे ते मला माहीत नव्हते. म्हणूनच मला फार कुतूहल लागून राहीले होते या जागे बद्दल.</span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-blollAbwRMw/UsMEVsJlr6I/AAAAAAAACjM/2d5UPPtKkt0/s1600/43_big.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-blollAbwRMw/UsMEVsJlr6I/AAAAAAAACjM/2d5UPPtKkt0/s1600/43_big.jpg" height="240" width="320" /></a></div>
<span style="font-family: Arial;">झुलता पुलाकडे जाताना </span><span style="font-family: Arial;">ड्राइवरने </span><span style="font-family: Arial;">आम्हाला रस्त्याच्या बाजूला एके ठिकाणी फुलात गणपतीचे स्वरूप दिसत आहे असे सांगलीतले. येताना तो आम्हाला तेही दाखवणार होता. ३-४ किलो मीटर पुढे गेलो आणि झुलता पूल लांबून दिसला. रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली आणि आम्हाला चप्पल पुलाच्या याच बाजूला काढायला सांगितले. चांगल्या ऊनाने तापलेल्या जमिनीवर पाय ठेवत पण नव्हते आणि आम्हाला तर लोखंडी पूल पार करायचा होता. मी आणि सुजय जे गाडीतून बाहेर पडलो ते सरळ पाळायला लागलो. पूल सुसाट पार केला आणि देवळाच्या सावलीत जाऊन उभे राहिलो. हा झुळता पूल नदीच्या डोहा वर आहे. या डोहात बरेच मासे आहेत आणि डोहाच्या तीरावर देवीचे मंदिर आहे. या परिसरातले लोक डोहातल्या माश्यांना देवीचे माशे बोलता असे मला सुजयच्या </span><span style="font-family: Arial;">ड्राइवर</span><span style="font-family: Arial;"> कडुन कळाले. म्हणूनच या ठिकाणी मासेमारी होत नाही. नाहीतर कसले मोठे मासे आहेत या डोहात ते राहिले तरी असते का? देवाच्या करणामुळे राहिले होते आणि नाही तर एवढे सर्व मासे आजू-बाजूच्या गावकर्यांच्या पोटात असते. असो ! </span><br />
<span style="font-family: Arial;"><br /></span>
<span style="font-family: Arial;">आता बराच वेळ झाला म्हणून आम्ही निघालो परत घराकडे. ठरल्याप्रमाणे </span><span style="font-family: Arial;">ड्राइवर</span><span style="font-family: Arial;">ने स्वयंभू गणपतीच्या ठिकाणी गाडी थांबवली. पटा-पट आम्ही फुलात फुललेला गणपती पाहून घेतला आणि निघालो. बऱ्या पैकी उशीर झाला होता, म्हणून आम्ही जास्त वेळ न घालवता घराकडे पळालो. काकूंनी जेवणाची तयारी करून ठेवलीच होती. आम्ही फ्रेश होऊन येई पर्येंत जेवण वाढण्यात आले. गरम-गरम जेवण जेवलो आणि थोडा वेळ आराम करत बसलो. मस्त आराम केला आणि थोडेसे ऊन सरले म्हणून रायगडच्या दिशेने निघालो. </span><br />
<span style="font-family: Arial;"><br /></span>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-kKB_rfzD21o/UsMFZ56dPoI/AAAAAAAACjg/PPIWGMC-u7s/s1600/Raigad-ropeway.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-kKB_rfzD21o/UsMFZ56dPoI/AAAAAAAACjg/PPIWGMC-u7s/s1600/Raigad-ropeway.jpg" height="150" width="200" /></a></div>
<span style="font-family: Arial;">४ च्या दरम्यान रायगड रोप वे जावळ होतो. तिकीट काढले आणि बसलो रोप वे मध्ये. जस-जसी रोप वे वर जायला लागली तस-तसा सुजय कडक व्हायला लागला. बराच वेळ मला हे जाणवलेच नाही, पण मी जेव्हा सुजयला सांगितले की जरा या बाजूला हो मला एक फोटो काढायचा आहे. तेव्हा तो मला बोलला की जरा गप बस भाड्या, केबल कार बघ किती हलते आहे ते. याच्या पहिले मला माहीत नव्हते की सुजयला उंचीची भीती आहे. आता मला जाणवले मग मी कसला सुजयला सोडतोय. पहिल्यांदा सुजयला पिडायची संधी मिळाली होती, मी काय त्याला सोडणार होतो. सारखे त्याला मी जरा अस होना आणि तसा होना, असे माझे चालू होते. सुजय मात्र मला जरा गप्प बस ना रे तू. तो एवढेच फक्त माझ्याशी बोलत होता. </span><br />
<span style="font-family: Arial;"><br /></span>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-qSXIY5iHT1g/UsMFV_NDJmI/AAAAAAAACjc/8_cRi28_ZJY/s1600/1RaigadFort.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-qSXIY5iHT1g/UsMFV_NDJmI/AAAAAAAACjc/8_cRi28_ZJY/s1600/1RaigadFort.jpg" height="226" width="320" /></a></div>
<span style="font-family: Arial;">रोप वे तून रायगडचा परिसर फारच छान दिसत होता. १५ मिनटात आम्ही रायगडच्या माथ्यावर आलो. केबल कार थांबली आणि सुजयने श्वास सोडला. केबल कारच्या बाहेर येउन तो मला शिव्या घालायला लागला. </span><span style="font-family: Arial;">आता पुढे </span><span style="font-family: Arial;">रायगड</span><span style="font-family: Arial;"> किल्ला पायीच फिरायचा होता आणि आम्हाला अंधार व्हायच्या आत परत पायथा गाठायचा होता. पटा-पट आम्ही रायगडचा बराचसा भाग पाहायचा ठरवले आणि सुटलो. होळी माळ, बाजारपेठ, टकमक टोक, रान्यांचा महल्, मंत्रांचा महल, मंदिर, तलाव करत आम्ही मस्त फिरत-फिरत परत रोप वे कडे आलो. आता परत सुजयला मी पिडायला लागलो आणि सुजय मला शिव्या घालायला लागला. रोपवेत बसलो आणि सुजय परत कडक झाला. रोप वे तून उतरून आम्ही पर्तीच्या रस्त्याला लागलो आणि घराकडे निघालो. घरी पोहोचे पर्येंत सुजयचे बाबा ऑफीस मधून घरी परतले होते. आजचा दिवस फार मस्त गेला. सुजयच्या आई-बाबानी आम्हाला फारच फिरवले. आम्ही फ्रेश होऊन जेवायला खाली आलो. मस्त शानदार सुजयच्या आई-बाबान बरोबर आरामात जेवण चलले होते. आता मात्र सुजयच्या आई-बाबानी गोड शब्दात आमची कान उघडणी करायला सुरवात केली. मुद्दे होते एम.एस.सी. त्यानंतर पुढे काय? बाईक ट्रिप व अशी भटकंती कशाला आणि वगैरे-वगैरे…… </span><br />
<span style="font-family: Arial;"><br /></span><span style="font-family: Arial;">जेवण उरकून आम्ही सर्व गार्डन मधे मस्त आराम करत बसलो होतो आणि आता मात्र सुजयचे आई-बाबा आम्हाला आमच्या भल्याच सांगायला लागले. विशेष करून सुजयला कारण त्यांच्या मते सुजय कोणाचेच काही ऐकत नाही. आता सर्व चर्चा सुजयच्या वागणुकी बद्दल चालू होती. त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल. बराच वेळ या सर्व विषयावर चर्चा करून शेवटी सुजयचे आई-बाबा हतबल होऊन, मी सुजयला काही तरी समजवावे असे त्यांचे मत होते. उद्या सकाळी आम्हा सर्वांना लवकर मुंबईला निघायचे होते म्हणून सुजयच्या आई-बाबांनी आम्हाला झोपायला पाठवले. आम्ही कसले झोपतोय, रूम वर गेल्यावर परत या गोष्टीन वर चर्चा करायला लागलो. किंबहुना मी बराच वेळ सुजयचे डोके खात होतो. त्याने त्याच्या आई-बाबांचे सांगणे नीट ऐकायला हवे आणि </span><span style="font-family: Arial;">वगैरे-वगैरे</span><span style="font-family: Arial;">. बराच वेळ मी सुजयचे मजबूत डोके खाल्ले आणि यातच आम्ही झोपी गेलो.</span></div>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-22823968215265979462013-12-31T21:53:00.001+05:302013-12-31T21:53:56.563+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - विसावा दिवस (देवरुख ते महाड)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<span lang="MR" style="font-family: Mangal;">६ जून २००५</span>, <span lang="MR" style="font-family: Mangal;">अलार्म वाजल्या बरोबर ५.३० वाजता मी उठलो. प्रातविधी आवरले
आणि निघण्याच्या शेवटच्या तयारीला लागलो. आईच्या सुचनेचे सर्व पालन करत घरच्या
खिडक्या दरवाजे नीट लावून ६ च्या दरम्यान मी देवरुख सोडले. पांगेरी मार्गे जाणारा
रत्नागिरीच्या रस्त्याला लागलो. सकाळी बाईक चालवायला मस्त वाटत होते. पाऊण एक तासात बाव
नदीच्या फाट्यावर आलो. मला भूख लागली होती पण एवढ्या सकाळी कुठली टपरी उघडली असणार. कसा
बसा एक माणूस रस्त्याने जाताना दिसला त्याला मी जयगडला जाणारा रस्ता विचारून घेतला.
आम्ही सर्व गणपतीपुळ्याला जाताना जयगड किल्ला पाहायचा राहून गेला होता म्हणून मी
महाडला जायच्या आधी जयगड पाहून घेऊ असे मी ठरवले होते.</span><span lang="MR"> </span><o:p></o:p></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<br /></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;">जाकादेवी मार्गे मी दीड एक तासात जयगड बंदराला पोहोचलो. जाकादेवी वरुन जयगडला येताना मस्त वाटत होते. सकाळच्या वेळी या परिसरात मस्त गार वाटत होते. </span><span style="font-family: Mangal;">जयगड</span><span lang="MR" style="font-family: Mangal;"> बंदरावर एक-दोन माणसे सोडली तर फार कोणी नव्हते. काहीही उघडले नव्हते आणि रहदारी पण चालू झाली नव्हती. बंदरावर तसे
काही पाहण्यासारखे दिसले नाही, म्हणून मी तिकडच्या त्या एका-दोन माणसांना गडाकडे
जायचा रस्ता विचारून घेतला. जयगड किल्ला बंदराला लागूनच असलेल्या टेकडावर आहे. लगेच त्या दिशेने मी बाईक फिरवली आणि ते टेकाड चढून किल्ल्याच्या
दिशेने गेलो. किल्ल्याच्या बाहेर बाईक लावली आणि शिरलो आत. किल्ल्यात शिरलो आणि पाहोतोतर किल्ल्याची
फक्त तटबंदीच दिसून आली बाकी किल्ल्याचे सर्व अवशेष ढासळून गेले होते. मध्यभागी फक्त माळ रान होते</span>,
<span lang="MR" style="font-family: Mangal;">पण
चारी बाजूची तटबंदी मजबूत भक्कम राहिली होती.</span><br />
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><br /></span></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-C42Ycl0yBwY/UsLuhY5Iy2I/AAAAAAAACig/wLKEqDq__cw/s1600/12.JPG" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-C42Ycl0yBwY/UsLuhY5Iy2I/AAAAAAAACig/wLKEqDq__cw/s1600/12.JPG" height="181" width="320" /></a></div>
<span lang="MR" style="font-family: Mangal;">मी तटबंदी वरुन आरामात
एक फेर-फटका मारला. थोडा वेळ माळावर फिरत राहिलो आणि आलो किल्ल्याच्या बाहेर. या
सर्व फेर-फटक्यात आता ऊन डोक्यावर आले होते. बाईक काढली
आणि निघालो पर्तीच्या दिशेने. जयगड वरून भातगावचा ब्रिज घेतला आणि सावर्ड्याच्या दिशेने निघालो. भातगाव ते सवार्डा हा रस्ता मला पण नवीन होता. मधेच गाव लागले कि सावर्ड्याला जातो याची खात्री करून घ्यायचो आणि मग पुढे निघायचो. आता ऊन फारच रण-रणायला लागले होते. सुमारे एक-दीड तासाने मी </span><span style="font-family: Mangal;">सावर्ड्याला</span><span style="font-family: Mangal;"> पोहोचलो. फारच ऊन होते म्हणून आणि बाईक चालवून थोडा ब्रेक घ्यावा या कारणास्तव चहाचा ब्रेक
घेतला.</span><br />
<o:p></o:p></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<br /></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;">चहा घेत थोडा आराम केला व सुजयला पण फोन लावून घेतला. सुजयला सांगितले की संध्याकाळ पर्येंत मी महाडला पोहोचतो. छोट्याश्या ब्रेक मुळे जर बरे वाटले आणि निघालो पुढे. आता माझा पुढचा सर्व प्रवास राष्ट्रीय महामार्ग १७ </span><span lang="MR" style="font-family: Mangal;">वरुन होता. रस्त्याला रहदारी पण
फार होती, म्हणून बाईक जरा लक्षपूर्वक चालवावी लागत होती. आरामात सावर्डा ते चिपळूण हे अंतर एका तासात पार केले. आता मला मजबूत भूक लागली
होती. चिपळूण मधे हॉटेल अभिषेक जवळ थांबलो. मस्त माश्याची थाळी ऑर्डर केली. फ्रेश होऊन जेवण यायची वाट पाहत बसलो. जेवण आले आणि मी तुटून पडलो. जेवण आवरले आणि
हॉटेलच्या बाहेरच असलेल्या पानवल्या कडे पान खाल्ले. त्या पानवाल्याला पाहून मला पान खायची काय इच्छा झाली काय माहित. बाहेरच थोडा वेळ रेंगाळत बसलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला.</span><o:p></o:p></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<br /></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-_x1pUKntPYE/UsLvgAjCUkI/AAAAAAAACio/bK8QWx2jG7w/s1600/images.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-_x1pUKntPYE/UsLvgAjCUkI/AAAAAAAACio/bK8QWx2jG7w/s1600/images.jpg" /></a><span lang="MR" style="font-family: Mangal;">चिपळूण वरुन निघालो आणि आरामात बाईक चालवत परशुराम घाट चढायला लागलो. परशुराम घाटात परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. मी फिरलो मंदिराच्या दिशेने. मंदिर फारच प्राचीन आहे.
मंदिराच्या बाजूने फेर-फटका मारला व परशुरामाचे दर्शन घेऊन निघालो पुढच्या
दिशेने. हळू-हळू बाईक चालवत लोटे करत भरणा नाका</span>, <span lang="MR" style="font-family: Mangal;">नातूनगर पाठी टाकत निघालो आणि कशेडी घाटाच्या पायथ्याशी आलो. बाईक चालवून कंटाळा आला, म्हणून एक छोटा ब्रेक घेतला. आता पुढे घाटात बाईक चालवायची होती, त्यामुळे मी जर तोंडावर पाणी मारून फ्रेश होऊन घेतले आणि लागलो घाट चढायला. कशेडी घाट हा कोकणातील सर्वात मोठा आणि फार वळणा-वळनांचा
घाट आहे. आरामात हळू-हळू एका पाठो-पाठ एक वळण पाठी टाकत मी घाट चढत होतो. अर्ध्या तासात मी
घाट चढून कशेडीच्या माथ्यावर होतो. आता मात्र माझे बुड दुखायला लागले म्हणून मी जर थांबलो. बाईक लावली आणि तिकडच्या टपरीवर चहा घेतला. तिकडेच उभा राहून बुडाला थोडा वेळ आराम दिला आणि निघालो घाट उतरायला.</span><o:p></o:p></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<br /></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;">घाट उतरताना फार ऊनाचा त्रास होत नव्हता. कशेडी घाटाच्या गोव्या कडून मुंबई कडे जाताना घाटाच्या या बाजूच्या बर्यापैकी झाडी आहे. त्यामुळे बाईक चालवायला जर बरे वाटत होते. आरामात घाट उतरून </span><span lang="MR">४</span><span lang="MR" style="font-family: Mangal;">च्या दरम्यान मी पोलादपूरला आलो. इकडे पण एक-दोन मिनिटे पाय मोकळे करायला ब्रेक घेतला. सुजयला फोन लावून त्याच्या घराकडे कसे यायचे हे
विचारून घेतले. फोन ठेवून लगेच निघालो महाडच्या दिशेने. अर्ध्या एक
तासात मी महाच्या अलीकडे बिरवाडीच्या फाट्यावर पोहोचलो. फाट्यावरून उजवीकडे महाड-बिरवाडी एम.आई.डी.सी त घुसलो. सुजयला तिथून त्याच्या घराकडे कसे यायचे हे
विचारले. सुजयने मला व्यवस्थित मार्ग सांगितला आणि मी नोवार्तीस कॉलनी मधे घुसलो. सुजयचे
बाबा नोवार्तीस महाड प्लाँटचे जी.एम. आहेत. या कॉलनीच्या मध्यभागी त्यांच्या एकट्याचाच बंगला आहे. बंगल्याच्या
बाहेरच सुजय माझी वाट पाहत होता. बंगल्याच्या आत ग्यारेज मध्ये एका बाजूला बाईक लावली
आणि मी माळकटलेल्या अवस्थेत त्यांच्या बंगल्यात शिरलो.</span><o:p></o:p></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<br /></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;">सुजयच्या आई-बाबान बरोबर
माझी फार वर्षां पासूनची ओळख होती. तरी पण त्या बंगल्यात आणि माझ्या या अवतारामुळे
मला न्यूनगंड वाटत होता. त्यांनी माझी इकड-तिकडची विचार पूस करून, फ्रेश व्हायला पाठवले. सुजय मला त्याच्या रूम मध्ये वरती घेऊन गेला आणि फ्रेश व्हायला दिले. फ्रेश होऊन आम्ही परत खाली आलो. सुजयच्या बाबांनी रायगड रोड वर बरीच जमीन
घेतली होती. तिकडे ते बऱ्याच प्रकारची फळ बागायत करत होते. आम्हाला ते सर्व दाखवायला
घेऊन गेले. शेतवर गेलो आणि सुजयच्या बाबांनी कहरच केला. शेतावर गेल्या-गेल्या शर्ट काढले व कुदळ घेऊन
बागेत काम करायला लागले. मी हे पाहून स्तब्धच झालो. </span><span lang="MR" style="font-family: Mangal;">पण ते मात्र या कामाचा फार आनंद लूटत
होते, हे मला जाणवले. मग आम्ही पण घुसलो त्यांच्या बरोबर शेतातले काम करायला. थोडा
वेळ बागेत घाम गाळून शेतातल्या समान ठेवण्याच्या घराच्या ओटीवर येऊन बसलो. पाणी
पिऊन आराम केला आणि आम्ही परत शेतात फेर-फटका मारायला लागलो. आता सूर्य मावळायला
लागला आणि आम्ही घराकडे परतलो. घरी आलो, फ्रेश होऊन बराच वेळ सुजयचे आई-बाबा
आमच्या बरोबर गप्पा मारत होते. ते आम्हाला इकड-तिकडचे प्रश्ना विचारात होते, </span><span lang="MR" style="font-family: Mangal;">विशेष करून मला. मुळात सर्वात जास्त
प्रश्नांवर जोर होता तो आम्ही "बाईक ने एवढ्या लांब कशाला फिरायच आणि वगैरे-वगैरे".
बराच वेळ आमच्यात गप्पा चलल्या होत्या. आता मात्र सुजयच्या आई-बाबांनी मला त्या
वातावरणात थोडेशे कंफर्टबल करून घेतले होते.</span><o:p></o:p></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<br /></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;">सुजयच्या या घरात खानसमा
पण आहे</span>, <span lang="MR" style="font-family: Mangal;">त्यानी सर्व जेवण तयार
करून ठेवले होते. सुजयच्या बाबांचे मित्र महाडचे डी.वाय.एस.पी आज सुजयच्या घरी परिवारासाहित जेवायला येणार होते. आम्ही त्यांची वाट पाहत होतो. ठरलेल्या वेळे
प्रमाणे ते आले आणि आम्ही सर्व त्यांचे स्वागत करायला गेटकडे गेलो. ते स्वतः त्यांची लाल दिव्याची गाडी चालवत आले होते. गाडीच्या बाहेर पडले आणि मी त्यांची ती
पर्सनॅलिटी पाहून परत एकदा माझा न्यूनगंड उभारला. वयाने ते सुजयच्या बाबा पेक्षा
बरेच लहान असावेत पण कसली कडक पर्सनॅलिटी होती. सुजयच्या बाबांनी सर्वान बरोबर माझी सुजयचा मित्र म्हणून ओळख करून दिली. सर्व बंगल्यात जाऊन बराच वेळ गप्पा मारू लागलो. <span lang="MR" style="font-family: Mangal;">वास्तविक सुजयचे आई-बाबा आणि त्यांचे मित्र व परिवारा मध्येच चर्चा चालू होती. आम्ही दोघे मात्र शांत पणे त्यांच्या चर्चा ऐकत होते. अ</span><span lang="MR" style="font-family: Mangal;">धून-मधून एखाद-दुसरा प्रश्न विचारला तर थोडक्यात उत्तर द्यायचो. </span>आता परत एकदा सगळ्यांनी मला थोडेसे कंफर्टबल करून घेतले. सर्व आता जेवणाच्या टेबल वर जमलो आणि जेवता-जेवता गप्पा करायला लागले.</span><o:p></o:p></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<br /></div>
<div style="margin: 0in 0in 0.0001pt; text-align: left;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;">जेवण अवरले आणि पाहुणे मंडळींचा निरोप घ्यायला बाहेर अलो. पाहुण्यांना टा-टा बाय-बाय करताना सुजयच्या बाबांनी मस्ती म्हणून त्यांना सांगितले कि "कधी तरी आम्हाला पण लाल दिव्याची गाडी चालवायला द्या". मग त्यांचे मित्र म्हणाले "तुमच्या साठी कधी पण". दोन मोठ्या माणसांमध्ये आमच्या सारखीच मस्ती चालली हे पाहून जरा निराळे वाटेल. </span><span style="font-family: Mangal;">पाहुण्यांचा निरोप घेऊन </span><span style="font-family: Mangal;">सर्व परत गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने, मी आज बाईक चालवून फार थकलो असेन म्हणून सुजयच्या आई-बाबांनी आम्हाला झोपायला
पाठवले. आम्ही दोघे रूम मध्ये गेलो आणि थोडा वेळ टंगळ-मंगळ करत झोपी गेलो. </span></div>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-81806320931151104042013-12-28T09:49:00.002+05:302014-01-30T15:00:07.150+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - अठरावा आणि एकोणिसावा दिवस (देवारुखातच)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
४ जून २००५, कालच्या १७० किलोमीटरच्या बाईक ट्रीपने आई फारच थकली होती. मी तसा ही फार उशिरा उठतो, जो पर्येंत कोणी मला उठवत नाही तो पर्येंत मी उठतच नाही. थकल्यामुळे आई पण उशिराने उठली. सर्व आवरून नाश्ता केला आणि आम्ही बाहेर आमच्या कामाला गेलो.<br />
<br />
दुपारी सर्व कामे आवरून आम्ही परत घरी आलो. जेवण उरकून घेतले आणि आराम करून जरा झोपून पण घेतले. आईचे उद्याचे मुंबईला जाण्याचे पर्तीचे एस.टी. चे तिकीट होते. आईने घरात वापरायला लागणारे सर्व सामान बाहेर काढले होते. आता त्या सर्व सामानाची बांधा-बांध करायला लागली. सर्व काम आवरून आई आमच्या देवरुखच्या घरच्या शेजार-पाजार्यांकडे कडे भेटायला गेली.शेजार्यान बरोबर गप्पा-टप्पा उरकून आई घरी आली आणि जेवणाची सोय करायला लागली.<br />
<br />
संध्याकाळी लवकरच जेवण उरकून आई ने तिची बॅग भरून उद्या सकाळी निघायची तयारी करून घेतली आणि मला बऱ्याच सूचना द्यायला लागली. येताना सर्व दरवाजे-खिडक्या नीट लावून ये, बाईक आरामात चालव, एका दिवसात देवरुख ते मुंबई प्रवास करून नकोस, गरज लागली तर महाड मधे आईच्या ऑफीस चे (एम. आई. डी. सी) चे विश्रामगृह आहे तिकडे राहा आणि वगैरे-वगैरे बऱ्याच सूचना होत्या.<br />
<br />
सर्व सूचनांना मी हो...हो असे म्हणत आम्ही बराच वेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत बसलो आणि थोड्या वेळाने झोपी गेलो.<br />
<br />
५ जून २००५, सकाळची आईची मुंबईला परतीच्या गाडी मुळे आईने मला उठवले. आई तर आधीच उठली होती. तिची सर्व तयारी करून तिने माझ्यासाठी नाश्ता आणि जेवण पण तयार करून ठेवले होते. वास्तविक ती एवढी थकली होती आणि आता परत ८-९ तासांचा एस.टी. चा प्रवास होतच. तरी पण एवढ्या सकाळी सर्व करून ठेवले होते. यालाच तर आईची माया म्हणावी असे मला वाटते. आम्ही दोघांनी नाश्ता उरकून घेतला आणि निघायची तयारी केली.<br />
<br />
९ च्या दरम्यान आईची एस.टी. होती. मी आईला देवरुख एस.टी. स्टॅंडला घेऊन गेलो. बाईक एका बाजूला लावुन आईला एस.टी. मध्ये बसवून दिले. आईची एस.टी. सुटली आणि मी परत घरी येउन पुन्हा झोपी गेलो. तसे मला करायला काय काम नव्हते. मस्त दुपार पर्येंत झोप काढून घेतली. फ्रेश होऊन आईने केलेले जेवण जेवुन घेतले. उद्याच्या माझ्या निघण्याच्या तयारीला लागलो. मस्त आरामात काम आवरून मी आत्ता पर्येंत झालेल्या बाईक ट्रिपचा विचार करत बसलो. एवढ्यात मला सुजयचा फोन आला, की तो महाडला आलेला आहे. सुजय मी आता कुठे आहे याची विचारपूस करायला लागला. सुजयचे बाबा महाड नॉवरटिसच्या प्लँटचे जि.एम. आहेत आणि त्याचे बरेचदा मुंबई-महाड येणे जाणे होत असते. त्यांच्या बरोबर सुजय परत महाडला आला होता. कारण मी परत मुंबईला येताना सुजय माझ्या बरोबर बाईकने येणार होता.<br />
<br />
मी त्याला माझा उद्याच प्लान सांगितला त्याप्रमाणे उद्या संध्याकाळ पर्येंत महाडला पोहोचतो असे सांगितले. उद्याची निघायची सर्व तयारी करत मी बराच वेळ रेंगाळत बसलो होतो. बरेच दिवस खडतर बाईक ट्रिपचे आणि आरामाचे दिवस आता संपले हा विचार करत कधी संध्याकाळ झाली ते कळलेच नाही. मला आईचा मुंबईला पोहोचल्याचा फोन आला. दोघांनी एकमेकांची विचार पूस करून घेतली आणि मी माझी उद्याची शेवटची बांधा-बांध करायला लागलो. सकाळीच आईने दोन्ही वेळेला पुरणारे जेवण बनवले होते. सर्व काम आवरून मी ते जेवण जेवून घेतले. जेवण झाल्यावर सर्व आवरले आणि स्लीपिंग बॅग पसरवून घेतली. उद्या सकाळी लवकर उठायचे होते म्हणून अलार्म लावून झोपी गेलो. </div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-3664032366256676762013-12-27T00:59:00.000+05:302014-01-30T14:58:26.236+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - सतरावा दिवस (आईचे रत्नागिरी जिल्ह्यातले १७० किलोमीटर)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: left;">
३ जून २००५, मी ठरवल्याप्रमाणे आईला तिच्या सर्व देवरुख जवळच्या नातेवाईकांन कडे घेऊन जाणार होतो. याची सुरवात तर कालच कोसुंब मधे येऊन केली. सकाळी उजडायच्या आता आम्ही उठलो. सर्व तयारी करून चहा नाष्टा उरकून आईच्या मामींचा म्हणजे माझ्या आजींचा निरोप घेतला आणि निघालो पुढे. कोसुंब वरून आम्ही निघालो ते संगमेश्वर मार्गे कारभाटल्यात गेलो. <br />
<br /></div>
कारभाटल्यात जाण्यासाठी नदीच्या काठेने जावे लागते. मस्त निसर्गरम्य परिसर आहे. कारभाटल्यात आईचे मामा आजोबा राहतात म्हणजे माझ्या आजोबांचे सख्खे मामा. त्यांचे वय ९७ होते तरी पण ते तसे काटक होते. एस.टी. ने एकटे प्रवास करायचे. त्यांच्या कडे एक विशिष्ट प्रकारचे आंब्याचे झाड आहे. आंबा चुपायचा आहे पण त्याच्या रस दह्या सारखा लागत होता, म्हणून त्या जातीच्या आंब्याला तिकडचे लोक दही आंबा बोलायचे. थोडा वेळ त्यांच्याकडे आराम करून मी बरेचशे दही आंबे हाडले आणि तो पर्येंत आई आपल्या सर्व नातेवाईकांशी गप्पा मारत बसली. त्यांच्या गप्पा मारुन आणि माझे आंबे हाणून झाल्यावर आम्ही निघालो, पुढे रत्नागिरीच्या दिशेने. परत संगमेश्वर पार करून मुंबई गोवा महामार्गाने आम्ही हातखांब्याच्या फाट्यावर आलो. आता ऊन डोक्यावर यायला लागले होते आणि एक तास भर बाईक वर बसून आईला थोडा त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही थांबलो आणि मला पण बाईक मधे पेट्रोल घालायचे होते. बाईकला पेट्रोल पाजून आम्ही पुढे निघालो आमच्या गावी टेंब्यला जायला.
<br />
<br />
<div style="text-align: left;">
रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन सोडून कुवारबाव पार करताच साळवी स्टॉपच्या फाट्यावर डावीकडे वळलो आणि काझर घाटीच्या रस्त्याला लागलो. या रस्त्याला लगताच्या आईला तिचे चुलत काका, मधु काकांचे घर याच रस्त्याला आहे असे जाणवले. मग काय माझी सवारी या दिशेने गेली. मधु काकांचे घर रस्त्याला लागूनच आहे....वास्तविक माझे हे आजोबा, पण मी लहानपणा पासूनच आई तिच्या मामा-काकांना ज्या नावाने संबोधीतते त्याच नावाने मी त्यांना संबोधित असतो. पण हे मात्र त्यांच्या कुठे उल्लेख करीत असें तर. मात्र त्यांच्या पुढया आजोबा-आजीच म्हणत असतो. <br />
<br />
मधु आजोबांकडे कधीही आणि कुठल्या ही वेळी गेलो तर काही ना काही तरी खाल्ल्या शिवाय ते पाठावतच नाहीत. या आजी-आजोबांचा आग्रह फारच असतो. मग काय त्यांच्या आग्रह आम्हाला मोडवे ना आणि त्याचा कडे नाष्टा करत गप्पा मारत बसलो. थोडा वेळ गप्पा आणि आराम करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. काझर घाटी पार करून आम्ही टेंबे गाव गाठले. काझर घाटी हा परिसर फरच छान आहे सह्याद्री कडून वाहत ऐणारी नदी रत्नागिरीच्या समुद्रात विलीन होणारी आणि आम्ही तिच्या कडेने गती ने चललो होतो. टेंब्याच्या आमच्या साळव्यांच्या ग्राम देवाच्या देवळाकडे आम्ही वळलो. <br />
<br />
देवळापाशी बाईक लावली आणि शिरलो देवळात. कोकणातील ग्राम देवतेची देवळे हि वाड्यापासून बरीच लांब असतात. देवळाच्या आजुबाजूला तशी फारशी वस्ती नसते. त्यामुळे देवळात फारच शांतता होती. मला तर अश्या शांत देवळात फारच बरे वाटते. आई नेहमी ग्राम देवतेच्या देवळात येताना आपली सर्व तयारी करून येते. नारळ, खण, तूपाचे दिवे, तांदूळ, अगरबत्ती, हळद-कुंकू, काहीतरी देवाला गोड आणि वगैरे-वगैरे पूजेचे लागणारे सर्व साहित्य. माझा वास्तविक देवाला या सर्व गोष्टी द्याव्या यावर फारसा विश्वास नाही. मी मात्र देवला भेटण्यासाठी नक्की जात असतो. मी गाभार्यातील सर्व देवांच्या पाया पडून देवळाच्या सभा मंडपात आराम करत व शांततेचा आनंद लुटत बसलो. आई मात्र तिने आणलेले सर्व पूजेचे सहित्त्य काढण्यात गुंग होती आणि मी लुटत असलेल्या शांततेच्या आनंदात विरजण घालत होती. ती मला सारखा आग्रह करत होती कि माझ्या हस्ते आणलेले सर्व देवाचे साहित्य देवाला अर्पण करावे. शेवटी कंटाळून का होईना मी तिची ती इच्छा पटा-पट पूर्ण केली व परत शांततेचा आनंद लुटायला लागलो. आता ऊन चांगलेच रण-रणायला लागले होते, म्हणून आम्ही बराच वेळ देवळाच्या सभा मंडपात आराम करत बसलो. देवाशी बराच संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला. <br />
<br />
टेंबे हे आमचे मूळ गाव आणि बर्याच वर्षां पुर्वी आमचे पूर्वज टेंबे सोडून टेंब्या पासून २५ एक किलो मीटर वर असलेल्या पुनस या गावी स्थायीक झाले आणि तिकडची खोतगिरी करायला लागले. माझ्या बाबांचे चुलत काकांची घरे तिकडे आहेत. आमचे एकही नातेवाईक टेंब्यात नाही आहे म्हणुन नुसते देवळ्यातूनच आम्ही पुढे पुनसला निघालो. पुनसला पण जाताना बराचसा रस्ता नदी काठून आहे. मस्त निसर्गाचा आनंद लुटत आम्ही अर्ध्या तासात पुनस गाठले. पण या अर्ध्या तासात ऊनाच्या आणि गरम्याचा फरच त्रास झाला होता. विशेष करून आईला आणि साहजिक आहे. पुनसेत रस्त्याला लागूनच बाबांचे सुरेश काका यांचे घर आहे. सर्व त्यांना सुरेश तात्या असे संबोधितात. नेहमी आम्ही पुनसेत गेलो की सुरेश तात्यांकडे वस्ती करायचो. म्हणून पहिल त्यांच्या कडे थांबलो. सुरेश तात्या आणि त्याची फॅमिली शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कडे निवडणुकीच्या तयारी ची गडबड होती. पण गडबडी तून सुद्धा त्यांनी आमचे आदरतिथ्य करायचे काही सोडले नाही. पण आम्हीच त्यांना खाण्याचा फार काही घाट घालू नका असे सांगितले. आमचे पोट तसे बऱ्या पैकी भरले होते. फक्त आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि चहा घेतला. मी बाईक वरून एवढ्या लांब आलो या बद्दल त्यांना फारच कौतुक वाटत होते. असो! <br />
<br />
सुरेश तात्यांचा मोठ्या मुलाने आम्हाला त्या गडबडीतून सुद्धा वेळ काढून पुनसेच्या ग्राम देवतेच्या देवळात घेऊन गेले आणि मग आमचे मूळ घर दत्ताराम तात्यांन कडे घेऊन गेला. पण त्यांच्या घरात कोणीच नव्हते म्हणून मग मनोहर तात्यांच्या घरा कढे सोडले. मनोहर तात्यांनी घर नवीनचे बांधेल होते. बराच वेळ मनोहर तात्यांच्या घरी आम्ही गप्पा मारत बसलो. यांच्याकडे आम्हाला जेवणाचा फारच आग्रह होऊ लागला आणि तो मोडता आला हि नाही. बराच वेळ ऊनात फिरून आईला पण त्रास झाला होता, म्हणून आम्ही जेवण उरकून आराम करत गप्पा टाकत होतो. बराच वेळ आराम झाला त्यात आईला पण जरा बरे वाटले. थोडासा ऊनाचा मारा पण कमी होईल म्हणून आम्ही सर्वांचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. आता आमचे एकच ठिकाण राहीले होते, कोरले. आईच्या सख्या काकांकडे, आप्पा आजोबांकडे. पुनस सोडले आणि देवढे मार्गे कोर्ल्याच्या रस्त्याला लागलो. अंदाजे २०-२५ किलोमीटरचे हे अंतर आम्ही एका तासात पार केले. मी आधीच काही दिवसान पूर्वी कोर्ल्यात आप्पा आजोबांच्या कडे येऊन गेलो होतो, म्हणून घरा कडचा रस्ता मला माहिती होता. आम्ही सरळ घरीच गेलो. आप्पा आजोबा आणि आजींना त्यांची पुतणी आल्या बद्दल फारच आनंद झाला. बराच वेळ त्यांचात गप्पा चालल्या होत्या. चहा आणि संध्याकाळचा नाष्टा घेऊन परत सर्व गप्पान मध्ये रंगले. थोड्या वेळाने मात्र मी आईला बोललो अंधार पडायच्या आत आपण देवरुखला पोहोचलो पाहिजे. या वेळी पण आप्पा आजोबा आणि आजींने आम्हाला राहायचा आग्रह फारच चालू होता. मात्र आईनेच उद्या देवरुखात काम आहे म्हणून त्यांचा आग्रह मोडला. वास्तविक त्यांचा हा प्रेमाचा आग्रह आम्हाला मोडवत नव्हता. पण काय करणार कामे होतीच ना आणि शिवाय मी काही दिवसान पूर्वीच कोर्ल्यात राहून गेलो होतोच की.... <br />
<br />
निघताना आज पण आप्पा आजोबांनी गोणी भरून आंबे बाहेर काढले. आता एवढे आंबे आम्हाला बाईक वर न्हायला कसे जमणार? तरी पण आप्पा आजोबा सर्व आंबे घेऊन जा असे आग्रह करत होते. त्यांचा मान राखायला म्हणून आईने पिशवी भरून आंबे घेतले आणि निघालो देवरुखच्या दिशेने. आता हळू-हळू बाईक चालवत आम्ही चाललो होतो. साखरपा ते देवरुख हा रस्ता फार वळणा-वळणांचा आहे आणि आता अंधार पडायची वेळ पण झाली होती. आज दिवस भराची बाईक भटकंती करून आम्ही बरोबर अंधार पडताना देवरुखला आमच्या घरी पोहोचलो. <br />
<br />
आज दिवस भराच्या जवळ-जवळ १७० किलोमीटरचा बाईक प्रवसामुळे आई फारच थकली होती, पण ते सहाजिकच होते. वयाच्या 55नव्या वर्षी बाईक वर फिरणे हे तर फार मोठे धाडसाचे काम आहेच. पण हा दिवस भराचा कठीण बाईक प्रवास आई ने फार जिद्दीने पार पाडला. आता मात्र ती फारच थकली होती. मी तिला काही जेवल्या करून नकोस असे सांगितले आणि बाहेरून जेवायला घेऊन आलो. जेवण उरकून आम्ही झोपी गेलो. </div>
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0Ratnagiri, Maharashtra, India16.990215 73.31202329999996416.929474 73.231342299999966 17.050956 73.392704299999963tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-53665307599204052512013-12-25T20:10:00.001+05:302013-12-25T20:35:31.925+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - बारावा, तेरावा, चौदावा, पंधरावा आणि सोळावा दिवस (देवरुख मधेच आराम व वर्षभराची कामे)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
२९ मे २००५ - ३० मे २००५, मे महिन्याच्या गरम्याच्या दिवसात बरेच दिवस बाईक भ्रमंती करून मी फारच थकलो होतो आणि माझी आई पण मस्त ३-४ दिवसांची सुट्टी घेऊन देवरुखला येणार होती. म्हणून मी फार काही न करता मस्त २ दिवस आराम करत घरीच बसून राहिलो. सकाळी किंवा दुपारी जेव्हा केव्हा जाग येईल तेव्हा उठायचे आणि उठल्या बरोबरचे सर्व विधी उरकून नाष्टा किंवा सरळ जेवायला जायचे असे करायचो. नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण एवढ्या पुर्तीच घराबाहेर पडायचे आणि अधून-मधून आमच्या बाजूच्या खोलीत भाड्याने राहणारे एन.एच.पी.सी. चे इंजिनियर हरीलाल आणि कुलकर्णी बरोबर गप्पा मारायच्या हीच माझी दिनचर्या होती.<br />
<br />
३१ मे २००५, दोन दिवस नुसते घरात बसून आराम करून आता मला कंटाळा आला होतो म्हणून मी मार्लेश्वरला जायचे ठरवले. ११ च्या दरम्यान मला जाग आली तेव्हा उठलो. सर्व विधी उरकून तयार होऊन निघालो मार्लेश्वरच्या दिशेने. देवरुख सह्याद्री नगरच्या नाक्यावर मी मिसळ-पावचा नाष्टा केला व आरामात चहा घेत बसलो आणि थोड्या वेळाने निघालो मार्लेश्वरच्या दिशेने. मस्त आरामात एक तास भराची बाईक चालवून १७ किलोमीटरचे अंतर पार करून मार्लेश्वरचा पायथा गाठला. बाईक सावलीत लावली आणि लागलो मार्लेश्वराचे चढण चढायला. आरामात अर्ध्या तासात मी मार्लेश्वराच्या गुहे कडे होतो. चढण चढल्या मुळे थोडासा दम लागला म्हणून थोडावेळ बाहेरच आराम करत बसलो. बरेच दिवस आंघोळ केली नव्हती म्हणून खाली मार्लेश्वरच्या धब-धब्ब्या कडे गेलो. मस्त थंड गार पाण्याच्या धब-धब्ब्या खाली आंघोळ करून घेतली आणि कपडे बदलून परत वरती मार्लेश्वराच्या गुहारूपी मंदिरा कडे आलो. गुहेत जाऊन मार्लेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले आणि थोडावेळ गुहेतच एका बाजूला बसून देवाचे नाव घेत मार्लेश्वराच्या रूपाकडे पाहत बसलो. मार्लेश्वराच्या गुहेत विजेचे दिवे नाही आहेत म्हणून सर्वत्र अंधार असतो फक्त गुहेच्या छोट्याश्या प्रवेश दारातून येणारा उजेड आणि मार्लेश्वराच्या पिंडी भवती लावलेल्या समयांचा प्रकाश असतो. त्या अंधुक प्रकाशात बराच वेळ बसून मनोसोक्त मार्लेश्वराचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. बाहेरून लांबवर असलेला मार्लेश्वराचा १२ ही महिने वाहणारा धब-धब्बा पाहिला आणि परमेश्वराची व निसर्गाची काय किमया आहे याची जाणीव झाली. हा निसर्गाचा वारसा मला शांतपणे एक तास भर उपभोगता आला या बद्दल परमेश्वराचे मी आभार मानले. एवढ्या मे महिन्याच्या गर्मीत सर्वत्र नदी, नाले सुकतात. विहिरींतले हि पाणी आटते. पण हा धब-धब्बा मात्र १२ ही महिने चालू असतो. मे महिन्यात पाणी बारीक असते तरीही धब-धब्बा मात्र चालु असतो आणि पाणी पण थंडगार. हीच तर निसर्गाची निराळी आणि चमत्कारीक किमया आहे.<br />
<br />
निसर्गाचे आणि परमेश्वराचे या दिलेल्या देणगीचे मी आभार मानून पुन्हा एकदा मार्लेश्वराला दंडवत केले आणि डोंगर उतरायला लागलो. खाली उतरलो तर ४ वाजून गेले होते आता मला फार भूक पण लागली होती. मस्त मार्लेश्वराच्या पायथ्याशी गरम-गरम भजी व मिसळ पाव खाल्ला आणि निघालो घरी देवरुखच्या दिशेने. आता थोडा सूर्याचा मारा पण कमी झाला व मस्त वारा पण सुटला होता. परत देवरुखच्या सह्याद्री नगरच्या नाक्यावर आलो आणि आरामात चहा मारत बसलो. अंधार पडे पर्येंत तिकडेच बसून २-४ चहा मारल्या आणि मग घरी गेलो. घरी येऊन बराच वेळ आराम केला मग जेवायला गेलो. जेवण उरकून हरीलाल आणि कुलकर्णी बरोबर गप्पा मारुन झोपी गेलो.<br />
<br />
१ जुन २००५, आज आई मुंबई वरुन देवरुखसाठी पहाटेच्या मलकापूर गाडीने निघाली. महाड जवळ आल्यावर मला आईने फोन ही केला होतो आणि तिला देवरुख एस.टी. स्टॅंडला घेण्यास येण्यासाठी पण सांगितले. तत्पूर्वी आई येणार म्हणून मी टॅंकरचे पाणी पण मागवले आणि घरच्या आजुबाजूचा परिसर झाडून घेतला. दुपारचे जेवण जेवुन मी आईच्या फोनची वाट पाहत बसलो. ठरलेल्या वेळेत आईची एस.टी. आली आणि मी आईला देवरुख एस.टी. स्टॅंड वरुन घरी घेऊन आलो. प्रवासातून आई थकून आल्यामुळे तिने आराम केला आणि मग संध्याकाळी सर्व इकड-तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. आईने घरीच जेवण बनवले आणि रात्री झोपी गेलो.<br />
<br />
२ जुन २००५, आई कोकणात आल्यावर घरातली कामे आणि घरा संबंधातली बाहेरची कामे यातच वेळ जातो. आज ही आईचा यातच वेळ जाणार होता आणि मी आईला या सर्व कामा साठी वेळ देणे आवश्यक होते.<br />
<br />
मी आईला घेऊन ग्रामपंचायतीच्या ऑफीस मधे गेलो आणि मग महावितरणाच्या पण. वर्षभराची सर्व बिले आई एकत्रच भरते, हि सर्व कामे करायची होती. दुपार पर्येंत सर्व कामे उरकून घरी दोघेही आराम करत बसलो. संध्याकाळी आई शेजारपाजारच्या लोकांकडे जाऊन उरलेली सर्व कामे व त्यांच्या बरोबर भेटीगाठी करून आली. काळोख व्हायच्या आधी आम्ही आईच्या सख्या मामांच्या घरी कोसुंबला, देवरुखहून ७-८ किलोमीटर वर गेलो. आईच्या २ सख्या माम्या तिकडे राहत होत्या, फार प्रेमळ होत्या त्या. मस्त रात्री जेवणाचा बेत होता त्यांच्या कडे. आईच्या माम्या सुगरण होत्या. जेवण उरकून मस्त माम्या, भाची आणि नातवा मध्ये गप्पा रंगल्या व नंतर झोपी गेलो. </div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-10217882635992125222013-12-25T16:06:00.000+05:302013-12-25T16:06:00.661+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - अकरावा दिवस (कोरले ते देवरुख)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal">
</div>
<div class="MsoNormal">
२८ मे २००५, जशी सकाळी जाग आली तेव्हा मी उठलो. तसे पाहिला गेले तर फार उशिराच जाग आली होती. पण आजीने नाष्ट्याला केले पोहे उशिरा का होई ना मी खाल्ले आणि चहा घेऊन आरामात माझे सर्व व्यवहार चालले होते. वास्तविक आंघोळ आणि बाकीचे इकड-तिकडचे करत करत जेवणाची वेळ झाली हे कळले पण नाही. कालच्या शाकाहारी जेवणा नंतर आज बेत होता मांसाहाराचा. आप्पा आजोबांनी मी उठायच्या आधीच कोंबडी आणवली होती. आज पण चिकन मध्ये मस्त ओले काजू...माझी तर काय मस्त मेजवानीच होती आणि या बरोबर मला आवडतात म्हणून आंबे....</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
मस्त जेवणावर ताव मारला आणि आप्पा आजोबांकडे निघण्याची परवानगी मागायला लागलो. मला त्यांनी अजुन काही दिवस राहा असा आग्रह धरला होता, पण मी त्यांचा फार जास्त मन नाही राखू शकलो. मला देवरुखात काही कामे आहे असे बोलून निघण्याची तयारी करायला लागलो. वास्तविक मला तसे काही फार काम नव्हते पण २ दिवसात आईला देवरुखला बोलावून घेऊन आमची घराची राहिलेली काही कामे होती ती उरकून घ्यायची होती. आई येई पर्येंत मी मस्त निवांत घरात राहून आराम करून घेणार होतो. आठ-दहा दिवसांच्या बाईक ट्रीप मुळे फार थकलो होतो. तस पाहिलं गेल तर आप्पा आजोबांकडे पण आराम करता आला असता पण कशाला आजी-आजोबांना उगाच त्रास द्यायचा अशा विचाराने मी देवरुखला जायचा निर्णय घेतला.</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
सर्व सामान आवरून आजी-आजोबांचा निरोप घेण्यास निघालोच तर आप्पा आजोबांनी माझ्यासाठी एक गोण भरून हापूस आंबे बाईक जवळ काढून ठेवले. हे एवढे आंबे मी बाईक वरून कसे नेणार आणि मी एवढे आंबे एकटा तरी कधी खाणार असे बोलायला लागलो. मात्र या वेळेला आप्पा आजोबांनी मला गप्प करून सांगितले आई येणार आहे ना मग दे तिला. आता पण आणि काही नाही, बाईक वर कसे न्यायचे ते मी बघतो असे बोलत सुतळ कोठून तरी आले आणि बाईक वर आंब्याची गोण बांधायला घेतली. पण गोण एवढी मोठी होती की बाईक वर बांधणे फार कठीण जात होते. म्हणून मी गोणीतले बरेच से आंबे मी माझ्या बॅगेत टाकून घेतले आणि मग उरलेले बाईक वर गोणी सहित बांधले.</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<a href="http://2.bp.blogspot.com/-cS7r10l5aBg/UVEruBFWPoI/AAAAAAAAB4w/R43h3d0FI08/s1600/32000040.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-cS7r10l5aBg/UVEruBFWPoI/AAAAAAAAB4w/R43h3d0FI08/s320/32000040.jpg" height="212" width="320" /></a>आजी-आजोबांचा निरोप घेतला आणि निघालो कोरल्या वरुन देवरुखच्या दिशेने. सर्व आवरून निघे पर्येंत ३.३० - ४ वाजले होते. मस्त आरामात कोकणातला वळणा-वळणांचा रस्ता तुडवत तास-दीड तासात साखरपा गाठले. साखरपा एस.टी. स्टॅंडच्या समोरच्या हॉटेल मध्ये मिसळची भूख् लागली म्हणून आणि थोडा वेळ आराम होईल म्हणून मिसळ खायला घुसलो. मस्त झण-झणित मिसळ खाल्ली आणि गरम-गरम चहा मारून निघालो, देवरुखच्या दिशेने. साखरपा ते देवरुख हा रस्ता तर संपूर्ण छोट्या-मोठ्या घाटींचा मस्त वळणा-वळणांचा आहे. रस्ता तुडवत मी देवरुखला अंधार व्हायच्या जरा आधी पोहोचलो. सर्व सामान बाईक वरुन काढून घरात घुसलो. फ्रेश होऊन घेतले आणि थोडा वेळ आराम करत बसलो.</div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
आज दुपारच्या मस्त चिकन आणि संध्याकाळच्या मिसळ मुळे आता मला रात्री जेवायचे मनच नव्हते. आप्पा आजोबांनी दिलेले आंबे खाऊन घेतले आणि थोडा वेळ पडून राहिलो आणि मग तसाच झोपी गेलो.</div>
<br /></div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-20234974806877775522013-12-25T15:50:00.001+05:302013-12-25T15:55:08.215+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - दहावा दिवस (कोल्हापूर ते कोरले)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
२७ मे २००५, सकाळी आरामात उठलो आणि प्रातविधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. आज आमच्या या बाईक ट्रीपचा पहिला भाग खऱ्या अर्थाने संपला असे म्हणत आम्ही दुशिकडच्या दिशेने जायला सज्ज झालो. राव वा राजू आज पुण्यात जाऊन मग थोडा आराम करून उद्या मुंबई गाठणार होते आणि मी देवरुखात राहून आईची राहिलेली कामे करणार होतो. आईला पण मुंबई वरुन एस.टी. ने देवरुखात बोलावले होते.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-YSDW7a7XRvc/UVBwyj8fvII/AAAAAAAAB34/j6eHhK7asS8/s1600/32000024.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-YSDW7a7XRvc/UVBwyj8fvII/AAAAAAAAB34/j6eHhK7asS8/s320/32000024.jpg" height="212" width="320" /></a></div>
नाष्टा करून रावच्या प्रेमळ परिवारचा निरोप घेतला आणि पुन्हा भेटू असे बोलत आम्ही आप-आपल्या मार्गाला लागलो. उन्हाचा तडका लागत होताच. मी कोल्हापूरची पंचगंगा नदी ओलांडून गगनबावड्याच्या रस्त्याला लागलो. बाइक मधे पेट्रोल थोडे कमी होते म्हणून कोल्हापूरची हद्द सोडली आणि पहिला मोठ्या पेट्रोल पंपावर बाईकला पण नाष्टा करवला. गगनबावड्याच्या रस्ता हाच आहे याची खात्री करून निघालो गगनबावड्याच्या दिशेने. कोल्हापूर ते गगनबावडा हे अंतर अंदाजे ६० किलो मीटर आहे. मस्त आरामात कोल्हापुरचा परिसर पाहत मी सुमारे २ - २.३० तासाने गगनबावड्याच्या चौकात पोहोचलो. गगनबावड्यातून कोकणात उतरायला २ घाट आहे, चौकातून डावीकडच्या रस्त्याने घाट उतरून वैभववाडीला जातो आणि उजवीकडच्या रस्त्याने घाट उतरून खारेपाटणला जातो. मी चौकातच गगनगड कडे जायचा रस्ता विचारून घेतला आणि गड पाहायला गेलो. गडाच्या जवळ पर्येंत बाईक नेऊन लावली आणि पायी गड फिरायला लागलो.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-OjJ4jxynhAw/UVBw7FiO_tI/AAAAAAAAB4Y/Y6WfvSVaRMo/s1600/32000034.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-OjJ4jxynhAw/UVBw7FiO_tI/AAAAAAAAB4Y/Y6WfvSVaRMo/s320/32000034.jpg" height="212" width="320" /></a></div>
गड तसा काही फार मोठा नव्हता. गडावर गगनगिरी महाराजांचे मठ आहे. चारी बाजूने गडला फेर-फटका मारुन मी मठ पाहायला लागलो. उंनहाचा फार तडका लागायला लागला म्हणून मी थोडा वेळ मठात बसून आराम करून घेतला. गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊन मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासाला. गडा वरुन बाईक उतरवली आणि लागलो रस्त्याला. आता मला तर्ली घाट उतरायचा होता. तर्ली घाटाचा रस्ता फारच अरुंद आणि कच्चा होता. रस्ता एवढा अरुंद होता की समोरून गाडी आली तर मला थोडे हळू व्हावे लागत होते. कसे बसे त्या गर्मिचे चटके खात मी घाट उतरलो आणि पुढे राजापूर-पाचल कडे कसे जायचे हे विचारू लागलो. पुढच्या रस्त्याची विचारपूस करून निघालो.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-R3kf51auV7Y/UVBw5vNXfZI/AAAAAAAAB4I/68JLNKLNTC0/s1600/32000032.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-R3kf51auV7Y/UVBw5vNXfZI/AAAAAAAAB4I/68JLNKLNTC0/s640/32000032.jpg" height="424" width="640" /></a></div>
<br />
<br />
मी मस्त आरामात बाइक चालवत होतो, फार काय पळ-पळ नव्हती माझी. माधेच एके ठिकाणी भल्या मोठ्या विहिरीवर गावकरी लोक पाणी भारत होते. ते पाहून मी त्यांना पाचलचा रस्ता विचारला आणि पोट भरून पाणी पिऊन घेतले व भरून पण घेतले.थोडा वेळ इकडेच मस्त सावलीत आराम करून मी निघालो पुढे. पाचल येई पर्येंत दुपार उलटली आणि आता मला भूक पण लागली होती. पाचल एस.टी. स्टॅंड जवळच मस्त मिसळ पाव - वडा पावचे हॉटेल पाहिले आणि घुसलो जेवायला. मस्त गरम-गरम आणि झन-झणित मिसळ हाणली आणि थोडा वेळ चहा पीत आराम करत बसलो. बराच वेळ निवांत घेऊन पुढे साखरप्याला किंवा देवरुखला कसे जायच याची विचार-पूस करयला लागलो. सर्व माहिती घेतली आणि निघालो आरामात साखरप्याच्या दिशेने.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-2upOiREk02Q/UVBw7n07_sI/AAAAAAAAB4g/tio9aQp5po8/s1600/32000039.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-2upOiREk02Q/UVBw7n07_sI/AAAAAAAAB4g/tio9aQp5po8/s320/32000039.jpg" height="320" width="212" /></a></div>
मस्त आरामात आजूबाजूच उन्हाळ्यातला राकट निसर्ग पाहत मी पुढे चाललो होतो. १ तासाभराची बाईक दवडल्यावर पुढे येईल त्या गावा कडे किंवा मस्त छान पैकी सावली मिळेल तिकडे थांबेन या विचारात होतोच आणि लगेचच मला एक गाव लागले. निवांत कुठे बसता येईल का? हे पाहता पाहता कळले की हे गाव लांजा तालुक्यातील कोरले हे गाव आहे. कोर्ल्यात माझ्या आईचे सख्या काकांचे घर आणि भली मोठी आमराई आहे हे मला माहिती होते. कोल्हपुरला मी जया मामाकडे गेलो होतो त्यांचे हे वडील आणि माझे "आप्पा" आजोबा. कोल्हापुरात जया मामाकडे गेलो होतो तेव्हा कळाले होते की आप्पा आजोबा सध्या कोर्ल्यातच आहेत. आता नकळत फिरत फिरत त्यांच्या एवढ्या जवळ पर्येंत येऊन पोहोचलो होतो आणि त्यांना न भेटता तसेच सरळ पुढे जायचे मला काय जमले नाही. वास्तविक आपल्या जिवाळ्यच्या माणसांच्या एवढ्या जवळ आल्यावर त्यांना किमान थोडा वेळ तरी भेटावे असे मला नेहमीच वाटते. याच माझ्या स्वभावाला निरसून मी वागलो. चला पाहूया आप्पा आजोबांचे घर भेटते का? याचा प्रयेत्न तरी करून पाहु असे मी माझ्याशी बोलून एका पानवल्याच्या टपरी जवळ असलेल्या काही माणसांना विचारले की कदमांचे घर कुठे आहेत. मग कुठले कदम आणि वैगेरे-वैगेरे अशी बरीच प्रश्नावली माझ्यावर आली. मी बोललो भातगावचे कदम आणि कोल्हापुरात राहतात ते आणि त्यांची बरीच मोठी आंब्यांची बाग आहे ते. मग लगेच मला त्या माणसांच्या पैकी एकाने लांजाकडे जाणार्या रस्त्याने जरासे पुढे जा आणि एक छोट्याश्या मोरी जवळच त्यांची बाग आहे असे सांगितले.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://1.bp.blogspot.com/-WwCE_X3U27U/UVBw5IJBd3I/AAAAAAAAB4A/e1DV84zaW00/s1600/32000037.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://1.bp.blogspot.com/-WwCE_X3U27U/UVBw5IJBd3I/AAAAAAAAB4A/e1DV84zaW00/s320/32000037.jpg" height="217" width="320" /></a></div>
त्या गावकरी मंडळींना धन्यवाद म्हणत मी लांजाच्या रस्त्याला लागलो. अर्धा किलोमीटर भर पुढे गेलो आणि मोरीच्या अलीकडेच डाव्या हाताला मला आप्पा आजोबांची बाग लागली.गेटातून मी आत शिरलो. माझ्या बाईकचा आवाज ऐकून आप्पा आजोबाच बाहेर आले आणि माझ्याकडे आश्चर्य मुद्राने पाहू लागले. बहुदा हा कोण मूर्ख बाईक स्वार आमच्या बागेत आला हा त्यांच्या मनात विचार चालला असावा. मी हेल्मेट काढले आणि त्यांना प्रश्न केला "ओळखले का आप्पा आजोबा मला". पण एवढात त्यांनी मला ओळखले होते आणि ये ये रे एवढ्या लांब बाईकने कसा आलास आणि वैगेरे-वैगेरे बरेच प्रश्न विचारात घरात घेऊन गेले. आत आजींना आजोबांनी मी आलेल्याचे कळवून माझ्यासाठी पाणी घेऊन आले. दोघा आजी-आजोबांनी मिळून मला बरेच प्रश्न विचारून पुरे-पूर करून सोडले. वास्तविक मी बाईकने एवढ्या लांब फिरत फिरत आलो यामुळे त्यांचे फार प्रश्न नव्हते, ते दोघेहि मला ओरडत होते. त्यांचा माझ्यावर एवढा हक्क आहे. मी आपला कसे-बसे, असे नाही तसे आणि इकडे तिकडे फिरवा फिरवीची उत्तरं देऊन त्यांना शांत करायचा प्रयेत्न करत होतो. बराच वेळाने सर्व शांत झाले आणि मला फ्रेश होण्यास सांगितले.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-d5uFmEbS0tc/UVBw62Y2YDI/AAAAAAAAB4U/KP8JwCHf-eM/s1600/32000038.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-d5uFmEbS0tc/UVBw62Y2YDI/AAAAAAAAB4U/KP8JwCHf-eM/s320/32000038.jpg" height="320" style="cursor: move;" width="212" /></a></div>
संध्याकाळ झाली होती मस्त फ्रेश होऊन मला आप्पा आजोबा त्यांची आमराई दाखवायला घेऊन गेले. उन्हाळ्यात सूर्य मावळण्याच्या वेळी मस्त वारा सुटला होता आणि यातून नातू-आजोबा मस्त गप्पा मारत आमराईत फिरत होतो. आप्पा आजोबांनी मला आंब्याची, काजू, फणस, नारळ, फोफळी, गांडूळ खात प्रकल्प आणि वैगेरे-वैगेरे अशा बऱ्याच गोष्टी दाखवत मस्त एक-दीड तसांची बाग भटकंती करवली. मुळात मला पण या गोष्टींची फार आवड आहे म्हणून मी पण यात मज्जा लुटून घेतली.जेवणाचा बेत आम्ही बाग फिरायला जायच्या आधीच आप्पा आजोबांनी आजीला सांगून ठेवला होता. मस्त ओल्या काजू आणि बटाट्याची भाजी, तांदळाची गरम-गरम भाकरी आणि वरण-भात. या वरुन मला सर्वात जास्त आवडणारे म्हणजे आंबे…. आप्पा आजोबांच्या बागेत मस्त रसाल आणि चवदार तरतरीत आंबे मी हक्काने मनभरून हान्डले. नक्कीच ६-७ आंबे तर मी उडवले असतीलच. पोट भरून जेवून सर्व आवरा-आवर करून मी आप्पा आजोबा आणि आजींन बरोबर गप्पा मारत बसलो आणि निवांत झोपी गेलो.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-5688652526849947702013-03-24T22:42:00.002+05:302013-03-24T22:42:25.441+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - नववा दिवस (कोल्हापुरात)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
२६ मे २००५, सकाळी आरामात उठलो. प्लान प्रमाणेच सकाळी लवकर उठून अभिजीत राव, त्याचे आई-बाबा, विवेक-रश्मी, त्याचे काका-काकी आणि चुलत भावंडे सर्व कर्नाटकात त्यांच्या कुलदैवत यललंमा, सौंदतीला गेले होते. आज मला पण कोल्हापुरात माझ्या आईचे सख्ये काका आणि सर्व चुलत भावंडे राहतात त्यांच्या पैकी एकाकडे जायचे होते. मी माझ्या जया मामला फोन लावून कधी आणि कसे यायचे हे विचारून घेतले. पण आज राजूचा ताप फारच वाढला होता. रावच्या मामांच्या घरातल्यांनी राजूची फारच छान सुश्रूषा केली. राजूची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली आणि मी ११ च्या दरम्यान तयार होऊन जया मामाच्या घरी जायला निघालो.<br />
<br />
पिट्ट्याने मला जया मामाच्या घराकडे कसे जायचे थोडे फार समजवले होते पण तरी हि मला सारखे मधे थांबून विचारावे लागत होते. मधेच एकदा मी एका ट्रॅफिक पोलिसाला विचारले की या ठिकाणी कसे जायचे. तो मला बोलला रस्ता सांगतो नंतर पहिले मला लाइसेन्स दाखव आणि मुंबईची गाडी कोल्हापूर पर्येंत कशी आली. मी बोललो चालवत आली....एवड्यात तो थोडासा खवसला आणि मला बोलला, हो का! मग आता गाडीचे सर्व पेपर दाखव. मी बाईकचे सर्व पेपर दाखवून त्याचे समाधान केले आणि पुढे परत तो आश्चर्य मुद्रा करून बोलला मुंबई वरुन कोल्हापूर पर्येंत बाईक चालवत आलात? मी त्यांना बोललो हा पण हळू-हळू आरामात फिरत-फिरत कोकणातून ८ दिवसात आलो आहोत. मग त्याचे अजून थोडे समाधान झाले आणि त्यांनी मला पत्ता सांगितला.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-XovrRDcSRWY/UU8zrU9a2bI/AAAAAAAAB3c/Mz9cgQkOHFY/s1600/32000022.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="212" src="http://3.bp.blogspot.com/-XovrRDcSRWY/UU8zrU9a2bI/AAAAAAAAB3c/Mz9cgQkOHFY/s320/32000022.jpg" width="320" /></a></div>
जया मामाच्या घरी मी जरा उशीराच पोहोचलो, सर्व माझी वाट पाहत होते. जया मामा काही कामासाठी बाहेर गेला होता पण सुधा मामी आणि तिचे बाबा होते. थोडा वेळ सर्वांशी गप्पा मारल्या आणि मग सुधा मामीने जेवणाची पाने वाढली. गप्पा मारत आमचे जेवण चालले होते. गप्पा जास्त करून मी बाईकने का एवढा लांब आलो आणि काय गरज होती वगैरे-वगैरे याच होत्या. सुधा मामीने माझ्यासाठी जेवणाचा बराच थट मांडला होता. मस्त पोट भरून जेवलो आणि लागलो परत सुधा मामींच्या वडिलान बरोबर गप्पा मारायला. एवढ्यात जया मामाचा पण फोन आला त्याला उशीर होणार होता आणि म्हणून तो माझ्याशी फोन वर चर्चा करायला लागला. त्याने तर मला बाईक घाडगे पाटील ने परत मुंबईला पाठवून देतो आणि मला मस्त कोंडुसकरच्या ए.सी. बस मध्ये बसवून देतो इथ पर्येंत पर्याय दिला. मी त्या सर्वांना सारखे समजावत होतो की मी बाईकने कोकणात आणि जवळ पासचा परिसर फिरायच्या पराक्रमावर निघालो आहे. तरी काही केल्या ते एकेनाच. तत्पूर्वी जया मामाने माझ्या आईला पण फोन लावून हे सर्व सांगितले होते.माझ्या आईने पण जया मामाला सांगितले की अमेय काय ऐकणार नाही तो माझे पण ऐकत नाही. शेवटी जया मामाने पण प्रयेत्न थकले आणि मी, माझे म्हणणेच खरे केले. मला थोडे जाणवले होते की मी सुधा मामीचे बाबा आणि जया मामा यांना जरा नाराज केले आणि ते माझ्यावर थोडेसे रागवले होते. पण काय करणार मला बाइक ट्रीप तर पूर्ण करायची होतीच ना.<br />
<br />
सर्वांचा निरोप घेऊन मी कोल्हापुरचे राजा शाहू महाराज यांचा न्यू पॅलेस पाहायला गेलो. शोधत शोधत मी राजवाड्याकडे पोहोचलो आणि बाईक लावून महल पाहायला लागलो. संध्याकाळ होई पर्येंत मी महल पाहिला आणि सर्व उरकून परत रावच्या मामांच्या घरी गेलो. दिवसभराचा आराम आणि रावच्या मामांच्या घरातल्यांच्या संगोपणाने राजू आता मस्त बरा झाला होता. रावच्या मामीने आमच्या साठी मस्त तांबड्या रस्याचे आणि पांढऱ्या रस्याचे मटणाचे जेवण केले होते. थोडा वेळा गप्पा टप्पा मारत बसलो आणि जेवायला वाढले. मी या तांबड्या आणि पांढऱ्या रस्या बद्दल बरेचदा ऐकले होते पण आज काय ते चाखायला मिळणार होते. मनोसोक्त रस्सा हांडला आणि पुन्हा गप्पा टाकत बसलो. बराच वेळेच्या गप्पान नंतर सर्वच झोपी गेलो. </div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-10044805698764098402013-03-24T15:55:00.000+05:302013-03-24T22:40:29.278+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप - भाग पहिला - आठवा दिवस (पन्हाळा ते कोल्हापूर)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
२५ मे २००५, कालच्या धांगड-धिंगाण्यामुळे बराच उशीर झोपायला झाला होता आणि त्यामुळे सकाळी उठायला पण. सर्व घरची मंडळी उठून तयार झाली तरी आम्ही लोळतच पडलो होतो. रावच्या मामांने कोल्हापूरी खाक्याने जो जोरात आवाज मारला आणि सर्व खडबडून जागे झालो. पटा-पट सर्वानी प्रातविधी उरकून निघण्याच्या तयारीला लागलो. रावच्या मामाने नाष्ट्याची पण सोय केली होती. पटा-पट नाष्टा गिळून आम्ही निघालो कोल्हापुरच्या दिशेने. आज माझ्या बरोबर बाईक वर रश्मी होती. राव बंधू एका बाइक वर तर रावच्या मामे भाऊ पिट्ट्या बरोबर राजू आणि बाकी सर्व गाडीत पन्हाळा ते कोल्हापूर हे अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे. पण हा एक-दीड तासाचा प्रवास काय सुरेख होता. पन्हाळा सोडल्या पासून ते रावच्या मामाच्या घरा पर्यत नॉन-स्टॉप रश्मी मराठी गाणी गात होती. मला एकही गाण्याची फर्माइशीची गरजच नव्हती. एका-पाठोपाट एक तीच मराठी गाणी गात सुटली. बाइक चालवताना पाठून मस्त मधुर मंजुळ गाणी ऐकायला मिळत होती. तो अनुभव मी आजही विसरू शकत नाही आणि रश्मी फार सुंदर गाते यात काय वादच नाही.<br />
<br />
तास-दीड तासाच्या सुरेल प्रवासाने आम्ही रावच्या मामाच्या घरी पोहोचलो. थोडा वेळ आराम करून जेवण केले आणि पुन्हा आराम करायला लागलो. मस्त दुपारची झोप काढली आणि ऊन थोडे सरल्या वर ४ च्या दरम्यान तयार होऊन मी, विवेक, रश्मी, राजू, अभिजित, पिट्ट्या आणि योगेश सर्व निघालो कोल्हापूर सहाराच्या फेरफटका मारायला. सर्व प्रथम महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. अंबाबाईचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळच असलेल्या तुळजा भवानीच्या मंदिरात पण गेलो. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि निघालो रंकाळ्याच्या दिशेने. आज खऱ्या अर्थाने कोल्हापुरकरांचा पाहुणचार काय असतो तो पाहिला. अभिजित रावच्या मामा आणि परिवाराने केलेल्या पाहुणचाराला नक्कीच दाद दिली पाहिजे. काल पासून त्यांनी आम्हाला कुठे आणि कसलीही कमी पडून दिली नाही. किंबहुना बर्याच ठिकाणी त्यांनी आम्हाला पैसे पण खर्च करायला देत नव्हते. कोल्हापूर कडे असे बोलतात "काय यार आम्हाला जरा सुद्धा पाहुणचार करायला देत नाहीत". वास्तविक भरपूर पाहुणचार करूनच मग हे कोल्हापूर कडची मंडळी असे बोलत असतात आणि यांनी आमचा केलेला पाहुणचार काय जरा नव्हता भरमसाठ होता आणि अजून बराच बाकी होता.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-CLBjBaYak1o/UU8zZvHsKdI/AAAAAAAAB3Q/BHAM00rdu3Q/s1600/32000020.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="212" src="http://4.bp.blogspot.com/-CLBjBaYak1o/UU8zZvHsKdI/AAAAAAAAB3Q/BHAM00rdu3Q/s320/32000020.jpg" width="320" /></a></div>
रंकाळ्या जवळ आलो आणि तलावाच्या बाजूलाच बराच वेळ टंगळ-मंगळ करत फिरत होतो. अंधार पडला आणि पिट्ट्या आम्हाला रंकाळ्याची प्रसिद्ध भेळ खायला घेऊन गेला. आपल्या मुंबई चौपाटीला कशी भेळ खायची पद्धत आहे तशीच आम्ही कोल्हापुरात रंकाळ्याच्या काठावर झण-झणीत कोल्हापुरी भेळ खाल्ली. इकडे पण आम्हाला पिट्ट्यानी पैसे देऊ दिले नाही. भेळ खाऊन अजून थोडा वेळ रंकाळा फिरून कोल्हापुरात फेरफटका मारत आम्हाला पिट्ट्याने एका आईस्क्रीम, फालुदा आणि ज्युस सेंटर मध्ये घेऊन गेला. जबरदस्तीने फालुदा खायला भाग पाडले. हा फालुदा ही कोल्हापुरतला जग प्रसिद्ध आहे. पिट्ट्याने आम्हाला फार आग्रह करून का होईना पण प्रेमाने कोल्हापूर दर्शन करावले होते. कसला मावळ आहे पिट्ट्या वास्तविक आम्ही त्याचे कोण, तरी पण भावंडासारखे त्याने आमच्या वर प्रेम लावले होते.<br />
<br />
रात्री परत घरी आलो तर आमच्या साठी निराळ्या मेजवानीचा प्लान होता. पण आजच्या एकंदर खादाडी मुळे आम्ही आता फार काही खायला नको असे सांगितले. म्हणून आजचा मेजवानीचा प्लान उद्यावर गेला आणि राजूची पण तब्बेत बरी नव्हती, त्याला आता ताप आला होता. राजुला गोळ्या देऊन झोपावले आणि आम्ही सर्व थोडा वेळ गप्पा-गोष्टी करून झोपी गेलो.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-91254209347099670282012-11-06T00:12:00.001+05:302012-11-06T00:12:25.203+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- सातवा दिवस (देवरुख ते पन्हाळा)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
२४ मे २००५, ठरल्या प्रमाणे सकाळी लवकर उठलो आणि सर्व प्रातविधी उरकून निघायच्या तयारीला लागलो. रावने मला पुन्हा एकदा पुढच्या ट्रीप बद्दल विचार कर असा प्रश्न टाकला. पण माझे मत आता ही तसेच होते काही निराळे नव्हते. खरोखर मी एकटा पुढच्या ट्रीपसाठी तयार नव्हतो. शेवटी रावने पण नागी टाकली. तयार होऊन देवरुखच्या नाक्यावर आम्ही नाष्ट्यासाठी आलो. नाष्टा करताना पण रावचे बर्याच मार्गाने माझे मन वळवायचा प्रयेत्न चालला होता. पण या वेळेला त्याचे काहीच चालले नाही. नाष्टा उरकून १०.३० च्या दरम्यान आम्ही देवरुख सोडले.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://tripr.in/people/quasi/photos/1314" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;" target="_blank"><img alt="On Vishalgad" height="211" src="http://img1.tripr.in/m1/1314_sfRCJa8ywDbpM0b1BpjGQ_m.jpg" title="On Vishalgad" width="320" /></a></div>
सारखरपा पार केले आणि आंबा घाट चढायला लागलो. दीड-एक तासाच्या बाइक दौड नंतर आंबा घाटतल्या गणेश मंदिराच्या जवळ थांबलो. या जागे वरुन कोकणातला परिसर फार छान दिसतो. मी आणि रावने फोटो काढून घेतले. थोडावेळ आराम करत चहा मारला आणि पुढे निघालो. संपूर्ण आंबा घाट चढून आंबा गावात आलो. विशालगडला जाणार्या रस्त्याची चौकशी केली आणि देवरुख-कोल्हापूर रस्त्यावरून उजवीकडे जाणारा विशालगडाच्या रस्त्याला लागलो. आंबा ते विशालगड हे अंतर २०-२२ किलोमीटरचे आहे. पण हा रस्ता फारच खराब आहे. संपूर्ण रस्ता खडकाळ आणि मातीचा. बाइक चालवण्याचा संपूर्ण कस निघाला. हे अंतर आम्ही दीड-एक तासात पार केले. मधे एकदा-दोनदा फोटो काढायला थांबलो होतो.<br />
<br />
दोन दिवस घरात आराम केल्यामुळे आज आम्हाला फरच गरमा जाणवत होत की काय असे वाटले. विशालगडला पोहोचल्या पोहोचल्या आम्ही सर्वात पहिले हॉटेल मधे शिरलो आणि थंड गार मॅगोला ऑर्डर केला. जरा जीव शांत करून घेतला आणि निघालो गड पाहायला. रावने मी गड पाहायला येत नाही तुम्ही जा असे सांगितले. राव हॉटेल मधे सर्व समान घेऊन बसून राहिला आणि मी व राजू गड पाहायला निघालो.
विशालगडाच्या वर पर्येंत रस्ता आहे आणि त्यानेच आम्ही पण आलो होतो. एक पूल ओलांडला नि शिरलो गडाच्या आत. वास्तविक गडाला दरवाजा वगैरे काही नाही आहे. गडाच्या सुरवातीला बरीच दुकाने आहेत आणि ती थेट गडात असलेल्या पिर बाबांच्या दर्ग्या पर्येंत जातात. पिर बाबांच्या दर्ग्याला बर्याच भाविकांची गर्दी असते आणि ती आम्हाला पण पाहायला मिळाली. <a href="http://tripr.in/people/quasi/photos/1316" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;" target="_blank"><img alt="Samadhi of Baji Prabhu Deshpande, Vishalgad" height="211" src="http://img1.tripr.in/m1/1316_676zAcsGOUrnkrEVonMzw_m.jpg" title="Samadhi of Baji Prabhu Deshpande, Vishalgad" width="320" /></a>गर्दीतून पिर बाबांना दर्ग्याच्या बाहेरूनच नमस्कार केला आणि गड पाहायला दर्ग्याच्या बाजूचा रस्ता घेतला. या पिर बाबांच्या दर्ग्याची एक पद्धत आहे, बरेचशे भाविक लोक कोंबडीला मारुन आपला नवस फेडत. दर्ग्याच्या मागच्या बाजूला प्रचंड घाण आहे आणि वास हि येतो. सर्वत्र कोंबडीची पिसच पीस होती. हे पिसांचे जंगल पार केले आणि विशालगड पालथा घालायला निघालो. विशालगड हे नाव या किल्ल्याला त्याच्या विशालते मुळेच पडले असावे असे मला वाटते. मला या किल्ल्याचा फार इतिहास माहीत नाही. मला फक्त बाजे प्रभू देशपांडे याची समाधी विशालगडा वर आहे एवढे माहिती होते आणि तीच पाहायची होती. विशालगड हा तटबंदी ने पाहावा असे वाटले होते पण मधेच बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी दिसली आणि वळलो त्या दिशेला. समाधीवर नतमस्तक झालो आणि त्या शुरांनामुजरा करून परत फिरलो किल्ला पाहायला. आम्ही नुसते चालतच होतो तटबंदी काही केल्या येईच ना. <a href="http://tripr.in/people/quasi/photos/1321" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;" target="_blank"><img alt="Rajendra, Vishalgad" height="200" src="http://img1.tripr.in/m1/1321_5NKJ5Ts1WeVrtOiXPp1LA_m.jpg" title="Rajendra, Vishalgad" width="158" /></a>माझ्या बरोबर राजू पण होतो आणि त्याला ट्रेकिंग ची फार सवय नव्हती. भर उनात आम्ही चललो होतो. शेवटी बरीच तंगड तोड करून तटबंदी काही गाठली नाही. जरा वेळ उनातच विश्रांती घेतली आणि पुढे निघायच्या तयारीला लागलो. पण आता राजूची संपूर्ण ताकद संपली होती. तसे त्याने मला सांगितले नाही पण त्याचा चेहरा पाहून मला जाणवले. अजुन पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता आणि आम्ही मागे वळलो. परत येताना तर राजू फक्त माझ्या मागोमाग चालत होतो त्याला काही कळतही नव्हते. बरीच तंगड तोड करून आम्ही परत रावकडे हॉटेल मधे आलो.<br />
<br />
<a href="http://tripr.in/people/quasi/photos/1327" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;" target="_blank"><img alt="Road to Vishalgad" height="320" src="http://img1.tripr.in/m1/1327_b6ofpHDZ8J2c0YYKospBQ_m.jpg" title="Road to Vishalgad" width="260" /></a>या वेळेला तर राजू पूर्णपणे गाळुन पडला होता. सर्व प्रथम रावने आम्हाला मॅगोला पाजला आणि मग माझी जी काही कान उघडणी केली, मजबूत शिव्या घातल्या. एकतर यायला बराच वेळ लावला आणि राजूची हे हाल करून आणले म्हणून. रावने मला बऱ्याच शिव्या घातल्या आणि शांत झालो.
बराच वेळ आराम करून घेतला आणि त्यातच जेवून पण घेतले. रावच्या घरातले पन्हाळ्यावर आले होते. पुन्हा आम्ही पुढच्या प्रवसासाठी सज्ज झालो. अधून-मधून फोटोग्राफी किंवा कंटाळा आला तर माधेच कुठही ब्रेक घेत आणि आम्ही पन्हाळा जोतीबा फाट्यावर आलो. गरम्याचा तर फारच त्रास होत होता आणि माझ्या विशालगडाच्या टंगड तोडी मुळे राजुला पण त्रास होत होता. फाट्यावर मस्त मोरणा लस्सी प्यायलो आणि पुढे लागलो पन्हाळा चढायला. चढायला म्हणजे बाइक ने....पन्हाळ्यावर गाडी जाते आणि सर्वत्र गाडीने फिरता पण येते पन्हाळा कोल्हापूरकरांचे हिल स्टेशन आहे.
संध्याकाळी ४ च्या दरम्यान आम्ही पन्हाळ्यावर रावच्या घरातल्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो.सर्वांनी आमची विचारपूस केली आणि शिव्या पण घातल्या. रावच्या आई-वडिलांनी रावला त्यांच्या ताब्यात घेतले आणि मजबूत झाडणी केली आम्हा सर्वांची. रावच्या घरची बरीच मंडळी होती. त्याचे आई-बाबा, भाऊ-वाहिनी, मामा-मामी, २ मामेभाऊ. आम्ही सर्व पटा-पट फ्रेश होऊन पन्हाळा गड पाहायला गेलो. रावचा मामा कोल्हापूरातच रहतात त्यामुळे संपूर्ण गड तेच आम्हाला फिरवू लागले. अंधार होई प्रयेंत मस्त गड फिरत होतो आणि मग पुन्हा हॉटेल वर आलो. जेवणाची सोय रावच्या मामांनी हॉटेल वरच केली होती. फ्रेश होऊन सर्व थोडा वेळ आराम करत बसलो. बसल्या-बसल्या राजू आणि रश्मी यांची मैफिल जमली आणि मग काय मस्त गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. बराच वेळ मैफिल रंगली आणि कईक गाण्यांच्या फर्माईश पण पूर्ण झाल्या. रावचे मामा तर फारच दिलखुलास आहेत. त्यांच्या मते जेवणा आधी थोडी मस्ती करूया असे होते, मग काय आम्ही झालो त्यांच्या मस्तीत शामिल. कोल्हापूरकरच ते ऐकणार काय कोणाला. सर्वांना गाडीत घालून हॉटेलच्या बाहेर एका पठारावर घेऊन गेले आणि गाडीच्या डेक वर गाणी लावून आम्ही धिंगाणा घालायला लागलो. पौर्णिमेच्या जवळ पासचे दिवस होते त्यामुळे मस्त चांदणे पडले होते. काय धमाल केली आम्ही, पन्हाळ्याच्या पठारावर भर रात्री मस्त चांदण्यात नाच गाणे चालले होते आमचे. दीड-दोन तास लहान मोठ्यांचा धिंगाणा आवरून आम्ही हॉटेल वर परत आलो आणि मस्त जेवून झोपी गेलो.
</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2490072116944397974.post-82204233121931559852012-11-04T22:10:00.000+05:302013-12-31T23:38:36.110+05:30कोकण सागरी किल्ले बाईक ट्रीप- भाग पहिला- सहावा दिवस (देवरुख)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
२३ मे २००६, १०च्या दरम्यान खिडकीतून ऊन घरात यायला लागले आणि गरम व्हायला लागले तेव्हा आम्हाला जाग आली. बराच वेळ इकडे तिकडे अंगणात बसलो आणि फ्रेश होऊन नाक्यावर टापरी सारखे छोटेसे हॉटेल आहे तिकडे चहा साठी गेलो. मग बराच वेळ चहा, गप्पा, मिसळ, चहा आणि गप्पा असे चलले होते. आज आमचा आरामाचा दिवस होता. १२ वाजे पर्येंत तिकडेच टाइम पास करत बसलो. माझे देवरुख आणि परीसरच्या गावात बरेच नातेवाईक आहेत. काही जणांना भेटायचे होते आणि थोडीशी इकड-तिकडची कामे पण होती. राजू आणि रावला घरी सोडले आणि निघालो माझ्या कामाला. ४च्या दरम्यान मी परत देवरुखला घरी आलो. राजू आणि रावचा काहींना-काही टाइम पास चालू होताच मधेच हरीलाल बरोबर त्यांनी गप्पान मधे मैत्री पण केली. हरीलाल कढून मला घराचे २-३ महिन्याचे भाडे घ्यायचे होते, व्यवहार क्लियर झाला आणि मी पण घुसलो गप्पान मधे. अंधार पडे पर्येंत गप्पा चालू होत्या.<br />
<br />
मात्र आता आमच्या गप्पा चर्चांमध्ये बदलल्या होत्या. विषय होता पुढच्या ट्रीप बद्दल. करम... उद्या रात्री पर्येंत आम्हाला पन्हाळ्याला पोहचायचे होते. रावच्या घरातले सर्व पन्हाळ्याला येणार होते. म्हणून देवरुख सोडण्याआधी आमच्या पुढच्या ट्रीपचा निर्णय घेणे जरुरीचे होते. या वेळेला माझे मत रावच्या पेक्षा पूर्ण निराळे होते. राजू कोल्हापूर वरुन परत मुंबईला रावच्या घरातल्यान बरोबर जाणार होता आणि पुढची ट्रीप आम्ही दोघेच करणार होतो. रावचा पाय अजुन ठीक झाला नव्हता आणि त्याची बाइक वर चढ-उतार, कुठे उठता बसताना लागणारी मदत अजूनही लागत होती. पुढच्या ट्रीप साठी आम्ही दोघेच असणार आणि मदतीला माझ्या शिवाय कोणी नाही. मी एकटा तरी कुठे-कुठे धावपळ करणार, रावची काळजी आणि त्याला लागेल तिथे मदत, सामानाची चढ-उतार, हे आण ते आण, किल्ले फिरायचे अशा बर्याच गोष्टी होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रत्नागिरी पुढचे एक-दोन किल्ले डोंगरावर होते आणि ते चढून जावे लागणार होते. आम्ही दोघे असल्या कारणास्तव रावला सोडून कुठे ही जाता येणार नव्हते आणि राव जास्त चढ-उतार करू शकत नव्हता.<br />
<br />
बराच वेळ आमच्या या विषया वर चर्चा झाल्या, पुढे जायचे की नाही. शेवटी माझ्या मतावर रावच्या मना विरुद्ध एकमत झाले. ठरले मग पुढचे किल्ले करायचे नाही. रावचा पाय बरा झाला की पुन्हा केव्हा तरी येऊ परत. राव आणि राजू कोल्हापुरातून पुणामार्गे मुंबईला जाणार आणि मी परत देवरुखला. कारण आईची बरीच कामे देवरुखला होती आणि म्हणून मी आईला पण देवरुखला बोलवायचे ठरवले होते. माझ्या या निर्णयामुळे राव नाराज झाला होता, हे मी जाणून होते आणि चर्चा सुरू करण्याआधी राव नाराज होणार हे ही मला माहीत होते. पण माझा ही नाईलाज होता, मी काय पुढच्या ट्रीप साठी आणि रावची एवढी मोठी जबाबदारी पेलायला तयार नव्हतो आणि ती ही एकट्याने बरोबरीला एक तरी असता तर गोष्ट निराळी होती. या सर्व चर्चा करून पुढच्या ट्रीपचा निर्णय घेतला आणि ७च्या दरम्यान निघालो जेवायला.<br />
<br />
पुन्हा तिकडेच स्टॅंडच्या समोर दीपक हॉटेल मधे शिरलो आणि त्याच टेबल वर जाऊन बसलो. विशेष करून आमचा अवतार ही काल सारखाच, तीचं मोरपिसी ट्रेक पॅंट, तेच फाटके टी-शर्ट आणि तसाच त्यातल्या-त्यात बरा असलेला राजू. आज तर त्या हॉटेलचा वेटर, काही कर्मचारी आणि मालकाने पण आश्चर्य मुद्रेने पाहिले. आज त्यांच्या ही मनात हाच प्रश्न असावा "कोण आहेत ही आणि कुठून आलेत?". काल प्रमाणेच कमी अधिक फरकाने तशीच जेवणाची ऑर्डर आणि तशाच गप्पा. जेवण उरकून १०च्या दरम्यान निघालो, घरी आलो आणि थोडासा वेळ टंगळ-मंगळ करून झोपी गेलो.</div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07902515479285864752noreply@blogger.com0